
मोदी २६ सप्टेंबरला वाशिमच्या दौऱ्यावर
वाशिम- पंतप्रधान नरेंद्र मोदी २६ सप्टेंबरला वाशिमच्या दौऱ्यावर येणार आहेत. याबाबत शिंदे गटाचे नेते आणि वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी २६
वाशिम- पंतप्रधान नरेंद्र मोदी २६ सप्टेंबरला वाशिमच्या दौऱ्यावर येणार आहेत. याबाबत शिंदे गटाचे नेते आणि वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी २६
पुणे- राज्यातील शाळा २५ सप्टेंबरला बंद असणार आहेत. आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील शिक्षक संघटना आक्रमक झाल्या आहेत. राज्यात सुधारीत शिक्षक संच मान्यता आणि कंत्राटी शिक्षक
पुणे – अलिकडच्या काळात घडलेल्या घटनांमुळे वादात राहिलेले पुण्याचे ससून रुग्णालय आता कर्मचाऱ्यांनी केलेल्या मोठ्या आर्थिक घोटाळ्यामुळे नव्या वादात सापडले आहे. ससून रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी कोट्यवधी
नवी मुंबई : नवी मुंबई शहर सिडकोने व्हीआयपी गृह प्रकल्प उभारण्यासाठी सल्लागार कंपनीची निवड केली आहे. या सल्लागार कंपनीला सिडको तब्बल २८ कोटी दिले जाणार
मुंबई : उत्तर भारतातील रेल्वे प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई आणि गोरखपूर तसेच पनवेल आणि छपरा दरम्यान विशेष ट्रेनच्या ६२ सेवा
नागपूर – पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 सप्टेंबरला 74 पूर्ण करून वयाच्या 75 व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. मोदी सरकार सत्तेवर असतानाच भाजपाने पक्षाच्या घटनेत बदल
शिर्डी- आम्ही जुनी पेन्शन योजना लागू करू, तुम्ही फक्त आम्हाला निवडून आणा, असे आवाहन ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना
मुंबई- राज्यात सप्टेंबर महिना सुरू झाल्यापासून पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. मात्र, आता पुढील तीन दिवस राज्यात विदर्भाव्यतिरिक्त बहुतेक भागांत पाऊस विश्रांती घेणार आहे. त्यामुळे
मुंबई – शिधापत्रिकाधारकांसाठी केंद्र सरकारने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली असून ३१ ऑक्टोबरपर्यंत सर्व शिधापत्रिकाधारकांना ई-केवायसी करून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.३१ ऑक्टोबरपर्यंत ई-केवायसी प्रक्रिया
नवी दिल्ली – दिल्ली मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरणी नुकतेच जामिनावर तुरुंगाबाहेर आलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज मोठी घोषणा केली. पुढील दोन दिवसांत मुख्यमंत्रिपदाचा
बारामती – बारामतीतून विधानसभेची निवडणूक लढविण्याचा आग्रह करणारी १ लाख ११ हजार ७०७ पत्र अजित पवार यांना त्यांच्या समर्थकांनी पाठविली आहेत. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील
उल्हासनगर – सेवानिवृत्तीनंतर लागू असलेली देणी आणि थकबाकी व्याजासह एकरकमी मिळावी या मागणीसाठी उल्हासनगर महापालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी आक्रमक झाले आहेत. आपल्या मागणीसाठी या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी
बिजिंग – जर्मनीने तब्बल २२ वर्षांनंतर आपली एक युध्दनौका तैवानच्या समुद्री हद्दीत पाठवली आहे. याला चीनने जोरदार आक्षेप घेतला आहे.व्यापारी स्पर्धा आणि रशिया – युक्रेन
कॅराकस – व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांच्या हत्येचा कट रचल्याच्या आरोपाखाली यूएस नेव्ही सील कमांडोसह सहा परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. व्हेनेझुएलाचे गृहमंत्री डिओसडाडो
धुळे – भागवत कथेचा कार्यक्रम आटोपून परतत असताना इको कारला समोरून येणार्या पिकअप व्हॅनने जोरात धडक दिली. हा भीषण अपघात शिंदखेडा तालुक्यातील दसवेल फाट्याजवळ काल
मुंबई – येत्या सोमवारी १६ सप्टेंबर रोजी मुस्लीम धर्मियांच्या ईद ए मिलाद निमित्त राज्य शासनाने जाहीर केलेली सार्वजनिक सुट्टी यंदा १६ सप्टेंबर ऐवजी बुधवार १८
लखनऊ – कानपूरच्या प्रसिद्ध केशर पान मसाला कंपनीचे मालक हरीश माखिजा यांची पत्नी प्रीती माखिजा यांचा उत्तर प्रदेशातील आग्रा लखनऊ एक्स्प्रेसवेवर झालेल्या भीषण अपघातात मृत्यू
धाराशिव – धाराशिवमध्ये लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमासाठी आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थांबवत मराठा आंदोलकांनी थांबवत जोरदार घोषणाबाजी केली. मुख्यमंत्री हातलाई मंगल कार्यालयात जात असताना
मुंबई – वैद्यकीय व आयुष अभ्यासक्रमांची समुपदेशन फेरी सुरू आहे. मात्र पुढील काही दिवस सलग सुट्ट्या येत असल्यामुळे प्रवेश प्रक्रियेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांचे
कल्याण – कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील दुर्गाडी येथील गणेश घाटावर दिवसरात्र काम करून नवीन रस्ता २५ दिवसांच्या कमी कालावधीत पूर्ण करण्यात आला आहे.या सर्व कामांसाठी महापालिकेने
मुंबई – बाबासाहेब आंबेडकर यांचे चुलत पणतू आणि प्रकाश आंबेडकर यांचे काका अशोक आंबेडकर यांचे पुत्र राजरत्न आंबेडकर आता सक्रिय राजकारणात उतरले आहेत. तळागाळातल्या आंबेडकरी
नवी दिल्ली – कथित दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी गेले 156 दिवस कैदेत असलेले दिल्लीचे आपचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज सर्वोच्च न्यायालयाने अखेर नियमित जामीन मंजूर
छत्रपती संभाजीनगर- मुसळधार पावसामुळे जायकवाडी धरणदेखील पूर्ण भरले असून धरणातील पाणी आजूबाजूच्या परिसरातील शेतात घुसले आहे. त्यामुळे हजारो हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले असून ही
नवी दिल्ली – केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातमूल्याची अट काढून टाकली आहे, तर निर्यातशुल्कात ५० टक्के कपात केली आहे. आज वाणिज्य मंत्रालयाने यासंदर्भात नोटीफिकेशन जारी केले
Add. Display : +91 8108116423 / +91 8108116429 | Classified : +91 8422817445