
‘सीपीएस’ चे सर्व अभ्यासक्रम बंद करण्याचा निर्णय अखेर मागे
मुंबई- गेल्या महिन्यात राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने मुंबईतील कॉलेज ऑफ फिजिशियन अँड सर्जन म्हणजेच सीपीएस अंतर्गत असलेले सर्व अभ्यासक्रम बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता
मुंबई- गेल्या महिन्यात राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने मुंबईतील कॉलेज ऑफ फिजिशियन अँड सर्जन म्हणजेच सीपीएस अंतर्गत असलेले सर्व अभ्यासक्रम बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता
कोलकाता- कोलकातामधील शिकाऊ महिला डॉक्टरवर लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणासह देशात घडलेल्या महिलांवरील अत्याचाराच्या घटनांवरून जनतेमध्ये संतापाची लाट उसळली असताना पश्चिम बंगालच्या विधानसभेत आज बलात्काऱ्याला
मुंबई- महाराष्ट्रातील एसटी कामगारांनी 2021 मध्ये ॲड. गुणरत्न सदावर्ते, भाजपाचे गोपीचंद पडळकर आणि सदा खोतांच्या नेतृत्वाखाली तब्बल 5 महिने चक्काजाम आंदोलन केले. सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी
अहमदनगर – अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर करण्याची घोषणा केल्यानंतर आता रेल्वेस्थानकाचे नावही अहिल्यानगर करण्याला आपली हरकत नाही असे पत्र भारतीय रेल्वेने दिले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री
मुंबई – मुंबई, कोकण, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भासह राज्याच्या अनेक भागात चांगला पाऊस झाला. मराठवाड्यात मात्र गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन
बंदर सेरी बेगावन -पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रुनेई आणि सिंगापूर दोन देशांच्या दौऱ्याचा पहिला टप्पा म्हणून आज ब्रुनेईला पोहोचले. तिथे पोहोचताच त्यांनी इतिहास रचला. ब्रुनेईला भेट
नवी दिल्ली- इलेक्ट्रॉनिक वस्तू, मोबाईल फोन, मोटार यांच्यासाठी लागणारी लागणारी सेमीकंडक्टर चिप आता भारतात तयार होणार आहे. २०२५ च्या मध्यापर्यंत तिचे उत्पादन बाजारात येईल, असे
नाशिक -गेल्या महिन्यापासून पालेभाज्यांचे दर वधारले असून 20 ते 30 रुपयांना मिळणारी कोथिंबीर जुडी दोनशे रुपयांहून जास्त किमतीने विकली जात आहे. नाशिकच्या बाजारात गावठी कोथिंबीर
*’आप’चा इशारामुंबई – मुंबई महापालिकेत लिपिक म्हणजे कार्यकारी सहाय्यक पदासाठी मोठी भरती होणार आहे.मात्र या भरतीसाठी उमेदवारांना काही जाचक अटी घातल्या आहेत.त्या रद्द कराव्यात,अन्यथा येत्या
मनिला – फिलिपाईन्सला यागी चक्रीवादळाचा जोरदार फटका बसला असून येथील पुरामुळे १४ जणांना प्राण गमवावे लागले आहेत. स्थानिक भाषेत इंटेगा नावाने ओळखल्या जाणाऱ्या या चक्रीवादळाचा
डेहराडून- उत्तरप्रदेश सरकारने संपत्तीची माहिती ऑनलाइन न देणाऱ्या २.५ लाख राज्य कर्मचार्यांचे पगार रोखले आहेत. उत्तरप्रदेशमधील योगी सरकारच्या कठोर सूचना असूनही, २,४४,२६५ राज्य कर्मचाऱ्यांनी मानव
जयपूर- भारतीय हवाई दलाचे मिग-२९ हे लढाऊ विमान काल सोमवारी राजस्थानच्या बारमेर येथे तांत्रिक बिघाडामुळे कोसळले.या विमानाच्यापायलटला मात्र अपघातापूर्वी सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले.या अपघातात
पणजी- आत्मनिर्भर व स्वयंपूर्ण गोव्याची हाक देणारे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी यावर्षीच्या गणेश चतुर्थीसाठी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती नको. तसेच प्लास्टिक फुलांची सजावट,माटोळीचे साहित्य प्लास्टिकचे
टोरंटो – मला काहीही झालेले नाही. मी आणि माझे कुटुंबिय पूर्णपणे सुरक्षित आहोत,अशी पोस्ट गायक एपी धिल्लन याने आज केली.धिल्लन याच्या घरावर काल लॉरेन्स बिश्नोई
रोम – ऑडी इटलीचे मालक फॅब्रिझियो लोंगो यांचा गिर्यारोहण करत असताना पर्वतावरून पडून मृत्यू झाला आहे. ऑडीच्या इटली येथील ऑपरेशन्सचे प्रमुख असलेले ६२ वर्षीय फॅब्रिझियो
मुंबई- गगनचुंबी इमारती असणार्या देशाच्या यादीत भारताची आर्थिक राजधानी असलेले मुंबई शहर १५ व्या क्रमांकावर आहे. या यादीत चीन पहिल्या क्रमांकावर असून टॉप टेन यादीत
नवी दिल्ली- ‘हिंडेनबर्ग रिसर्च’ने अदानीला मदत करीत असल्याचा आरोप केल्यापासून संशयाच्या जाळ्यात सापडलेल्या सेबीच्या अध्यक्ष माधवी पुरी-बुच यांच्यावर आज धक्कादायक आरोप करण्यात आला. माधबी बूच
बांदा – सावंतवाडी येथे दुर्गम भागात असनिये व घारपी ही दोन गावे आहेत. येथील ग्रामस्थांना मोबाईल नेटवर्क मिळावे यासाठी भारत संचार निगमकडून दोन टॉवर उभारण्यात
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ समितीने एकूण १८,०३६ कोटी रुपये खर्चाच्या इंदूर-मनमाड नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. इंदूर
कटरा – जम्मू काश्मीर येथील माता वैष्णोदेवी च्या भवन मार्गावर आज दुपारी झालेल्या भूस्खलनामध्ये २ महिला भाविकांचा मृत्यू झाला असून इतर तिघे गंभीर जखमी झाले
जेजुरी – महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या तीर्थक्षेत्र जेजुरीच्या खंडोबा देवाची आज सोमवती अमावस्या यात्रा सुरु झाली. या यात्रेत ‘येळकोट येळकोट जय मल्हार’ च्या गजरात करत भाविकांनी
पुणेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरात ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन विधिवत पूजा केली. राज्यात सर्वत्र चांगला पाऊस आहे, शेतात उदंड पीक येऊ दे; राज्यातील
मुंबई – भारतीय शेअर बाजाराने आज ३१ वर्षांचा विक्रम मोडला. निफ्टी आज सलग १३ व्या सत्रात तेजीत बंद झाला. निफ्टीने २५,३३३ नवा उच्चांक गाठला. त्यानंतर
पुणेपुणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारी चारही धरणे ९९ टक्के भरली. या धरणांमध्ये सध्या २८ टीएमसी पाणीसाठा असल्यामुळे पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली आहे. टेमघर धरणात १००
Add. Display : +91 8108116423 / +91 8108116429 | Classified : +91 8422817445