
राज्यात पावसाचा कहर! रस्ते, गावे पाण्याखाली नद्यांना पूर! धरणे भरली! 24 तासांचा पुन्हा अलर्ट
मुंबई – गेल्या 24 तासांत राज्यातील अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाचे थैमान पाहायला मिळाले. सलग दोन दिवस पडणार्या पावसामुळे राज्यातील अनेक नद्यांना पूर आला. रस्ते आणि






















