
अथेन्सला वणव्याची आग पोचली नागरिक सुरक्षित स्थळी हलविले
अथेन्स – अथेन्स शहराच्या उपनगरात शेजारच्या जंगलातील वणव्याची आग पोहोचली . त्यामुळे येथील परिस्थिती धोकादायक झाली आहे. शहरातील कार्यालये व शाळा बंद असून नागरिकांना सुरक्षित
अथेन्स – अथेन्स शहराच्या उपनगरात शेजारच्या जंगलातील वणव्याची आग पोहोचली . त्यामुळे येथील परिस्थिती धोकादायक झाली आहे. शहरातील कार्यालये व शाळा बंद असून नागरिकांना सुरक्षित
‘मी परत येईन’ या वाक्याने गेल्या वेळेसची महाराष्ट्र राज्याची विधानसभा निवडणूक गाजली होती. याचसारखा प्रकार अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत झाला आहे. ‘थांबा मी येतोय’ हे सुप्रसिद्ध
सिल्लोड – तालुक्यातील अजिंठा गावात प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही बाबा ताजोद्दिन सरकारचा संदल कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.हा कार्यक्रम उद्या २ ऑगस्ट रोजी दुपारी ३ होणार आहे.
नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचा 112 वा भाग आज प्रसारित झाला. यात त्यांनी पॅरिस ऑलिम्पिक, आसाम मोइदम, व्याघ्र दिन,
*समन्वय समितीचे आवाहन मुंबई- मुंबईतील सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेश मूर्तीचे आगमन ११ ऑगस्टपासून होणार आहे . लालबाग, परेल येथील गणेश मूर्ती कारखान्यातून होणार आहे. मात्र
काठमांडू- नेपाळची राजधानी काठमांडूत त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर सकाळी अकराच्या सुमारास सौर्य एअर लाईन या खाजगी कंपनीचे विमान उड्डाण घेत असताना कोसळले आणि आग लागली. या
सेओल-काकाओ कॉर्पोरेशन या इलेक्ट्रॉनिक आणि मेसेजिंग तसेच ऑनलाईन सुविधा क्षेत्रातील कोरियाच्या सर्वात मोठ्या कंपनीच्या संस्थापकाला अटक केली असल्याची माहिती दक्षिण कोरिया प्रशासनाने दिली आहे. गेल्या
नवी दिल्ली – २३ ऑगस्ट २०२३ मध्ये भारताचे चांद्रयान ३ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरले. या ऐतिहासिक घटनेला २३ ऑगस्ट रोजी एक वर्ष पूर्ण होत आहेत.
मुंबई – राज्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेली पावसाची संततधार आजही कायम होती. मुंबई, विदर्भासह राज्यातील वेगवेगळ्या भागात जोरदार पाऊस झाला. मुंबईत पावसामुळे रस्ते वाहतूक
चंदीगड – हरयाणातील नुह मध्ये मागील वर्षी झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर या वर्षी ब्रजमंडळ जलाभिषेक यात्रेसाठी राज्य सरकारने विशेष खबरदारी घेतली आहे. अनुचित प्रकार टाळण्यासाठी २
पणजीगुजरातच्या मुंद्रा बंदरावरून केरळला जाणाऱ्या एमव्ही मार्स्क फ्रँकफर्ट या मालवाहू जहाजाला काल दुपारी गोव्याच्या समुद्रात आग लागली . या भीषण आगीत एकाचा मृत्यू झाला. तो
नवी दिल्ली – केंद्रीय राखीव पोलीस दलात म्हणजे सीआरपीएफमध्ये भरती होऊ इच्छिणाऱ्यांसाठी एक खुशखबर आहे.कारण आता सीआरपीएफ भरती परीक्षा राज्यातील तरुणांना आपल्या मराठी मातृभाषेतून देणे
मुंबई – मंत्रालयातील 6व्या मजल्यावरील मुख्यमंत्री कार्यालयात कार्यरत असणार्या अधिकार्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. दबक्या आवाजात तिथे राज्यातल्या सत्तासंघर्षाच्या निकालाची चर्चा सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाचा
मुंबई – काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे उद्धव ठाकरेंची मातोश्री निवासस्थानी भेट घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी
मुंबई- मातोश्री बंगल्याबाहेर हनुमान चालीसा पठणप्रकरणी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. याप्रकरणी राणांनी दोषमुक्तीसाठी दाखल केलेल्या
ठाणे – ठाणे जिल्ह्याच्या शहापूर तालुक्यातील तानसा अभयारण्यात अचानक वणवा लागल्याने अनेक औषधी वनस्पती जळून खाक झाल्या. याची माहिती मिळताच नागरिकांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न
Welcome to WordPress. This is your first post. Edit or delete it, then start writing!
ढाका – बंगला देशाची राजधानी ढाका येथील एका इमारतीत आज भीषण बॉम्बस्फोट झाला . या बॉम्बस्फोटात १५ जणांचा मृत्यू झाला . तर १०० पेक्षा अधिक
Add. Display : +91 8108116423 / +91 8108116429 | Classified : +91 8422817445