
‘बेलासिस’च्या पोहोच रस्त्यासाठी पालिका १०० कोटी खर्च करणार
मुंबई- मुंबई सेंट्रल आणि ग्रॅंट रोड रेल्वे स्थानकादरम्यान असलेल्या ब्रिटिशकालीन १३० वर्षे जुन्या बेलासिस पुलाच्या पोहोच रस्त्याची पुनर्बांधणी केली जाणार आहे.त्यासाठी मुंबई महापालिका तब्बल ९९

मुंबई- मुंबई सेंट्रल आणि ग्रॅंट रोड रेल्वे स्थानकादरम्यान असलेल्या ब्रिटिशकालीन १३० वर्षे जुन्या बेलासिस पुलाच्या पोहोच रस्त्याची पुनर्बांधणी केली जाणार आहे.त्यासाठी मुंबई महापालिका तब्बल ९९

मुंबई – विक्रोळी आगारातील बेस्टचे कंडक्टर अशोक डागले यांच्यावर बस क्रमांक 7 मध्ये काल धारावी पिवळा बंगला येथे अज्ञात इसमांनी पैश्यासाठी हल्ला केला. त्यांना सायन

मुंबई-विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेच्या नाराज पदाधिकाऱ्याची महामंडळ, विविध समित्यांवर वर्णी लावण्याचा धडाका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केला आहे. विधीमंडळ अथवा संसदीय सदस्यातून मिलिंद देवरा,

*हायकोर्टाच्या आदेशानंतरमध्य रेल्वेचा निर्णय मुंबई – लोकलमधील गर्दीचा सामना करताना सर्वाधिक त्रास हा ज्येष्ठ नागरिक आणि गर्भवती महिला, मुलांना होतो. त्यामुळे आता रेल्वेचा मधला मालडबा

कॅनबेरा – ऑस्ट्रेलियातील १६ वर्षाखालील मुलांच्या समाजमाध्यम वापरावर बंदी घालण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँटनी अल्बानिस यांनी याचे सूतोवाच केले. यासाठी येत्या काही दिवसांत समाजमाध्यम

इचलकरंजी- गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेच्या कर्णकर्कश आवाजापासून आबालवृद्धांचे कान सुरक्षित ठेवण्यासाठी इचलकरंजीतील प्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. लक्ष्मीकांत तोष्णीवाल यांनी एक आगळीवेगळी सेवा प्रदान केली. डॉ.तोष्णीवाल यांनी

अमरावती- पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. केंद्र शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या महत्त्वाच्या पीएम विश्वकर्मा योजनेला वर्षपूर्ती होत आहे. त्यानिमित्त वर्ध्यात वर्षपूर्ती

कोलकाता – हिंदी महासागरावर लक्ष ठेवण्यासाठी अमेरिकेकडून भाड्याने घेतलेले मानवरहित टेहाळणी विमान काल बंगालच्या उपसागरात तांत्रिक बिघाडामुळे कोसळले.देशाच्या समुद्री मार्गावर टेहळणी व हेरगिरी करण्यासाठी आणलेल्या

मुंबई – भारतीय शेअर बाजारात आज विक्रमी उच्चांकाची नोंद झाली. या तेजीच्या लाटेवर दिवसभर बाजारावर नफा वसुली करणाऱ्यांचे वर्चस्व राहिले.त्यामुळे मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आणि

लंडन-ब्रिटनमधील ‘एनएचएस ब्लड अँड ट्रान्सप्लांट’ अर्थात एनएचएसबीटी आणि ब्रिस्टॉल विद्यापीठातील संशोधकांनी एक नवीन रक्तगट शोधून काढला आहे. या रक्तगटाला त्यांनी एमएएल म्हणजेच ‘माल’ असे नाव

पणजी- गोवा आणि बेळगावला जोडणार्या चोर्ला घाट गेल्या आठ दिवसांपासून निळ्या आणि जांभळ्या कारवी फुलांनी बहरून गेला आहे. त्यानिमित्त चोर्ला घाटातील म्हादई संशोधन केंद्राच्या परिसरात

