
मुंबईचा जीडीपी ६ वर्षांत दुप्पट होणार निती आयोगाचा अभ्यास अहवाल सादर
मुंबई – मुंबई महानगर आणि परिसराचा जागतिक आर्थिक केंद्र बनविण्यासाठी निती आयोगाने केलेल्या अभ्यासाचा अहवाल आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर करण्यात आला.सात विविध क्षेत्रांवर

मुंबई – मुंबई महानगर आणि परिसराचा जागतिक आर्थिक केंद्र बनविण्यासाठी निती आयोगाने केलेल्या अभ्यासाचा अहवाल आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर करण्यात आला.सात विविध क्षेत्रांवर

जालना- काँग्रेसचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आज अंतरवाली सराटीत जाऊन मनोज जरांगे-पाटील यांची भेट घेतली. ही भेट आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची मानली जात आहे.

नवी दिल्ली – नवी दिल्लीच्या एम्स रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी आज ११ दिवसांनी संप मागे घेतला. कोलकाता प्रशिणार्थी डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणाची आज सर्वोच्च न्यायालयात

नागपूर- नागपूर येथील कामठी भागात ५० वर्षीय आरोपीने शेजारी राहणाऱ्या ८ वर्षांच्या मुलीला चॉकलेट देण्याचे आमिष दाखवले. यानंतर त्याने पीडित मुलीला आपल्या घरी नेले व

मुंबई- यंदा रक्षाबंधन आणि त्याला जोडून आलेल्या तीन सुट्ट्यांच्या काळात एसटी महामंडळाच्या तिजोरीत १२१ कोटींची भर पडली आहे.१७ ते २० ऑगस्ट या चार दिवसांमध्ये प्रवाशांनी

तिरुअनंतपुरम – मुंबईहून तिरुअनंतपुरमला आलेल्या एअर इंडियाच्या ६५७ या विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाली. विमान तिरुअनंतपुरमला पोहोचल्यानंतर या धमकीची माहिती वैमानिकाने दिली. त्यानंतर प्रवाशांना सुखरुप

नवी दिल्ली- नॅशनल को-ऑपरेटिव्ह एक्सपोर्ट लिमिटेड अर्थात राष्ट्रीय सहकारी निर्यात लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून केंद्र सरकारने २ लाख टन गैर-बासमती पांढरा तांदूळ मलेशियाला निर्यात करण्यास परवानगी

नवी दिल्ली – इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने ‘चांद्रयान-३’ मोहिमेच्या यशानंतर आता २०२७ मध्ये ‘चांद्रयान- ४ ‘मोहिमेचे नियोजन केले आहे.या मोहिमेला केवळ सरकारची औपचारिक

नालासोपारा – बदलापूर येथील शाळेत लैंगिक अत्याचाराची भयंकर घटना घडल्याचे प्रकरण उघडकीस येऊन त्याचे पडसाद उमटत असतानाच नालासोपारा येथील एका शाळेत शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार

पुणे- मालकीच्या देय मालमत्तेच्या कराचा भरणा मुदतीत जमा न केल्याने गावातील महिला सरपंचांसह दोन सदस्यांना अपात्र ठरविण्यात आल्याची घटना मावळ तालुक्यात घडली आहे. मावळ तालुक्यातील

मुंबई- वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनमध्ये प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या जेवणावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. एका प्रवाशाला जेवणात चक्क झुरळ सापडले आहे. दोन महिन्यात घडलेली

पणजी- उत्तर गोवा जिल्ह्यातील सत्तरी तालुक्यातील केरी घोटेली येथील बंधार्याच्या खांबांमध्ये लाकडी ओंडके अडकल्याने वाळवंटी नदीला पूर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तरी प्रशासनाने तातडीने

ढाका – बांगलादेशातील नॅशलिस्ट पार्टीच्या प्रमुख आणि माजी पंतप्रधान खालिदा झिया यांच्या बँक खात्यांवरील बंदी उठवण्यात आली आहे. १७ वर्षांपूर्वी त्यांची बँक खाती गोठवण्यात आली

कराड – भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय मंत्री जे. पी.नड्डा हे उद्या गुरुवार २२ ऑगस्ट रोजी कराड तालुक्याच्या दौऱ्यावर येत आहेत.यावेळी त्यांच्या सोबत राज्याचे उपमुख्यमंत्री

मुंबई – टाटा पॉवर या कंपनीतील नोकरी सोडणे कर्मचाऱ्यांसाठी महागात पडत आहे. नोकरी सोडतांना कार्यालयीन कामासाठी वापरत असलेला लॅपटॉप ६५ हजार रुपयात खरेदी करण्याची सक्ती

नवी दिल्ली- रिलायन्स आणि वॉल्ट डिस्नेच्या ८.५ अब्ज डॉलरचे प्रस्तावित विलीनीकरण हे माध्यम क्षेत्रातील स्पर्धेसाठी हानीकारक ठरेल, असा निष्कर्ष सीसीआय अर्थातभारतीय स्पर्धा आयोगाने आपल्या गोपनीय

लोणंद- सातारा जिल्ह्यातील खंडाळा व पुणे जिल्ह्यातील पुरंदर या तालुक्यांच्या सरहद्दीवर असलेले वीर धरण ‘ओव्हरफ्लो ‘ झाले आहे. त्यामुळे काल रात्रीपासून पुन्हा एकदा नीरा नदीत

बदलापूर – कोलकाता येथील एका शिकाऊ डॉक्टर महिलेवर बलात्कार-हत्येच्या घटनेचे पडसाद देशभर उमटत असतानाच आज ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील आदर्श शाळेत सफाई कर्मचार्याने दोन साडेतीन

मुंबई – गुंतवणूकदारांसाठी आजचा दिवस अत्यंत लाभदायक ठरला.बँकिंग आणि आयटी क्षेत्रातील समभागांची गुंतवणूकदारांनी जोरदार खरेदी केल्यामुळे दोन्ही भांडवली बाजार जोरदार वाढीसह बंद झाला. स्मॉल-कॅप आणि

पंढरपूर – कोल्हापूर येथील शाहू महाराज यांनी पंढरपूर येथील विठ्ठलास सोन्याची राखी बांधण्याची परंपरा यावर्षीही कायम राखली. शाहू महाराज यांचे निकटवर्तीय महादेव तळेकर यांनी ही

नवी दिल्ली- राष्ट्रीय सण १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी रोजी ‘हर घर तिरंगा’ अभियान गेल्या काही वर्षापासून सुरु आहे. यंदाही स्वातंत्र्यदिनी सरकारकडून हे मोहीम राबवण्यात

नवी दिल्ली – अॅक्सीस -मॅक्स लाईफ कथित गैरव्यवहारात सेबीच्या प्रमुख माधबी बूच यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करणारी माजी केंद्रीय मंत्री सुब्रमण्यम स्वामी यांची २०१४ सालची जनहित

रत्नागिरी – विधानसभेची निवडणूक जवळ येत आहे तशी महायुतीतील तिन्ही पक्षांमधील धुसफूस दररोज उघड होऊ लागली आहे. आज कोकणच्या दोघा नेत्यांनी एकमेकांवर जहरी टीका केली.

जालना- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून शिव स्वराज्य यात्रा सुरू आहे. या यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यातील शेवटची सभा आज जालना जिल्ह्यातील भोकरदन येथे वादळी ठरली.या सभेवेळी