
मुंबईतील इलेक्ट्रॉनिक जाहिराती रात्री ११ वाजल्यानंतर बंद करणार
मुंबई- नवीन जाहिरात फलक धोरणाचा मसुदा नुकताच मुंबई महापालिकेने जाहीर केला आहे.त्यामध्ये डिजिटल,इलेक्ट्रॉनिक, एलसीडी आणि एलईडी जाहिरातींवर काही निर्बंध घातले आहेत. अशा जाहिराती रात्री ११
मुंबई- नवीन जाहिरात फलक धोरणाचा मसुदा नुकताच मुंबई महापालिकेने जाहीर केला आहे.त्यामध्ये डिजिटल,इलेक्ट्रॉनिक, एलसीडी आणि एलईडी जाहिरातींवर काही निर्बंध घातले आहेत. अशा जाहिराती रात्री ११
मुंबई – मॅकडोनाल्ड्स इंडियाने आता श्रावण महिन्यासाठी कांदा आणि लसूण विरहित (नो कांदा, नो लसूण) बर्गर आणण्याचा निर्णय घेतला आहे. मॅकडॉनल्ड सारख्या कंपनीने शाकाहारी होण्याचा
मुंबई- विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी उद्या मध्य रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. त्यामुळे लोकल विलंबाने धावतील तर काही स्थानकांत
मुंबई- रंगभूमी ते चित्रपट, मालिका अशा विविध माध्यमांत लोकप्रिय ठरलेले अभिनेते विजय कदम यांचे आज सकाळी अंधेरी येथील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. गेले काही वर्षे
*हायकोर्टाने फटकारताचराज्य सरकार नरमले मुंबई- ऐन पावसाळ्यात पवईतील जयभीम नगर येथील झोपड्यांवर केलेल्या कारवाईचे प्रकरण पवई पोलीस ठाण्यातून साकीनाका पोलिसांकडे वर्ग करण्यात आले होते.यावर उच्च
मुंबई – शेअर बाजाराच्यानिर्देशांकात घसरणमुंबईमुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात ५८१ अंकांच्या घसरण होऊन तो ७८ हजार ८८६ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही १८० अंकांच्या
मुंबई – रेपो दर सलग नऊ वेळा जैसे थे राखण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीने घेतला आहे. गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज हा निर्णय जाहीर
मुंबई- काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचा मंगळवार २० ऑगस्ट रोजी महाराष्ट्रात विशेष दौरा आयोजित केला आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्वाचा आहे. या
मुंबई- मध्य रेल्वेने कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यातील पूरस्थिती लक्षात घेता कोल्हापूर ते मिरज दरम्यान १४ अनारक्षित विशेष गाड्या आणि कोल्हापूर ते सातारा दरम्यान १४
*४२५ झोपडीधारकांनापर्यायी घरेही देणार ! मुंबई- दक्षिण मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्सची १२० एकर जमीन मुंबई महापालिकेच्या ताब्यात आली आहे.आता त्याठिकाणी मुंबई सेंट्रल पार्क उभारले जाणार आहे.त्यासाठी
मुंबई – गुन्ह्यांच्या तपासात अत्यंत जोखमीची कामगिरी बजावरणाऱ्या मुंबई पोलिसांच्या श्वान पथकातील श्वानांचाही आता मुंबई पोलिसांकडून विमा उतरवला जाणार आहे.मुंबई पोलीस दलात ५२ हजार कर्मचारी
मुंबई – राज्य सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण या महत्त्वाकांक्षी योजनेचा पहिला हफ्ता १७ ऑगस्टला महिलांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे. यासाठी एक
७ सप्टेंबरला कामाचा शुभारंभ मुंबई- प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिराचा कायापालट केला जाणार आहे.या मंदिराच्या सुशोभीकरणासाठी ५०० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.यामध्ये भाविकांसाठी सोयीसुविधा उपलब्ध केल्या
मुंबई – शेअर बाजार सातत्याने घसरण मुंबई मुंबई शेअर बाजारात गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेले घसरणीचे सत्र आज तिसऱ्या दिवशीही सुरुच राहिले असून आज दिवसअखेर
मुंबई- आम आदमी पक्ष मुंबईतील विधानसभेच्या सर्व ३६ जागांवर उमेदवार उभे करणार आहे,अशी माहिती आम आदमी पक्षाच्या मुंबई अध्यक्षा प्रीती मेनन यांनी दिली. प्रिती मेनन
मुंबई – इस्टेट एजंट अर्थात स्थावर संपदा क्षेत्रातील एजंटसच्या नुकत्याच झालेल्या पाचव्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून ४७६९ पैकी ४१६५ उमेदवार यशस्वी झालेले आहेत. या
मुंबई- मुंबईतील महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मुंबई कोस्टल रोड अर्थात मुंबई किनारा रस्ता प्रकल्पाची डेडलाईन चुकली असून अद्यापही काम पूर्ण केव्हा होईल याची नवीन डेडलाईन दिली
मुंबई -राज्य सरकारने “मुख्यमंत्री लाडकी बहीण” या योजनेची घोषणा केली. या योजनेला राज्यभरातून महिलांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. 31 ऑगस्ट पर्यंत या योजनेचे ऑनलाईन आणि
मुंबई – अमेरिकेत आर्थिक मंदी निर्माण होण्याची शक्यता तसेच जपानच्या शेअरबाजारातील येन ट्रेड बंद झाल्याचा परिणाम आज मुंबईच्या शेअर बाजारावरही पडला. आजचा दिवस शेअर बाजारासाठी
मुंबई- अमेरिकेतील मोंटेना राज्यातील ग्लॅशिअर नॅशनल पार्कमध्ये वाहून गेलेल्या भारतीय तरुणाचा मतदेह जवळपास महिन्याभराच्या अथक प्रयत्नानंतर सापडला आहे. महाराष्ट्रातील सिद्धांत पाटील यांचा मृतदेह सापडल्यानंतर त्याच्या
मुंबई – कोकणात गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. यासाठी मुंबईहून लाखो चाकरमानी कोकणात जातात. या चाकरमान्यांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाकडून ४३०० बस सोडल्या जाणार आहेत.
मुंबई : राज्यात मागील वर्षाच्या तुलनेत डेंग्यू आणि चिकुनगुनियाचे रुग्ण वाढत आहेत. १ जानेवारी ते २१ जुलै या कालावधीत मागील वर्षीच्या तुलनेत यंदा राज्यात डेंग्यूच्या
मुंबई- मुंबई शहरातील कचरा सध्या देवनार आणि कांजूरमार्ग येथील डम्पिंग ग्राउंडवर टाकला जातो. देवनारची क्षमता संपल्याने आता नवी मुंबईतल्या तळोजा येथील ५२ हेक्टर जागेवर मुंबई
मुंबई – गेल्या दहा वर्षांत महाराष्ट्रात उष्माघातामुळे ८६७ जणांचा मृत्यू झाला आहे. उष्माघातामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये महाराष्ट्राचा देशात सहावा क्रमांक लागत असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली
Add. Display : +91 8108116423 / +91 8108116429 | Classified : +91 8422817445