केंद्राचीच निवृत्तीवेतन योजना राज्यात लागू! मात्र संप होणार
मुंबई- केंद्र सरकारने काल एकीकृत निवृत्तीवेतन योजना अर्थात युपीएस जाहीर केली. हीच योजना आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर करून महाराष्ट्रात लागू केली. मात्र केंद्राची एकीकृत निवृत्तीवेतन
मुंबई- केंद्र सरकारने काल एकीकृत निवृत्तीवेतन योजना अर्थात युपीएस जाहीर केली. हीच योजना आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर करून महाराष्ट्रात लागू केली. मात्र केंद्राची एकीकृत निवृत्तीवेतन

जळगाव- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज जळगाव येथे केंद्र सरकारच्या ‘लखपती दीदी’ योजनेचा सन्मान सोहळा पार पडला. या सोहळ्यात पंतप्रधान मोदी यांनी आगामी विधानसभा

जयपूर – राजस्थानातील पावसाच्या कहरामुळे अनेक गावे पाण्याखाली गेली असून जालोर जिल्ह्यातील पूरस्थितीमुळे ५ जणांचा मृत्यू झाला आहे.राजस्थानातील जालोर जिल्ह्यातील जसवन्तपुरा भागातील सुंधा माता मंदिराच्या

मुंबई – पश्चिम रेल्वेवर गोरेगाव आणि कांदिवली स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गासाठी ३१ ऑगस्टपासून ३५ दिवस मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक दरम्यान ९६० लोकलच्या फेऱ्या रद्द केल्या

मुंबई – हिंदी चित्रपट व हिंदी मालिकांमधील जेष्ठ अभिनेत्री आशा शर्मा यांचे आज मुंबईत निधन झाले. त्या ८८ वर्षांच्या होत्या. कुमकुम भाग्य या मालिकेतील आजीच्या

रायपुर – सरकारी शाळांच्या तुलनेत खासगी शाळांत अधिक दर्जेदार शिक्षण दिले जाते, असा समज आहे. मात्र छत्तीसगड सरकारने राज्यातील नक्षलप्रभावित आणि आदिवासी भागांतील सरकारी शाळांतही

नवी दिल्ली – काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सोनिया गांधी यांचा एक फोटो इन्स्टावर शेअर केला आहे. सोनिया गांधी आपल्या लाडक्या श्वानासोबत दिसत असून त्यावर

लखनऊ- उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यात आज रविवारी पहाटे चारच्या सुमारास मोठा रेल्वे अपघात झाला.फिरोजपूरहून धनबादला जाणाऱ्या ‘किसान एक्स्प्रेस’चे डबे अचानक वेगळे होवून एक्स्प्रेसचे दोन भाग

*रुग्णालय प्रशासनाचा फतवा मुंबई- आजकाल अनेकांना रील्स बघण्याचे जणू व्यसनच जडले आहे. शासकीय कार्यालयांतही काही कर्मचारी हे रील्स पाहण्यात व्यग्र असतात. त्याला आळा घालण्यासाठी मुंबई

मुंबई- मुंबईसह उपनगरात रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत मागील अनेक वर्षांपासून प्रचंड वाढ होत आहे.त्यामुळे लोकलमधील गर्दीचा ताण कमी करण्यासाठी मुंबईत मोनो, मेट्रो या वाहतूक

मुंबई- घाटकोपरमधील पालिकेच्या ६८ वर्षे जुन्या असलेल्या राजावाडी रुग्णालयाचा पुनर्विकास केला जाणार आहे. या पुनर्विकास योजनेवर पालिका प्रशासन तब्बल ७०० कोटी रुपये खर्च करणार आहे.

वॉशिंग्टन – अंतराळातील आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर गेलेल्या सुनीता विल्यम्स आणि बुच विलमोर यांना फेब्रुवारी २०२५ मध्ये पृथ्वीवर आणले जाईल अशी माहिती अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था

नवी मुंबई- नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा होत असलेल्या मोरबे धरणाची पाणी साठवण क्षमता गेल्या २५ वर्षांपासून गाळ न काढल्याने कमी होत चालली आहे.तसेच या धरणाचे

अमृतसर – अमृतसर मध्ये काल सकाळी एका अनिवासी भारतीयावर घरात घुसून हल्ला करण्यात आला. त्याला मारु नका अशी विनवणी करणारा त्यांच्या कुटुंबियाचा व्हिडीओ व्हायरल झाला

काठमांडू – नेपाळ सरकारने टिकटॉक या लोकप्रिय सोशल नेटवर्किंग साइटवर घातलेली बंदी उठवली. पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही अटींसह टिकटॉकवरील

यवतमाळ- माझी लाडकी बहीण योजनेचा प्रचार करीत मते मागण्याचे भव्यदिव्य कार्यक्रम रोज होत आहेत. आज यवतमाळ येथे हा कार्यक्रम झाला. यावेळी महाराष्ट्राने याआधी कधी पाहिले

बदलापूर- ‘सुक्या बरोबर ओले भरडले जाते’ असेच बदलापूरच्या आंदोलनात झाले आहे. पोलिसांनी बळाचा वापर करत जवळपास 300 नागरिकांना आंदोलनावेळी ताब्यात घेतले. पोलिसांच्या या कारवाईने कुटुंब

ढाका – बांगलादेशच्या पूर्व भागात ३० वर्षातील सर्वात विनाशकारी पूर आला असून १२ जिल्ह्यातील सुमारे ४८ लाख लोकांना याचा फटका बसला आहे. आतापर्यंत त्यात १५

नवी दिल्ली- भारतीय क्रिकेट संघातील सलामीचा फलंदाज शिखर धवन याने आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली. लोशल मीडियावर व्हीडिओ पोस्ट करून त्याने ही

मुंबई- मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे अशा तिन्ही मार्गांवर उद्या रविवार २५ ऑगस्ट रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा-मुलुंड अप आणि डाऊन जलद

नवी दिल्ली- अनुसूचित जाती- जमाती आणि इतर मागासवर्गीय यासारख्या राखीव कोट्यातील उमेदवार गुणवत्तेच्या आधारावर खुल्या प्रवर्गातूनही निवड होण्यास पात्र आहे. खुला प्रवर्ग हा सर्व जातींसाठी

हैदराबाद – तेलुगू चित्रपट अभिनेते नागार्जुन यांनी रंगारेड्डी जिल्ह्यात शिल्पराममजवळील माधापूर येथे हायटेक सिटीजवळ कन्व्हेन्शन सेंटर उभारले होते. तलावाच्या जमिनीवर अतिक्रमण करून हे सेंटर उभारल्याचा

नवी दिल्ली- देशातील अव्वल विमान वाहतूक सेवा कंपनी एअर इंडियाला प्रशिक्षित नसलेल्या वैमानिकाने विमान चालविल्याप्रकरणी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने (डीजीसीए) 10 लाख रुपयांचा दंड ठोठावला.

चेन्नई- भारताने आज सकाळी आपल्या पहिल्या पुन्हा वापरता येणार्या हायब्रिड म्हणजेच संकरित रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण करून आपल्या अंतराळ संशोधन प्रवासात एक महत्त्वाचा टप्पा गाठला. या