मुंबई – अंधेरी पश्चिम भागातील लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील स्टेलर बंगले येथील क्रॉस रोड क्रमांक दोनवरील बंगला क्रमांक ११ मध्ये आज सकाळी ९ वाजताच्या सुमारास आग लागली

मुंबई – अभ्युदय नगर म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकासाची निविदा प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला दिले आहेत. यामुळे आता अभ्युदय नगर

कोट्यावधी रुपयांच्याघोटाळ्याची शंका मुंबई- म्हाडाच्या मास्टर लिस्टमध्ये म्हणजेच बृहतसूचीमध्ये पात्र ठरलेले ५६ अर्जदार फेरपडताळणीमध्ये कागदपत्रे सादर करू शकले नाहीत.त्यामुळे या अर्जदारांना म्हाडाने अपात्र ठरविले आहे.

मुंबई- राज्यातील अनेक भागात मागील चार दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. तर काही ठिकाणी राज्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी पडत आहेत.त्यातच हवामान विभागाने पुढील

मुंबई – हिंदूवर अत्याचार करणारे बांगलादेश संघात आहेत. आता त्यांच्यासोबत क्रिकेट खेळणार का? हिंदूवर जर बांगलादेशात खरच अत्याचार होत असतील, तर या हिंसाचाराविरुद्ध सातत्याने आवाज

जालना – विधानसभा निवडणुकीच्या आधी राज्य सरकारला शेवटची संधी आहे आणि येत्या दोन दिवसांत मराठा आरक्षणाच्या सर्व मागण्यांची अंमलवजावणी करावी, नाहीतर मराठ्यांचे कल्याण न होऊ

पुणे- पुण्यात २८ तासानंतर गणरायाच्या विसर्जन मिरवणुका संपल्या. काल सुरू झालेल्या मिरवणुका आज दुपारी तीन वाजता संपल्या. पुणे पोलिसांनी मिरवणूक संपल्या असे जाहीर केले. तब्बल

अकोला- अकोल्यातील मनसे कार्यकर्ता जय मालोकर याचा मृत्यू हृदय विकाराच्या झटक्याने नाही तर मारहाणीमुळे झाल्याची माहिती शवचिकित्सा अहवालातून उघड झाली आहे. ३० जुलै रोजी अकोल्याच्या

बलरामपूर- छत्तीसगड सशस्त्र दलाच्या एका जवानाने आपल्याच सहकाऱ्यांवर केलेल्या अंदाधुंद गोळीबारात दोन जवान ठार झाले आहेत. जेवणात तिखट दिले नाही म्हणून त्याने गोळय़ा चालवल्याचे म्हटले

मुंबई- मुंबई उच्च न्यायलयाच्या आदेशानंतर मातोश्री निवासस्थानी २ लाखांचा डीडी घेऊन पोहचलेल्या मोहन चव्हाणांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी गेटवरच अडवले. आज दुपारी त्यांनी डीडी देण्यासाठी

प्राग- युरोपच्या मध्य व पूर्व भागाला बोरिस या चक्रीवादळाचा मोठा फटका बसला असून गेल्या चार दिवसांपासूनच्या पूरस्थितीत आतापर्यंत २० जणांचा मृत्यू झाला आहे. या पुरात

मालवण – गेल्या तीन महिन्यांपासून बंद असलेली किल्ला सिंधुदुर्ग प्रवासी होडी वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे. काल मंगळवारपासून सिंधुदुर्ग किल्ला दर्शन सेवेला आता सुरुवात झाली

अमरावती- अमरावती शहरातील बडनेरा मिनी बायपास मार्गावरील एमआयडीसी परिसरात राम इंडस्ट्रिज या खाद्यतेल कंपनीच्या कारखान्याला आज सकाळी ६ वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. या ठिकाणी