
एम्पिल चक्रीवादळ जपानच्या पूर्व किनारपट्टीवर धडकले
टोकिओ- एम्पिल चक्रीवादळ काल संध्याकळी जपानच्या पूर्व किनारपट्टीवर धडकले. जपानच्या हवामान संस्थेने याचे वर्णन शक्तिशाली आणि धोकादायक वादळ म्हणून केले आहे. वादळामुळे राजधानी टोकियोसह जपानच्या
टोकिओ- एम्पिल चक्रीवादळ काल संध्याकळी जपानच्या पूर्व किनारपट्टीवर धडकले. जपानच्या हवामान संस्थेने याचे वर्णन शक्तिशाली आणि धोकादायक वादळ म्हणून केले आहे. वादळामुळे राजधानी टोकियोसह जपानच्या
नवी दिल्ली – बांगलादेशमध्ये घडलेल्या राजकीय उलथापालथीनंतरही अदानी पॉवर कंपनी आपल्या झारखंडमधील सोळाशे मेगावॉटच्या वीजनिर्मिती प्रकल्पातून बांगलादेशला केला जाणार वीजपुरवठा सुरूच ठेवणार आहे. कंपनीने काल
भागलपूर- बिहारमध्ये पुन्हा एकदा पूल कोसळण्याची घटना घडली. भागलपूरमधील सुलतानगंज-अगुवानी गंगा नदीवरील बांधकाम सुरु असलेला पूल आज कोसळला. विशेष म्हणजे, हा चौपदरी पूल तिसऱ्यांदा गंगा
मुंबई – शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आताच्या सरकारने मुंबई विकायला काढली आहे. मराठी माणसाला बेरोजगार
ढाका – बांगलादेशमध्ये जुलै महिन्यापासून आरक्षणविरोधात आंदोलन सुरू झाले. या आंदोलनामुळे पंतप्रधान शेख हसीना यांना राजीनामा द्यावा लागला होता. यादरम्यान झालेल्या हिंसाचारात सुमारे ६५० जणांचा
रायगड – जुलै महिन्यात मुसळधार पाऊस पडल्याने किल्ले रायगड परिसरात दरड कोसळण्याच्या घटना घडल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर रायगडावर जाणारा पायी मार्ग ३१ जुलैपर्यंत बंद करण्यात
शिमला – हिमाचल प्रदेशातील दमराली येथे रात्री उशिरा ढगफुटी आणि मुसळधार पावसामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली. या घटनेत रस्ते आणि मोबाईल टॉवरचे नुकसान झाले
मुंबई- मुंबई शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पाच वर्षासाठी दिल्या जाणार्या परवानगीतील जाचक अटी-शर्ती आता पालिकेने मागे घेतल्या आहेत. त्याबाबतचे सुधारित परिपत्रक काल शुक्रवारी पालिका प्रशासनाने
मुंबई- राज्य सरकार गौरी-गणपती सणानिमित्त नागरिकांसाठी ‘आनंदाचा शिधा ‘ योजना राबविणार आहे.मात्र या योजनेच्या निविदा प्रक्रियेवरच आक्षेप घेणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.या
ठाणे – गेल्या आठवड्यात कोलकाता येथील सरकारी रुग्णालयात एका महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिच्या निर्घृण हत्या केल्याची घटना घडली होती.या घटनेच्या निषेधार्थ आणि डॉक्टरांच्या सुरक्षेच्या
छत्रपती संभाजीनगर – देशातील २१ वी पंचवार्षिक पाळीव पशुगणना येत्या १ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.ही पशुगणना मोहीम पुढील चार महिने म्हणजे ३१ डिसेंबरपर्यत चालणार आहे.त्या
वॉशिंग्टन – २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणा याच्या प्रत्यार्पणाच्या विरोधातील अपील अमेरिकेच्या न्यायालयाने फेटाळले. त्यामुळे राणाला आता भारतात
बंगळुरू- कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे ‘मुडा’ भ्रष्टाचार प्रकरणात चांगलेच अडकले आहेत. त्यांच्याविरोधात भाजपाने आघाडी उघडली असून आता राज्यपालांनीही मुडा प्रकरणात मुख्यमंत्र्यांवर खटला चालवण्यास मान्यता दिली
मुंबई – लोकसभा निवडणुकीतील यशानंतर आज महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांनी एकत्र येऊन एकजुटीची ताकद दाखवित विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी रणशिंग फुंकले! 90 दिवस कष्ट करून या
श्रीहरीकोटा -नैसर्गिक आपत्ती व पर्यावरणातील बदलांचा इशारा देण्याची क्षमता असलेल्या ईओएस ०८ या उपग्रहाचे आज श्रीहरिकोटाच्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. या
नवी दिल्ली – भारतीय चित्रपटसृष्टीत मानाचे स्थान असलेले राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आज जाहीर करण्यात आले.मल्याळी भाषेतील ‘अट्टम’ या चित्रपटाला यंदाचा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जाहीर करण्यात
मुंबई – जागतिक भांडवली बाजारातील दमदार संकेत, बँका आयटी क्षेत्रातील शेअरच्या किमतीतील वाढीमुळे आज भारतीय भांडवली बाजारात तेजी दिसून आली.मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स दिवसभरात १
नवी दिल्ली – माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली अर्पण केली.वाजपेयी यांचे १६
बँकॉक – थायलंडचे पंतप्रधान थाक्सिन शिनावात्रा यांना काही दिवसांपूर्वी कोर्टाच्या आदेशाने हटवण्यात आले. त्यानंतर थायलंडच्या संसदेने आज त्यांच्या कन्या पेटोंगटार्न शिनावात्रा यांची पंतप्रधान म्हणून निवड
चमोली – केदारनाथ मार्गावर ३१ जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसात दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनेत बळी गेलेल्यापैकी तीन जणांचे मृतदेह आज सापडले. दरडी कोसळल्यामुळे हा मार्ग
नवी दिल्ली – भारत जगाची सेंद्रीय खाद्यान्नाची मागणी पूर्ण करणारा देश म्हणून प्रस्थापित होईल, असा मानस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल व्यक्त केला होता. प्रत्यक्षात
लॉस एजंलिस – फ्रेंडस या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेला अमेरिकन अभिनेता मॅथ्थ्यू पॅरी याच्या मृत्यूप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. त्याच्या मृत्यूमागे अंमली पदार्थाच्या तस्करीचे
मुंबई- बॅंकेत ठेवलेल्या ५ लाखांपर्यंतच्या रकमेला विम्याचे संरक्षण असते. भविष्यात बँक बुडाली तरी ते पैसे खातेदाराला परत मिळत असतात.या विम्याचे हप्ते संबंधित बँक भरत असते.मात्र
मुंबई – मागील काही दिवसांपासून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ यायोजनेवरून आरोपप्रत्यारोप सुरू आहेत.अशा परिस्थितीतही राज्य सरकारने या योजनेच्या प्रसिद्धिसाठी १९९ कोटी ८१ लाख ४७ हजार