
हिमाचल प्रदेशातील ढगफुटीत आतापर्यंत ५० मृत्युमुखी
शिमला – हिमाचल प्रदेशात झालेल्या ढगफुटीत मृतांची संख्या ५० वर पोहोचली असून सध्या लष्कर, पोलीस, एनडीआरएफ यांच्यासह विविध पथकांकडून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. या ढगफुटीचा

शिमला – हिमाचल प्रदेशात झालेल्या ढगफुटीत मृतांची संख्या ५० वर पोहोचली असून सध्या लष्कर, पोलीस, एनडीआरएफ यांच्यासह विविध पथकांकडून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. या ढगफुटीचा

ठाणे-ठाणे शहराच्या पश्चिमेकडील नितीन कंपनी परिसरातील अटलांटिस इमारतीच्या आसपास गेले काही दिवस माकडांनी हैदोस घातला आहे. माकडांची टोळी कुठल्याही वेळेस येऊन खिडकी वा स्लायडर्स उघडे

मुंबई- अमेरिकेतील मोंटेना राज्यातील ग्लॅशिअर नॅशनल पार्कमध्ये वाहून गेलेल्या भारतीय तरुणाचा मतदेह जवळपास महिन्याभराच्या अथक प्रयत्नानंतर सापडला आहे. महाराष्ट्रातील सिद्धांत पाटील यांचा मृतदेह सापडल्यानंतर त्याच्या

नवी दिल्ली – अनुसूचित जाती-अनुसूचित जमातींच्या (एससी-एसटी) उप वर्गीकरणाचा अधिकार राज्यांना आहे,असा महत्वपूर्ण निर्णय नुकताच सर्वोच्च न्यायालयाने दिला. मात्र या निर्णयामुळे दलित संघटनांमध्ये संताप उसळला

मुंबई – कोकणात गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. यासाठी मुंबईहून लाखो चाकरमानी कोकणात जातात. या चाकरमान्यांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाकडून ४३०० बस सोडल्या जाणार आहेत.

चेन्नई – उद्योगपती हर्ष गोएंका यांच्या तामिळनाडूतील कुन्नूर येथील घराबाहेर बिबट्या आणि ब्लॅक पँथर फिरताना दिसले. हा अत्यंत दुर्मिळ असा योगाय़ोग आहे. गोएंका यांनी याचा

पुणे – आज पुण्यात पुन्हा धोधो पाऊस कोसळला. त्यातच खडकवासला धरण काठोकाठ भरून वाहू लागल्याने पुन्हा धरणातून सकाळी 35 हजार क्युसेक्स पाणी सोडले आणि पुण्यात

नवी दिल्ली – मोदी सरकार संसदेत उद्या महत्त्वाचे विधेयक मांडणार आहेत. मुस्लिमांच्या वक्फ बोर्डाच्या कायद्यात 40 सुधारणा करून वक्फ बोर्डाच्या अधिकारांना लगाम घालणार आहे. तिहेरी

नाशिक – नाशिक शहरासह जिल्ह्यात काल मध्यरात्रींपासूनच जोरदार पाऊस झाला. यामुळे जिल्ह्यातील बहुतांश धरणांची पाणीपातळी वाढल्याने अनेक धरणांमधून विसर्ग सुरु करण्यात आला. यामुळे नाशिक शहरातून

मुंबई – शिवसेना ठाकरे गटाने आगामी विधानसभा निवडणुकीत ताक सुद्धा फुंकून प्यायचा निर्णय घेतला आहे. २ वर्षांपूर्वी पक्षात झालेल्या बंडावरून धडा घेतलेल्या शिवसेना ठाकरे गटाने

अमरावती- अमरावतीत आज जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर, आमदार सुलभा खोडके आणि देवेंद्र भुयार निधिवाटपावरून आक्रमक झाले. वारंवार माझा अपमान होत आहे.

सातारा – सातारा जिल्ह्यातील ठोसेघर-सज्जनगड परिसरातील बोरणे घाटात एक युवती डोंगराच्या कडेला सेल्फी काढत असताना तोल जाऊन २५० फूट खोल दरीत कोसळली. सुदैवाने ती ४० फुटावरच एका

डोंबिवली – रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाची जवाबदारी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी हाती द्यावे अशी मागणी शिंदे सेनेकडून केली आहे. शिंदेसेनेचे उपजिल्हा प्रमुख राजेश कदम, शहर

मुंबई- मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांतून मुंबईला पाईपलाईनच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातो. मात्र पाईपलाईन फुटणे, पाईपलाईन गळणे, पाणी चोरी या घटना पाहता मनपाने थेट

भोपाळ- मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील शाहपूर येथे ५० वर्षे जुनी हरदौल मंदिराची भिंत कोसळून ९ मुलांचा मृत्यू झाला असून आठ ते दहा मुले जखमी झाल्याचे

मुंबई – मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात चांगला पाऊस पडत असल्याने पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा धरण आज पहाटे २ वाजून ४५

डेहराडून – उत्तराखंडमध्ये सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे व दरडी कोसळ्याने केदारनाथचा रस्ता बंद झाल्याने महाराष्ट्रातील १२० यात्रेकरू येथे अडकले आहेत. इतर राज्यांतीलही एकूण १२०० ते

मुंबई – महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांनी गेले काही दिवस एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना एक नवीच युक्ती वापरायला सुरुवात केली आहे. आमच्याकडे पुरावे आहेत, लेटरबॉम्ब आहेत, कागदपत्रे आहेत,

पुणे – विधानसभेच्या मोर्चेबांधणीसाठी पुण्यामध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या शिवसंकल्प मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा भाजपा, देवेंद्र फडणवीस यांच्यासह मोदी-शहांवर जोरदार हल्लाबोल केला. अमित शहा म्हणजे

मुंबई- आज सकाळी महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली. राज ठाकरे यांच्या भेटीनंतर काही वेळातच

मुंबई – मुंबई, वसई-विरार, नवी मुंबई आणि ठाण्यात विश्रांती घेतलेल्या पावसाने आज पुन्हा जोरदार हजेरी लावल्यामुळे लोकांची चांगलीच दाणादण उडाली. पुण्यात मुसळधार पाऊस पडल्यामुळे खडकवासला

नवी दिल्ली : आग्रा येथील जगप्रसिद्ध ताजमहालमध्ये आज सकाळी हिंदू महासभेशी संबंधित दोन तरुणांनी कबरीवर गंगाजल अर्पण केले. त्यांनी कबरीवर ओम लिहिलेले स्टिकर चिकटवले. तरुणांना

मुंबई – मालाड पश्चिमेकडील मालवणी,अंबूजवाडी झोपडपट्टीवासियांचे कायद्यानुसार पुनर्वसन करणार आहात की नाही, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केला. याबाबत शपथपत्रावर माहिती सादर करण्याचे

कोल्हापूर :पुणे- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाची झालेली दुरवस्था, रस्त्यांवर पडलेले खड्डे, सर्व्हिस रोडची दुर्दशा आणि रेंगाळलेले विस्तारीकरण यावरून आज काँग्रेस पक्षाने आक्रमक भूमिका घेतली होती. महामार्गाची