
‘लाडकी बहीण’बद्दल खोटे पसरवू नका दादा कडाडले! 35 हजार कोटी ठेवलेत
मुंबई – सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेला सध्या विरोधकांकडून विरोध केला जात असून, ही योजना राबवण्यासाठी सरकारच्या तिजोरीत पैसेच नाहीत, असा आरोप केला जात

मुंबई – सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेला सध्या विरोधकांकडून विरोध केला जात असून, ही योजना राबवण्यासाठी सरकारच्या तिजोरीत पैसेच नाहीत, असा आरोप केला जात

नवी दिल्ली – देशातील विविध राज्यांमध्ये ७ दिवस सरकारी सुट्ट्या , २ शनिवार आणि ४ रविवार अशा एकूण १३ दिवस बँका बंद राहणार आहेत.१५ ऑगस्ट

वॉशिंग्टन – भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनिता विल्यम्स अंतराळात अडकून पडल्याला पन्नास दिवसांहून जास्त कालावधी लोटला आहे. मात्र विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बूच विल्मोर यांना कधी

नवी दिल्लीइन्कम टॅक्स रिटर्न (आयटीआर) फायलिंगला मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे आयकर (प्राप्तिकर) विभागाने स्पष्ट केले. आयटीआर भरण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२४ आहे.इन्कम टॅक्स रिटर्न

बडोदा – भारतातील पहिल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या मार्गावरील गोरवा-महुनगर उड्डाण पुलाच्या वरून जाणाऱ्या महत्वाकांक्षी पुलाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. हा पूल अभियांत्रिकीचा हा एक उत्तम

पुणे : राज्यात मागील चार ते पाच दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे राज्यातील नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे आणि कोकण या भागातील धरणांच्या पाणीसाठ्यात मोठ्या

नवी मुंबई – नवी मुंबईतल्या सेक्टर 19 इथल्या शहाबाज गावातली इंदिरा निवास ही 3 मजल्यांची इमारत आज पहाटे पावणेपाचच्या सुमारास कोसळली. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोघांना

*सोमवारी समिती निश्चितीसाठी सोडत मुंबई- मुंबई शहरातील ३२ हजार फेरीवाल्यांची अधिकृत यादी तयार करण्यात आली आली असून या फेरीवाल्यांची जागा निश्चित करण्यासाठी फेरीवाला समिती गठीत

छत्रपती संभाजीनगर – मराठा समाजाला आरक्षण द्यायचे असेल तर एकत्र या. आमचा जीव आरक्षणात, मात्र सरकारचा जीव खुर्चीत आहे. आरक्षण मिळून दिले नाही तर आम्ही

कॅलिफोर्निया – अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यात बुधवारी पेटलेल्या वणव्याने उग्र रूप धारण केले आहे. हा वणवा पसरण्याचा वेग एवढा अफाट आहे की अवघ्या चोवीस तासांत सुमारे

वॉशिंग्टन – वैज्ञानिक प्रश्नांची उत्तरे शोधण्याचे कार्य पृथ्वीवरून सोडलेली अवकाशयाने करीत असतात,पण सध्या अवकाशात निकामी याने, उपग्रह यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. अवकाशात वेगाने

*पश्चिम मार्गांवर ब्लॉक नाही मुंबई – विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी उद्या रविवार २८ जुलै रोजी मध्य रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

जम्मू – जम्मू – काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील मच्छल सेक्टरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत एका मेजरसह ५ भारतीय जवान जखमी झाले. या कारवाईदरम्यान एका पाकिस्तानी दहशतवाद्याला ठार करण्यात सैन्य

नवी दिल्ली- एनटीए म्हणजेच ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’ने काल शुक्रवारी ‘नीट-यूजी’ २०२४ परीक्षेचे सुधारित निकाल जाहीर केले. या निकालात पैकीच्या पैकी गुण मिळालेल्या टॉपर्स विद्यार्थ्यांची संख्या

मुंबई- भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने काल शुक्रवारी सुरेंद्र गडलिंग, महेश राऊत, रोना विल्सन, सुधीर ढवळे आणि शोमा सेन या पाच आरोपींना जामीन

नवी दिल्ली : जागतिक बाजारपेठेत भारतीय कांद्याची पीछेहाट झाली असून पाकिस्तानी कांद्याला पसंती मिळत आहे. केंद्र सरकारच्या जाचक अटींमुळे भारतीय कांद्याला तोटा सहन करावा लागत

मुंबई – छत्रपती शिवाजी महाराजांच्या कथित वाघनखांवरून आता राज्य सरकारने सपशेल माघार घेतली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध करण्यासाठी वापरलेली वाघनखे ती हीच

पॅरिस – पॅरिस ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्याच्या काही तास आधी फ्रान्समधील सरकारी मालकीच्या अतिजलद रेल्वेवर दहशतवादी हल्ला झाला. हल्लेखोरांनी हायस्पीड रेल्वेच्या स्थानकांवर जाळपोळ व मोडतोड केली.

छत्रपती संभाजीनगर – भाजपाच्या लोकांचे डोके काम करत नाही. आम्ही सत्ताधाऱ्यांना भाव देत नाही. मराठ्यांपुढे शांत बसले नाही तर तुमचे राजकीय करिअर मराठा संपवून टाकेन, असा

श्रीनगर – कारगिल विजय दिवसाच्या २५ व्या वर्धापनदिनानिमित्त आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लडाखमधील १९९९च्या युद्धवीरांना श्रद्धांजली वाहिली. काही लोक राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित अशा

धाराशीव – धाराशीव लोकसभा मतदारसंघातील ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याविरोधात अजित पवार गटाच्या अर्चना पाटलांनी निवडणुकीदरम्यान आचारसंहिता भंग केल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली होती.

मुंबई- राज्यातील अनेक भागात आज पावसाने विश्रांती घेतली. पुण्यातील कालच्या पावसामुळे अनेक घरांमध्ये पाणी भरले होते. काही भागातील पाणी ओसरले असले तरी वीज व पाणीपुरवठा

लखनौ – अग्निवीरांना सेवा समाप्तीनंतर अर्धसैनिक दलात १० टक्के आरक्षण देण्याची घोषणा केंद्र सरकारने केली. त्यानंतर आता उत्तरप्रदेश, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील भाजपा सरकारांनी अग्नीवीरांना

मुंबई – गोकुळअष्टमीच्या दुसऱ्या दिवशी मुंबईसह राज्यात दहीहंडी सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र, मानवी मनोरे रचत दहीहंडी फोडताना अनेक गोविंदा खाली पडून जायबंदी