
वांद्रे- वर्सोवा कोस्टल रोडला सावरकरांचे नाव देण्याची मागणी
मुंबई- ऐन विधानसभा निवडणूक रणधुमाळीत वांद्रे- वर्सोवा कोस्टल रोडला वीर सावरकरांचे नाव द्यावे, अशी मागणी पुढे आली आहे.भाजपने यासंदर्भात सोशल मीडियावर जाहिरातबाजी करत कॉंग्रेसला डिवचले
मुंबई- ऐन विधानसभा निवडणूक रणधुमाळीत वांद्रे- वर्सोवा कोस्टल रोडला वीर सावरकरांचे नाव द्यावे, अशी मागणी पुढे आली आहे.भाजपने यासंदर्भात सोशल मीडियावर जाहिरातबाजी करत कॉंग्रेसला डिवचले
मुंबई-पुणे महामार्गावर कोल्हापूरवरुन मुंबईकडे येणारी खासगी बस आणि ट्रकचा अपघात झाला. हा अपघात खोपोलीजवळ पहाटे चार वाजता झाला. बसमध्ये एकूण ३८ प्रवासी होते. या अपघातात
मुंबई – भारतीय शेअर बाजारात येत्या २० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान असल्याने त्यादिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे भारतीय शेअर बाजार (एनएसई)
मुंबई – बॉलिवूड अभिनेता सलमान खानला येणाऱ्या धमक्यांचे सत्र सुरूच आहे. सलमान खानला सातत्याने जीवे मारण्याच्या धमक्या येत आहे. आता पुन्हा एकदा सलमान खानला बिश्नोई
मुंबई – मुंबई ते गुजरातचे सुरत अशी नवीन वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन सुरु केली जाणार आहे.देशाची आर्थिक राजधानी मुंबई ही गुजरातला जोडण्यासाठी बुलेट ट्रेनचा मार्ग
मुंबई – हिंदी मालिकांमधील अभिनेता मनोज चौहान याचे वयाच्या ३५ वर्षी निधन झाले. त्याने आत्महत्या केल्याची माहिती त्याच्या मित्राने दिली असली तरी कुटुंबियांकडून अद्याप याला
बीड- विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत खासदार बजरंग सोनवणे यांच्या उपस्थितीत आज भाजपाच्या माजी आमदार संगीता ठोंबरे यांनी पवार गटात प्रवेश केला. शरद पवार गटाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी
मुंबई – शेअर बाजारात कालच्या जबरदस्त तेजीनंतर आज दुसऱ्याच दिवशी विक्रीचा सपाटा लावल्याने मोठी घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ८३६ अंकांनी घसरून ७९,५४१
पुणे – माजी मंत्री आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दिवंगत नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने पुण्यातून आणखी दोन आरोपींना अटक केली. काल
मुंबई- – गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा फोटो असलेल्या टी-शर्टची विक्री केल्याप्रकरणी महाराष्ट्र सायबर विभागाने गंभीर दखल घेत संबंधित ई-कॉमर्स वेबसाईट आणि विक्रेत्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत
मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भरारी पथकाने आज नालासोपारा मतदारसंघात कारवाई करीत साडेतीन कोटींची रोकड जप्त केली. रोकड असलेली एटीएम व्हॅन ताब्यात घेतली. त्यानंतर अधिक
हैद्राबाद – भारताची स्तर बॅडमिंट खेळाडू पीव्ही सिंधू हिने विशाखापट्टणममध्ये क्रीडा अकादमी सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. आंध्र प्रदेश सरकारने तिच्या या क्रीडा प्रकल्पाला मंजुरी
मुंबई : पालघर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा आणि लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवार भारती कामडी यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. पालघरसह संपर्कप्रमुख वैभव
मुंबई – बॉलिवूड अभिनेता सलमान खाननंतर आता शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी आली आहे. हा धमकीचा कॉल फैजान नावाच्या व्यक्तीने केला होता, तो रायपूरचा रहिवासी
वॉशिंग्टन – अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाचे निकाल काल जाहीर झाले. त्यांनंतर लगेचच पराभूत झालेल्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरीस आणि राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यामध्ये मतभेद झाल्याची चर्चा सुरू झाली.निकालाच्या
पुणे – राज्यात निकालानंतर राजकीय समीकरणे बदलू शकतात, असे विधान राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उत्पादन शुल्क, कामगार आणि गृह विभागाचे मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी
अंबरनाथ- अंबरनाथ पश्चिम येथील पटेल प्रयोशा योगीनिवास गृहसंकुलातील पाण्याच्या समस्येला त्रासलेल्या रहिवाशांनी पाणी नाही तर मत नाही, अशी भूमिका घेतली आहे. ८ वर्षांपासून पाणी समस्यांनी
भुसावळ- मुक्ताईनगर बोदवड मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विनोद सोनवणे यांच्यावर मंगळवारी अज्ञात व्यक्तींनी गोळीबार करून पळ काढला होता. यातील तीन जणांना आज अटक करण्यात आली असून
मुंबई – शेअर बाजारात आज जबरदस्त वाढ नोंदली गेली.मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ९०१ अंकांनी ८०,३७८ अंकावर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २७० अंकांच्या वाढीसह
मुंबई- भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रचारार्थ जतमध्ये आयोजित सभेत सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर शारिरीक व्यंगावरुन टीका केली. या टीकेवरुन शरद पवार गटाचे
मुंबई- पावसाळ्यात बंद ठेवण्यात आलेली नेरळ-माथेरानची मिनी ट्रेन आजपासून पुन्हा धावली. यंदाच्या वर्षी ८ जून ते १५ ऑक्टोबर या कालावधीत नेरळ ते अमन लॉजदरम्यानची नियमित
मुंबई – सुप्रसिद्ध दिग्दर्शक, अभिनेते आणि निर्माते दिवंगत विनय आपटे यांच्या १० व्या स्मृतिदिना निमित्त विनय आपटे प्रतिष्ठान तर्फे लघुचित्रपट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
अमरावती – दहा वर्षे मतदारसंघाला मागे नेण्याचे काम माझ्या नणंद बाईने केले आहे. माझी नणंद बाई ३ टर्म पासून प्रतिनिधित्व करत आहे. त्यांना फक्त कडक
बीड – विधानसभा निवडणुकीच्या मैदानातून माघार घेणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी आता मराठा समाजाला पाडापाडी करण्याचा सल्ला दिला आहे. ते म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत मतदारांनी
Add. Display : +91 8108116423 / +91 8108116429 | Classified : +91 8422817445