
शपथविधीसाठी १९ राज्याचे मुख्यमंत्री येणार! केंद्रीय मंत्री, धर्मगुरू, उद्योगपतींना निमंत्रण
मुंबई – महायुती सरकारचा शपथविधी सोहळा ५ डिसेंबरला मुंबईच्या आझाद मैदानावर पार पडणार आहे. या सोहळ्याची सध्या जोरदार तयारी सुरू आहे. या सोहळ्यासाठी जवळपास ४०
मुंबई – महायुती सरकारचा शपथविधी सोहळा ५ डिसेंबरला मुंबईच्या आझाद मैदानावर पार पडणार आहे. या सोहळ्याची सध्या जोरदार तयारी सुरू आहे. या सोहळ्यासाठी जवळपास ४०
अहमदाबाद- ‘वन नेशन, वन इलेक्शन’ प्रस्ताव लवकरच हिवाळी अधिवेशनात मांडून मंजुरी दिली जाईल असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन
बडोदा- भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांचा आज बडोदा सांचेझ येथे दोन कुलोमीटरचा रोड शो केला . यावेळी दोन्ही नेत्यांच्या हस्ते
मुंबई – राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. सगळे राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. मात्र,निवडणूक कालावधीत निकालांचे अंदाज म्हणजेच ओपिनियन पोल व एक्झिट पोल
तायपैई- तैवानच्या समुद्रकिनाऱ्यावर आज सकाळी चीनी वायुदलाच्या सहा विमानांनी घिरट्या घातल्या. नौदलाची ७ जहाजेही समुद्रात दिसल्याची माहिती तैवान लष्कराच्या प्रवक्त्याने दिली आहे.तैवानच्या लष्करी सूत्रांनी एक्सवर
चंद्रपूर- बिबट्याने घरात घुसून झोपलेल्या महिलेवर हल्ला करून तिला गंभीर जखमी केले. ही घटना काल पहाटे चारच्या सुमारास मूल तालुक्यातील शिवापूर चक येथे घडली.वंदना परशुराम
मुंबई- सिनेअभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांनी प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायद्यांतर्गत त्यांच्या निवासी मालमत्ता तात्पुरत्या जप्त केल्यानंतर ईडीने जारी केलेल्या बेदखल
पालघर – मोखाडा तालुक्यातील खोडाळा येथे ग्रामीण रुग्णालय सुरू करण्याची गेल्या १२ वर्षांपासूनची मागणी अखेर पूर्ण झाली आहे.या मागणीच्या प्रस्तावाला राज्य शासनाची लेखी मंजुरी मिळाली
सातारा – स्वस्त धान्य दुकानदारांच्या काही मागण्या आहेत. ज्या सरकारपुढे ठेवल्या आहेत. परंतु यावर अद्याप निर्णय घेतला गेलेला नाही.त्यामुळे आता स्वस्त धान्य दुकानदार महासंघाने आपल्या
राज्यातील सर्वोच्चपदी म्हणजे मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसून राज्याचा गाडा हाकण्याचा मान देशातील मोजक्या कर्तृत्त्ववान महिलांना मिळाला. नवरात्रीच्या निमित्ताने या राजकारणातील मुख्यमंत्री राहिलेल्या दुर्गांची ओळख करून देणारी
मुंबई – देशी प्रजातीची गाय आता राज्यमाता-गोमाता आहे, असा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. शेतकर्यांना देशी गायीचे पालन करण्यास प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने
काठमांडू – नेपाळमध्ये महापुरामुळे आतापर्यत मृतांचा आकडा ११२ वर पोहोचला आहे, तर ६४ लोक अद्याप बेपत्ता आहेत. महाकाली नदीला आलेल्या पुरात दारचुला जिल्ह्यात तब्बल १२२
मुंबई – महायुतीमध्ये नेमका सिंघम कोण, फडणवीस की शिंदे हे आधी ठरवा,असा टोला अक्षय शिंदे एन्काउंटरच्या मुद्यावरून हाणला.बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला
पणजी- सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजित केल्या जाणाऱ्या ‘सनबर्न पार्टी’ला दक्षिण गोव्यात विरोध केला जात आहे. त्यानंतर आता उत्तर गोव्यातही स्थानिकांनी सनबर्न विरोधात
न्यू जर्सी – सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित जसराज यांच्या पत्नी, चित्रमहर्षी व्ही शांताराम यांची कन्या व अभिनेत्री दुर्गा जसराज यांची आई तसेच लेखिका, दिग्दर्शिका मधुरा
जम्मू – निसर्गसौंदर्याने नटलेल्या जम्मू आणि काश्मीरला मागील 70-75 वर्षांत तीन खानदानांनी लुटले आहे. या तीन कुटुंबांनी केवळ आपल्या मुलांचे भले केले. तुमच्या मुलांना पुढे
पुणे- सावरपाडा या आदिवासी पाड्यावरील आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत हिला राज्य सरकारकडून सरकारी नोकरी देण्यात आली आहे. तिची मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती केली आहे.मात्र,
कर्जत – आमदार महेंद्र थोरवे यांच्या अंगरक्षकाने एका कार चालकाला मारहाण केल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाने केला होता. मात्र मारहाण करणारा माझा अंगरक्षक नाही, मारहाण
नागपूर – नागपूरमधील ऑडी कार अपघाताच्या मुद्यावरून आक्रमक झालेल्या शिवसेना ठाकरे गटाने आज भाजपाला कोंडीत पकडण्याचा जोरदार प्रयत्न केला. अपघातापूर्वी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा
अबुजा – नायजेरियाच्या निगार राज्यातील अगाई विभागात इंधनाचा ट्रक दुसऱ्या एका ट्रकवर आदळून झालेल्या अपघातात ४८ जणांचा होरपळून मृत्यू झाला. या अपघातात ५० गुरेढोरेही होरपळून
मुंबई – आजचा दिवस शेअर बाजारासाठी फारसा उत्साहजनक राहिला नाही.सकाळी सुरुवातच धिम्या गतीने झाली.दिवसभर बाजारात मंदीचे वातावरण होते. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ४ अंकांनी घसरला.
नवी दिल्ली- अदानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेड या देशातील सर्वात मोठ्या खाजगी ट्रान्समिशन आणि वितरण कंपनीने सुमारे ४०९१ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा खवडा फेज-४ भाग-अ प्रकल्पाचे एसपीव्ही
औरंगाबाद – जायकवाडी धरणाचा पाणीसाठा ७६ टक्क्यांवर पोहचला असून माजलगाव धरणासाठी जायकवाडीच्या उजव्या कालव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. माजलगाव धरणासाठी १०० क्युसेकने विसर्ग सुरू
बुलंद शहर – उत्तर प्रदेशातील बुलंदशहरात आज सकाळी पिकअप व खाजगी बसची धडक होऊन झालेल्या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला असून २१ जण जखमी झाले.
Add. Display : +91 8108116423 / +91 8108116429 | Classified : +91 8422817445