
केदारनाथ येथे अडकले राज्यातील १२० भाविक
डेहराडून – उत्तराखंडमध्ये सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे व दरडी कोसळ्याने केदारनाथचा रस्ता बंद झाल्याने महाराष्ट्रातील १२० यात्रेकरू येथे अडकले आहेत. इतर राज्यांतीलही एकूण १२०० ते
डेहराडून – उत्तराखंडमध्ये सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे व दरडी कोसळ्याने केदारनाथचा रस्ता बंद झाल्याने महाराष्ट्रातील १२० यात्रेकरू येथे अडकले आहेत. इतर राज्यांतीलही एकूण १२०० ते
मुंबई – महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांनी गेले काही दिवस एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना एक नवीच युक्ती वापरायला सुरुवात केली आहे. आमच्याकडे पुरावे आहेत, लेटरबॉम्ब आहेत, कागदपत्रे आहेत,
पुणे – विधानसभेच्या मोर्चेबांधणीसाठी पुण्यामध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या शिवसंकल्प मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा भाजपा, देवेंद्र फडणवीस यांच्यासह मोदी-शहांवर जोरदार हल्लाबोल केला. अमित शहा म्हणजे
मुंबई- आज सकाळी महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली. राज ठाकरे यांच्या भेटीनंतर काही वेळातच
मुंबई – मुंबई, वसई-विरार, नवी मुंबई आणि ठाण्यात विश्रांती घेतलेल्या पावसाने आज पुन्हा जोरदार हजेरी लावल्यामुळे लोकांची चांगलीच दाणादण उडाली. पुण्यात मुसळधार पाऊस पडल्यामुळे खडकवासला
नवी दिल्ली : आग्रा येथील जगप्रसिद्ध ताजमहालमध्ये आज सकाळी हिंदू महासभेशी संबंधित दोन तरुणांनी कबरीवर गंगाजल अर्पण केले. त्यांनी कबरीवर ओम लिहिलेले स्टिकर चिकटवले. तरुणांना
मुंबई – मालाड पश्चिमेकडील मालवणी,अंबूजवाडी झोपडपट्टीवासियांचे कायद्यानुसार पुनर्वसन करणार आहात की नाही, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केला. याबाबत शपथपत्रावर माहिती सादर करण्याचे
कोल्हापूर :पुणे- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाची झालेली दुरवस्था, रस्त्यांवर पडलेले खड्डे, सर्व्हिस रोडची दुर्दशा आणि रेंगाळलेले विस्तारीकरण यावरून आज काँग्रेस पक्षाने आक्रमक भूमिका घेतली होती. महामार्गाची
न्यूयॉर्क- अमेरिकन अंतराळ संस्था ‘नासा’ भारताचे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पाठवणार आहे. विंग कमांडर राकेश शर्मा यांच्यानंतर चार दशकांनी भारतीय नागरिकाला
ढेबेवाडी – पाटण तालुक्यातील ढेबेवाडी खोर्यातील वांग मराठवाडी धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. हे धरणाचे पाणी मेंढ येथील माध्यमिक शाळा इमारतीच्या पायरीपर्यंत पोहोचल्याने शाळेतील
बीजिंग- चीनमध्ये जन्मदर आणि विवाहदर कमालीचा कमी झाला आहे. यामुळे चीन सरकार चिंतेत आहे. आता चीनच्या ‘सिव्हिल अफेअर्स’ अर्थात नागरी व्यवहार विद्यापीठाने विवाह-संबंधित उद्योग आणि
ठाणे – शहरात ज्यादा प्रवासी वाहतूक करणाऱ्या तसेच बेशिस्तपणे रिक्षा चालवणाऱ्या रिक्षा चालकांवर गेल्या काही दिवसांपासून वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. या रिक्षा चालकांकडून
मुंबई – छत्रपती शिवाजी महाराजांचे गड आणि किल्ले जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट करावेत, असा प्रस्ताव केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने युनेस्कोकडे पाठविला आहे. त्यामुळे हे किल्ले
मुंबई -चांगल्या चालत असलेल्या सरकारी उपक्रमांचे खासगीकरण करण्याचे धोरण गेल्या अनेक वर्षांपासून वादात सापडले असताना महाराष्ट्र सरकारने आपले जुने जलविद्युत प्रकल्प खासगी संस्थांना चालवायला देण्याचा
नवी दिल्ली- २६ जुलै रोजी दिल्लीतील कोचिंग सेंटर मध्ये झालेल्या दुर्घटनेचा तपास दिल्ली उच्च न्यायालयाने सीबीआयकडे सोपवला आहे. आज सुनावणीत पोलिसांना धारेवर धरत न्यायालयाने म्हटले
कॅलिफोर्निया- अमेरिकन चिप निर्माता कंपनी इंटेलने काल कर्मचारी कपातीची घोषणा केली. इंटेल कंपनी १५ टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार आहे.या कंपनीमध्ये सध्या १ लाख २४ हजारांहून
पुणे- मान्सून हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात देशात सरासरीपेक्षा अधिक पावसाचे संकेत आहेत. ऑगस्ट ते सप्टेंबरदरम्यान सुमारे १०६ टक्क्यांहून अधिक पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने काल
न्यूयॉर्क – प्रायोगिक स्तरावर असणारी ‘फ्लाईंग एअर टॅक्सी’ अर्थात ‘उडणारी हवाई टॅक्सी ‘आता लवकरच प्रत्यक्षात सेवेत रुजू होईल,असे संकेत मिळाले आहेत.या टॅक्सीच्या उड्डाणाची यशस्वी चाचणी
विरार – विरारमध्ये फॉर्च्युनर गाडीच्या धडकेत प्राध्यापिकेचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. आत्मजा कासट असे मृत प्राध्यापिकेचे नाव आहे. त्या उत्कर्ष कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापिका
नवी दिल्ली – आरक्षणाच्या मुद्यावर सर्वोच्च न्यायालयाने आज अत्यंत महत्त्वाचा निकाल दिला. अनुसूचित जाती (एससी) आणि अनुसूचित जमातींचे (एसटी) उप-वर्गीकरण करण्याचा अधिकार राज्यांना आहे, असा
नवी दिल्ली – बँकांच्या संगणकीय प्रणालीवर झालेल्या सायबर हल्ल्यामुळे आज देशातील ३०० हून अधिक लहान बँकांच्या कामकाजावर परिणाम झाला. यामुळे या लहान बँकांचे एटीएम व
नवी दिल्लीभारतीय हवाई दलातर्फे (आयएएफ) देशातील सर्वात मोठा हवाई सराव तरंग शक्ती २४ ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये आयोजित केला जाणार आहे. या १० परदेशी हवाई दल आणि १८
प्योंगयांग – उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग ऊन याने देशातील गंभीर पूरस्थितीचा पावसात भिजत आढावा घेतला.उधाण आलेल्या समुद्रात किमने बोटीतून पूरस्थितीची पाहणी केली.किमचे हे व्हिडिओ
जुन्नर- जुन्नर वन विभागाच्या कार्यक्षेत्रात जेरबंद करण्यात आलेले १० बिबटे अखेर काल गुजरातच्या जामनगर येथील निवारा केंद्रात पाठविण्यात आले.महाकाय वातानुकूलितॲम्ब्युलन्समधून या बिबट्यांना गुजरातकडे रवाना करण्यात
Add. Display : +91 8108116423 / +91 8108116429 | Classified : +91 8422817445