
मोरबे धरणातील गाळ २५ वर्षांपासून साचून
नवी मुंबई- नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा होत असलेल्या मोरबे धरणाची पाणी साठवण क्षमता गेल्या २५ वर्षांपासून गाळ न काढल्याने कमी होत चालली आहे.तसेच या धरणाचे
नवी मुंबई- नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा होत असलेल्या मोरबे धरणाची पाणी साठवण क्षमता गेल्या २५ वर्षांपासून गाळ न काढल्याने कमी होत चालली आहे.तसेच या धरणाचे
अमृतसर – अमृतसर मध्ये काल सकाळी एका अनिवासी भारतीयावर घरात घुसून हल्ला करण्यात आला. त्याला मारु नका अशी विनवणी करणारा त्यांच्या कुटुंबियाचा व्हिडीओ व्हायरल झाला
काठमांडू – नेपाळ सरकारने टिकटॉक या लोकप्रिय सोशल नेटवर्किंग साइटवर घातलेली बंदी उठवली. पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही अटींसह टिकटॉकवरील
यवतमाळ- माझी लाडकी बहीण योजनेचा प्रचार करीत मते मागण्याचे भव्यदिव्य कार्यक्रम रोज होत आहेत. आज यवतमाळ येथे हा कार्यक्रम झाला. यावेळी महाराष्ट्राने याआधी कधी पाहिले
बदलापूर- ‘सुक्या बरोबर ओले भरडले जाते’ असेच बदलापूरच्या आंदोलनात झाले आहे. पोलिसांनी बळाचा वापर करत जवळपास 300 नागरिकांना आंदोलनावेळी ताब्यात घेतले. पोलिसांच्या या कारवाईने कुटुंब
ढाका – बांगलादेशच्या पूर्व भागात ३० वर्षातील सर्वात विनाशकारी पूर आला असून १२ जिल्ह्यातील सुमारे ४८ लाख लोकांना याचा फटका बसला आहे. आतापर्यंत त्यात १५
नवी दिल्ली- भारतीय क्रिकेट संघातील सलामीचा फलंदाज शिखर धवन याने आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली. लोशल मीडियावर व्हीडिओ पोस्ट करून त्याने ही
मुंबई- मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे अशा तिन्ही मार्गांवर उद्या रविवार २५ ऑगस्ट रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा-मुलुंड अप आणि डाऊन जलद
नवी दिल्ली- अनुसूचित जाती- जमाती आणि इतर मागासवर्गीय यासारख्या राखीव कोट्यातील उमेदवार गुणवत्तेच्या आधारावर खुल्या प्रवर्गातूनही निवड होण्यास पात्र आहे. खुला प्रवर्ग हा सर्व जातींसाठी
हैदराबाद – तेलुगू चित्रपट अभिनेते नागार्जुन यांनी रंगारेड्डी जिल्ह्यात शिल्पराममजवळील माधापूर येथे हायटेक सिटीजवळ कन्व्हेन्शन सेंटर उभारले होते. तलावाच्या जमिनीवर अतिक्रमण करून हे सेंटर उभारल्याचा
नवी दिल्ली- देशातील अव्वल विमान वाहतूक सेवा कंपनी एअर इंडियाला प्रशिक्षित नसलेल्या वैमानिकाने विमान चालविल्याप्रकरणी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने (डीजीसीए) 10 लाख रुपयांचा दंड ठोठावला.
चेन्नई- भारताने आज सकाळी आपल्या पहिल्या पुन्हा वापरता येणार्या हायब्रिड म्हणजेच संकरित रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण करून आपल्या अंतराळ संशोधन प्रवासात एक महत्त्वाचा टप्पा गाठला. या
बिजिंग -चीनने आणखी महत्त्वाकांक्षी अंतराल योजना आखली आहे. चिनी शास्त्रज्ञ चंद्रावरून पृथ्वीवर हेलियम आणण्यासाठी मॅग्नेटिक स्पेस लाँचर बनवण्याची तयारी करत आहेत. या लाँचरचे वजन ८००
रेक्जाविक- नैऋत्य आइसलँडमध्ये रेक्जनेस बेटावर ज्वालामुखीचा उद्रेक झाला.लागोपाठ झालेल्या भूकंपानंतर ज्वालामुखीचा स्फोट झाल्याने तप्त लाव्हारस बाहेर पडत होता. ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर तासभरात सुंधनुकुर क्रेटर नामक ज्वालामुखीच्या
*सचिन तेंडुलकरच्या हस्तेस्पर्धेची होणार सुरुवात मुंबई- ‘रन टुडे, फिनिश फिअरलेस’ हे घोषवाक्य घेऊन एजिस फेडरल लाइफ इन्शुरन्स मुंबई हाफ मॅरेथॉन- २०२४ ही उद्या आयोजित करण्यात
दोडामार्ग – सिंधुदुर्गातील दोडामार्ग तालुक्यातील तिलारी घाट माथ्यावर दोन लहान पिल्लांसह एक मोठे अस्वल बागडताना निदर्शनास आले.काही पर्यटकांनी हे दृश्य आपल्या मोबाईलमध्ये कैद केले आहे.
मुंबई – दक्षिण मुंबईतील मुंबादेवी ते क्रॉफर्ड मार्केट आणि मुंबादेवी ते कॉटन मार्केट या दोन प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमणे पूर्णपणे हटविण्याची मोहीम हाती घेतली जाणार आहे.ही
सिंधुदुर्ग- वेंगुर्ले तालुक्यातील चिपी विमानतळावरून थेट पुण्यासाठी येत्या ३१ ऑगस्टपासून विमानसेवा सुरू होणार आहे. ही विमान सेवा देणार्या गोव्यातील फ्लाय-९१ विमान कंपनीनेच याबाबतची माहिती आपल्या
मुंबई – बदलापूरमध्ये चिमुकल्यांवर झालेला अत्याचार आणि महाराष्ट्रातच महिलांच्या सुरक्षेबाबत निर्माण झालेली चिंताजनक परिस्थिती यावर मविआने जनतेचा आवाज उठवत उद्या ‘महाराष्ट्र बंद’ची घोषणा करीत बंदची
तिरुवनंतपुरम – अभिनेता निर्मल बेनीचे आज तिरुवनंतपुरम येथील त्याच्या राहत्या घरी हदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याने मल्याळम चित्रपट इंडस्ट्रीत शोककळा पसरली. या बाबतची माहिती त्याचा मित्र
आगरतळा – त्रिपुरात भीषण पूरस्थिती निर्माण झाली असून राज्यात लष्कराकडून मदतकार्य सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने दरडी कोसळून आतापर्यंत २२ जणांचा
बोत्सवाना – दक्षिण अफ्रिकेच्या बोट्सवाना देशात जगातील दुसऱ्या सर्वात मोठा हिरा सापडला आहे. कॅनडाच्या लुकारा डायमंड या खाण कंपनीला कारोवे येथील खाणीत हा हिरा मिळाला
अयोध्या – अयोध्येतील राम मंदिराला या वर्षभरात ३६३ कोटी ३४ लाख रुपयांचे दान मिळाल्याची माहिती रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने दिली आहे. राममंदिराच्या गेल्या वर्षभरातील म्हणजे
गोरखपूर – महाराष्ट्रातील ४२ भाविकांना घेऊन जाणारी बस नेपाळमधील मर्सियागंडी नदीत पडून झालेल्या अपघातात १५ जणांचा मृत्यू झाला आहे. हे सगळे जळगाव जिल्ह्यातील होते. आज
Add. Display : +91 8108116423 / +91 8108116429 | Classified : +91 8422817445