
पॅरालिम्पिकमध्ये झाहराने जिंकले इराणसाठी पहिले रौप्य पदक
तेहरान – इराणची १५ वर्षीय पॅरा-तायक्वाोंदो अॅथलीट झाहरा रहिमी हिने पॅरीस पॅरालिम्पिक-२०२४ सर्धेत रौप्य पदक पटकावले. या स्पर्धेच्या आजवरच्या इतिहासात इराणच्या महिला अॅथलीटने मिळविलेले हे
तेहरान – इराणची १५ वर्षीय पॅरा-तायक्वाोंदो अॅथलीट झाहरा रहिमी हिने पॅरीस पॅरालिम्पिक-२०२४ सर्धेत रौप्य पदक पटकावले. या स्पर्धेच्या आजवरच्या इतिहासात इराणच्या महिला अॅथलीटने मिळविलेले हे
पालघर – पालघर जिल्ह्यातील बहुचर्चित वाढवण बंदराचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या भूमिपूजन होत आहे. या बंदराला या परिसरातील स्थानिकांचा कडाडून विरोध आहे. त्यातून
पूर- काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज राजकोट किल्ल्यावरील छत्रपतींच्या पुतळ्याबाबत गंभीर आरोप करीत खळबळ उडवली. ते म्हणाले की, राजकोट किल्ल्यावरील पुतळा हा ब्रॉन्झचा होता.
पुणे- पुरंदर तालुक्यातील जेजुरी गडावर २ सप्टेंबर रोजी श्री खंडोबा देवाची सोमवती यात्रा भरणार आहे. या यात्रेनिमित्त होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता त्यांच्या वाहनांची होणारी
मुंबई -पश्चिम रेल्वेवरून कोकणात जाण्यासाठी नियमित रेल्वेगाडी सुरू करण्याची गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी पूर्ण झाली आहे. पश्चिम आणि कोकण रेल्वेने वांद्रे टर्मिनस ते मडगाव या
नवी दिल्ली – राहुल गांधी लवकरच भारत जोडो यात्रा काढणार आहेत . त्यांच्या भारत जोडो यात्रेचा तिसरा टप्पा लवकरच सुरू होणार असल्याचे त्यांनी स्वतःच सांगितले.
पुणे- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पुणे 3 सप्टेंबरला पुणे दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या दौ-याच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेच्यादृष्टीने पुण्यातील काही शाळांना सुट्टी दिली आहे तर सिंबायोसिस
मुंबई – सलग दहा दिवसांच्या तेजीनंतर आज शेअर बाजाराची सुरुवात घसरणीने झाली. मात्र दिवसभरात घसरणीतून सावरत बाजार वाढीसह बंद झाला. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने ८२,२८५
नवी दिल्ली – देशात जम्मू काश्मीरसह १४ राज्यांमध्ये पावसाचा कहर झाला असून गुजरामध्ये गेल्या ३ दिवसांपासून पडणाऱ्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. गुजरातमध्ये गेल्या दोन
बडोदा – सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण येथे उभारण्यात आलेला शिवाजी महाराजांचा पुतळा वाऱ्यामुळे कोसळला या घटनेवरून वाद सुरू असतानाच आता गुजरात मधील बडोदा येथे स्टॅच्यू ऑफ
पुणे – ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर पुणे शहरातील १ हजारांपेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. २५ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हे सर्व सीसीटीव्ही केबल तुटल्यामुळे बिनकामाचे झाले
टोकिओ – जपानच्या दक्षिण-पश्चिमेकडील क्युशू बेटावर आज सकाळी ‘शानशान’ वादळाचा तडाखा बसला. या वादळामुळे घरांची छते उडाली आणि खिडक्यांच्या काचा फुटल्या. त्यासोबत रस्त्यालगतची झाडे उन्मळून
पुणे – पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलनंतर आता जुन्या विमानतळाच्या इमारतीचा पुनर्विकास केला जाणार आहे.यासाठी विमानतळ प्रशासनाकडून निविदा मागविण्यात आल्या आहेत.या पुनर्विकास कामासाठी २५ कोटी रुपये
मुंबई- खार पश्चिमेतील पाली हिल जलाशय एकची जीर्ण झालेली मुख्य जलवाहिनी हटवण्याचे, तसेच वांद्रे पश्चिमेतील आर. के. पाटकर मार्गावरील नव्याने टाकलेली मुख्य जलवाहिनी कार्यान्वित करण्याची
नवी दिल्ली- राहुल गांधींच्या राजकारणात बदल झाला आहे असे वक्तव्य भाजपा नेत्या स्मृती इराणी यांनी केले आहे. गेली दहा वर्षांपेक्षा अधिक काळ राहुल गांधी आणि
पिलभित – उत्तर प्रदेशात गेल्या ४७ दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या व या कालावधीत ७ जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या तीन लांडग्यांपैकी एका लांडग्याला पकडण्यात वनविभागाला यश आले
जळगाव- जिल्ह्यातील पाचोरा शहरात दहीहंडी फोडण्यासाठी थर लावताना एक गोविंदा गंभीर जखमी झाला होता.या गोविंदाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. नितीन पांडुरंग चौधरी असे या
लखनौ- सोशल मीडियावर प्रसारित केलेल्या मजकुरावर नियंत्रण आणण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने कडक सोशल मीडिया धोरण तयार केले आहे. नव्या धोरणानुसार राष्ट्रविरोधी पोस्ट टाकली तर त्या
सिंधुदुर्ग- मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यापासून महाराष्ट्रातील वातावरण तापले आहे. आज मविआने मालवणात मोर्चा जाहीर केला होता. याप्रसंगी उबाठाचे नेते आदित्य ठाकरे
बडोदा – पश्चिम रेल्वेच्या ढिसाळ कारभाराचा आणखी एक नमुना काल समोर आला असून मुंबई ते अहमदाबाद तेजस एक्सप्रेसचा प्रवास पूर्वसूचना न देता अचानक बडोदा स्थानकात
मुंबई – मुंबईतील आरे डेअरीची १८११ दूध विक्री केंद्र (स्टॉल) महानंद डेअरीकडे सोपविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. महानंद डेअरी सध्या तोट्यात आहे. महानंदच्या कर्मचाऱ्यांनी
सातारा – कोयना धरणक्षेत्रात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठा वाढला आहे. कोयना धरणामध्ये एकूण १०२.४३ टीएमसी (९७.४४%) पाणीसाठा झाला असून मुसळधार पावसामुळे धरणात पाण्याची
मुंबई – भारतीय शेअर बाजारात आज सलग दहाव्या दिवशी तेजी दिसून आली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सक्स ७३ अंकांनी वाढून ८१,७८५ अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय
खार, वांद्रे परिसरातशुक्रवारी पाणीपुरवठा बंदमुंबई – खार आणि वांद्रे पश्चिम येथे येथील जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम शुक्रवारी केले जाणार आहे. त्यासाठी या दोन्ही विभागातील नागरिकांचा पाणीपुरवठा
Add. Display : +91 8108116423 / +91 8108116429 | Classified : +91 8422817445