
नासाचे चार अंतराळवीर पृथ्वीवर सुखरुप परतले
वॉशिंग्टन – अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था नासाची आणखी एक अंतराळ मोहीम आज यशस्वी झाली. एन्डेव्हर नावाचे नासाचे अंतराळ यान चार अंतराळवीरांना घेऊन पृथ्वीवर पोहोचले.क्रू -८

वॉशिंग्टन – अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था नासाची आणखी एक अंतराळ मोहीम आज यशस्वी झाली. एन्डेव्हर नावाचे नासाचे अंतराळ यान चार अंतराळवीरांना घेऊन पृथ्वीवर पोहोचले.क्रू -८

नवी दिल्ली – सुप्रीम कोर्टाने आज महाराष्ट्र सरकार व सीबीआयला दणका दिला. अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात सीबीआयने अभिनेत्री रिया चक्रवर्ती व तिच्या कुटुंबियांविरोधात

मुंबई – प्रसिध्द उद्योगपती दिवंगत रतन टाटा यांचा दानशूरपणा आणि प्राणिप्रेमाचा आणखी एक उदाहरण त्यांच्या मृत्यूपश्चात समोर आले आहे. आपल्या पश्चात हजारो कोटींची संपत्ती रतन

मुंबई – शेअर बाजारात विक्रीचा मारा आज सलग पाचव्या दिवशी कायम राहिला. मुंबई शेअर आणि राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकातही सलग पाचव्या दिवशी मोठी घसरण झाली.सेन्सेक्स

नवी दिल्ली- यावर्षी जुलै महिन्यात मोबाईल रिचार्ज महाग झाले. त्यानंतर आता टीव्ही बघणे महाग होणार आहे.केंद्र सरकारने नुकताच चॅनेलच्या शुल्कामध्ये वाढ आणि १८ टक्के जीएसटी

श्रीनगर- जम्मू काश्मीरमधील गुलमर्गजवळ लष्कराच्या वाहनावर दहशतवाद्यांनी हल्ला केला.या हल्ल्यात लष्कराचे २ जवान शहीद झाले, तर दोघेजण जखमी झाले. लष्करात मजूर म्हणून काम करणाऱ्या दोन

मालवण – सिंधुदुर्ग जिल्ह्याची शान बनलेली चिपी-मुंबई विमानसेवा ऐन दिवाळी आणि निवडणूक काळात बंद होणार आहे. चिपी-मुंबई विमानसेवा तीन वर्षांसाठी करार पद्धतीने सुरू करण्यात आली

कोलकाता – अंदमान जवळील समुद्रात निर्माण झालेल्या चक्राकार वाऱ्यांमुळे निर्माण झालेल्या दाना चक्रीवादळाचा परिणाम पश्चिम बंगाल, ओडिशासह ७ राज्यांना बसला. विविध राज्यातील प्रशासनांनी केलेल्या पूर्वतयारीमुळे

मुंबई – राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान असून या दिवशी राज्य शासनाने सार्वजनिक सुटी जाहीर केली आहे. अधिकाधिक लोकांनी मतदान करावे यासाठी ही

नवी दिल्ली – जपानच्या एमयुएफजी म्हणजेच मित्सुबिशी युएफजे फायनन्शियल ग्रुप आणि अमेरिकेतील कॉन्ग्लोमेराटे कोच ग्रुप यांनी भारतातील शिपरॉकेट कंपनीत गुंतवणूक करण्यासाठी राष्ट्रीय स्पर्धा आयोगाकडे अर्ज

इस्लामाबाद – पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पत्नी बुशरा बीबी यांना इस्लामाबाद उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. बुशरा बीबी तब्बल २६५ दिवसांनंतर रावळपिंडी

मुंबई – राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे.अनेक नेते पक्षांतर करत आहेत.पक्षाने उमेदवारी नाकारली की लगेच दुसऱ्या पक्षात उडी मारून उमेदवारी पदरात पाडून घेत

देवगड – मागील काही दिवसांपासून देवगड परिसरात अधूनमधून परतीचा पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे शेतातील उभे भाताचे पीक जमीनदोस्त होत आहे. त्यातच रानडुकरे आणि गवा

मुंबई – महाराष्ट्राच्या उमेदवारांची यादी दिल्लीत अंतिम होते हेच चित्र गेल्या दोन दिवसात स्पष्ट झाले आहे. मविआ आणि महायुतीच्या नेत्यांनी इथे कितीही बैठका घेतल्या तरी

पुणे – विधानसभा निवडणुकीसाठी आज शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बाल्लेकिल्ला असलेल्या

नवी दिल्ली – संसदेच्या लोकलेखा समितीच्या बैठकीला सेबी अध्यक्षा माधबी पुरी बुच आज आल्याच नाहीत. त्यामुळे ही बैठक ऐनवेळी पुढे ढकलण्यात आली.सेबीच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी

ठाणे – शरद पवार गटाचे नेते कळवा-मुंब्राचे विद्यमान आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ब्राम्हण बोलावून शास्त्रोक्त पूजा केल्यानंतर आपला निवडणूक अर्ज दाखल केला. अर्ज भरताना त्यांच्यासोबत

ठाणे- कल्याण ग्रामीणचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार प्रमोद (राजू ) पाटील आणि ठाणे शहरचे उमेदवार अविनाश जाधव यांनी आज उमेवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्या

नवी दिल्ली – देशात विमान कंपन्यांना दररोज येणाऱ्या धमक्यांचे सत्र थांबायला तय़ार नाही. आज ८५ विमाने बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली. यामध्ये इंडिगोची २० विमानं,

मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रात ८ दिवस सभा होणार आहेत. २० नोव्हेंबरला एकाच टप्प्यात महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघांसाठी मतदान पार पडणार आहे. तर २३ नोव्हेंबरला

मुंबई- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी गृहमंत्री अनिल देशमुख आपले नवी पुस्तक ‘डायरी ऑफ ए होम मिनिस्टर’ लवकरच प्रकाशित करणार आहेत. या पुस्तकाचे हिंदी, मराठी

मुंबई – वरळी मतदारसंघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार आदित्य ठाकरे यांनी आज मोठे शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी लोअर

नवी दिल्ली – राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने घडयाळ हे चिन्ह गोठवण्याच्या मागणीसाठी केलेल्या याचिकेवरील सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा पुढे ढकलली. आता ४ नोव्हेंबर

मुंबई – उद्योगपती रतन टाटा यांच्या मृत्यूनंतर सर रतन टाटा ट्रस्ट आणि सर दोराबजी टाटा ट्रस्टच्या विश्वस्तांना कायमस्वरुपी सदस्यत्व देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे