
देशात यावर्षी पावसामुळे १५०० जणांचा मृत्यू
नवी दिल्ली – देशात यंदा मोसमी पावसामुळे घडलेल्या विविध घटनांमध्ये दीड हजार जणांचा मृत्यू झाला आहे. यंदा सरासरीपेक्षा ८ टक्के अधिक पाऊस झाला असून २०२०

नवी दिल्ली – देशात यंदा मोसमी पावसामुळे घडलेल्या विविध घटनांमध्ये दीड हजार जणांचा मृत्यू झाला आहे. यंदा सरासरीपेक्षा ८ टक्के अधिक पाऊस झाला असून २०२०

मुंबई – शारदीय नवरात्रोत्सव यंदा गोरेगावात महात्रिपुरसुंदरी देवस्थानच्यावतीने पारंपारीक पध्दतीने मोठ्या जल्लोषात साजरा केला जाणार आहे.हा शारदीय नवरात्री उत्सव उद्या गुरुवार ३ ऑक्टोबर ते शुक्रवार

मुंबई – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवसांच्या मुंबई दौर्यावर आले आहेत. त्यांच्या उपस्थितीत आज मुंबईत दादरमध्ये भाजपा पदाधिकार्यांचा मेळावा पार पडला. यावेळी अमित शहा

मुंबई – जन्मदात्री आईची निर्घृण हत्या करून तिचे काळीज व अन्य अवयव शिजवून खाण्याचा प्रयत्न करणार्या नराधम मुलाला उच्च न्यायालयाने चांगलाच झटका दिला. न्यायमूर्ती रेवती

सोनीपत- हरियाणातील भाजपा सरकारने राज्याचे वाटोळे केले आहे, असा घणाघात काँग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी आज केला. ते हरियाणा विधानसभा

पणजी- फोंडा तालुक्यातील खांडेपार पंचायत क्षेत्रातील पाचमे गावात विद्यार्थ्यांची शाळेत जाण्याची वाट बिकट बनली आहे. या गावातील विद्यार्थ्यांना शाळेत जाताना नाल्यावर टाकलेल्या वीज खांबाचा आधार

चंद्रपूर – मागील तीन वर्षे चंद्रपुरात उच्छाद मांडलेल्या एका वाघिणीला पिंजर्यात जेरबंद करण्यात वनविभागाच्या अधिकाऱ्यांना यश आले. आहे.या वाघिणीने ३ वर्षात ११ जणांचा बळी घेतला

बंगळुरू – म्हैसूरच्या लोकायुक्तांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांचा सहभाग असलेल्या कथित म्हैसूर अर्बन डेव्हलपमेंट ऑथॉरिटी (मुडा) जमीन घोटाळ्याप्रकरणी आजपासून चौकशी सुरू केली. याप्रकरणी लोकायुक्तांनी २७

मुंबई – महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची तारीख ऑक्टोबरच्या पहिल्या किंवा दुसर्या आठवड्यात जाहीर होणार आहे. त्यामुळे महायुती सरकारने शासन निर्णयांचा धडाका लावला आहे. आज केवळ दोन

श्रीनगर- जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या तिसऱ्या व अखेरच्या टप्प्यातील प्रचार काल संध्याकाळी संपला. या टप्प्यासाठी जम्मू, उधमपूर, सांबा आणि जम्मू विभागातील कठुआ आणि उत्तर काश्मीरमधील

मुंबई – कोल्डप्ले कॉन्सर्टच्या तिकीटांचा काळाबाजार केल्याचा आरोप असलेल्या बूक माय शो या कंपनीचा सीईओ आशिष हेमराजानी याने आज पोलिसांचे समन्स असताना चौकशीसाठी न जाता

मुंबई – जेव्हीएलआरच्या गांधीनगर जंक्शनवर बेस्टच्या ३०३ बसला भीषण आग लागली. ही घटना आज दुपारी १.३० वाजता घडली. चालकाच्या प्रसंगावधानमुळे बसमधील प्रवाशांचा जीव वाचला.ही बस

अहमदाबाद –महात्मा गांधींऐवजी सिनेअभिनेता अनुपम खेर याचा फोटो असलेल्या पाचशे रुपयांच्या बनावट नोटा वापरून एक कोटी ३० लाख रुपयांची फसवणूक करण्याची घटना गुजरातमधील अहमदाबादमध्ये घडली.

मुंबई – शेअर बाजारासाठी आठवड्याची सुरुवात आज अत्यंत खराब झाली. नफेखोरांनी विक्रीचा सपाटा लावल्याने बाजारात जोरदार घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सक्समध्ये १२७२ अंकांची

कल्याण – बारावे येथील कल्याण डोंबिवली महापालिकेच्या जलशुध्दीकरण केंद्रात महावितरण उद्या रोहित्र दुरुस्तीचे काम करणार आहे. त्यामुळे उद्या सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत कल्याण

अहमदाबाद – सिमेंट, वीजनिर्मिती, खाद्यतेल, इन्फ्रास्ट्रक्चर अशा अनेक क्षेत्रात असलेला अदानी उद्योगसमूह आता सौरऊर्जा प्रकल्पासाठी लागणाऱ्या साहित्याचीही निर्मिती करणार आहे. सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी लागणारे अॅल्युमिनियम

नवी दिल्ली- ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार घोषित झाला आहे. येत्या ८ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्यात त्यांना हा

मुंबई : म्हाडाच्या लॉटरीत डोमेसाईलची अट शिथिल करण्याचा प्रस्ताव म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पाठवला असल्याची माहिती वरिष्ठ अधिकार्यांनी दिली.विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर

मुंबई- स्थानक सुधारणा कार्यक्रमांतर्गत पश्चिम रेल्वेच्या कांदिवली रेल्वे स्थानकात महत्त्वपूर्ण बदल करण्यात येत आहेत. त्यानुसार कांदिवली स्थानकातील फलाट क्रमांक ४ वर पादचारी पुलाच्या दक्षिण टोकाला

न्यूयॉर्क – अमेरिकेतील प्रतिष्ठीत प्रिमन्टी रेस्टॉरंटने अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांचे निकटवर्तीय व रिपब्लिकन पार्टीचे उपाध्यक्ष जे.डी.वेन्स यांना प्रचार करण्यास नकार दिला आहे. विशेष

नवी दिल्ली : भारत आणि अमेरिका यांच्यात खनिजांमध्ये अत्यावश्यक सहकार्य वाढवण्यासाठी करारावर चर्चा होणार असून वाणिज्य परिषदेच्या भेटीदरम्यान हा मुद्दा मांडण्यात येणार आहे. केंद्रीय उद्योग

नवी दिल्ली- दामोदर व्हॅली कॉर्पोरेशनसोबत (डीव्हीसी) सुरू असलेल्या वादात रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरला कोलकाता उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने अनिल अंबानी यांच्या कंपनीच्या बाजूने निकाल

मुंबई – देशाच्या अनेक भागात उद्घाटनानंतर पूल कोसळणे, रस्ते उखडणे अशा घटना घडत असतांनाच केवळ सहा महिन्यांपूर्वी उद्घाटन केलेल्या विलेपार्ले उड्डाणपुलावर खड्डे पडले आहेत.विमानतळावर त्याचप्रमाणे

मुंबई – राममंदिर रोड ते मालाड दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या कामामुळे सर्व चारही मार्गांवर रेल्वे गाड्यांसाठी ताशी ३० किलोमीटर वेगमर्यादा लागू केली . यामुळे