
सरकारी योजनांचे यश! 10 वर्षात भारताने कोट्यावधी नागरिकांना दारिद्र्यातून काढले बाहेर, आता फक्त ‘इतके’ लोक गरीब
India Extreme Poverty | गरीबी निर्मुलनासाठी भारताने केलेल्या प्रयत्नांना मोठे यश आले आहे. मागील दशकभरात देशातील गरिबी मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे समोर आले आहे. जागितक





















