
अयोध्येहून परतणाऱ्या कारचा अपघात! ४ जणांचा मृत्यू
भोपाळ मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातील पाचोर येथे भरधाव कार कंटेनरला धडकली. ही कार अयोध्येहून कोल्हापूरला जात होती. या अपघातात एका महिलेसह ४ जणांचा जागीच मृत्यू
भोपाळ मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातील पाचोर येथे भरधाव कार कंटेनरला धडकली. ही कार अयोध्येहून कोल्हापूरला जात होती. या अपघातात एका महिलेसह ४ जणांचा जागीच मृत्यू
दुबई-एअर केरळ या नव्या एअरलाइन कंपनीला केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. एअर केरळने दुबईत ही घोषणा केली आहे. या एअरलाईन्सद्वारे स्वस्तात प्रवास
नवी दिल्ली- केंद्रीय मंत्रिमंडळाने एसी अर्थात एअर कंडिशनर आणि एलईडी लाइट्ससह पांढर्या वस्तूंसाठीच्या पीएलआय योजनेला पुन्हा एकदा मंजुरी दिली आहे.या योजनेसंदर्भातील अर्ज १५ जुलैपासून पुढील
पणजी- गोव्यातील भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढत आहे. मडगावसारख्या शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणाबाहेर गेली होती. आता अनेक गावांमध्येही भटक्या कुत्र्यांचा प्रादुर्भाव झाला आहे. ही कुत्री
नवी दिल्ली – झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या अडचणी पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे. सोरेन यांची जामिनावर मुक्तता करण्याच्या झारखंड उच्च न्यायालयाच्या विरोधात अंमलबजावणी संचलनालयाने
हनोई : व्हियतनामची राजधानी हनोईच्या व्हियतनाम नॅशनल युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ मॅनेजमेंट अँड बिझनेसने आपल्या प्रवेश नियमांत अजब बदल केला आहे. विद्यापीठाने या वर्षी व्यवस्थापन कोर्समध्ये
टोकियो- जपानमध्ये सध्या गर्मीने ऐतिहासिक उच्चांक गाठला आहे.जपानच्या टोकाई आणि कांटो परिसरात काल पारा विक्रमी ४० अंश सेल्सीअसवर पोहोचला होता.जपानच्या हवामान विभागाने देशातील २६ प्रांतांमध्ये
पुरी – पुरी येथील भगवान जगन्नाथाच्या रथयात्रेत झालेल्या चेंगराचेंगरीत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर १३० जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले
नवी दिल्ली – आपल्यावर सध्या विविध न्यायालयात ३५ खटले सुरु असून त्यासाठी कारागृहात आठवड्यातून चार दिवस वकीलांची भेट देण्याची परवानगी द्यावी अशी याचिका दिल्लीचे मुख्यमंत्री
गुवाहाटी – काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज आसामच्या कछार जिल्हयातील मणिपूर मधील हिंसाचारात होरपळलेल्या निर्वासितांच्या छावणीत राहात असलेल्यांची भेट घेऊन विचारपूस केली. मणिपूरमध्ये सुरू
नवी दिल्ली – संदेशखाली मधील महिलांचे लैगिंक शोषण, जमीन हडपणे व रेशन घोटाळ्याच्या सीबीआय चौकशीचे कोलकाता उच्च न्यायालयाने दिलेले आदेश आज सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवले
नवी दिल्ली – भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या रशिया आणि ऑस्ट्रिया दौऱ्यासाठी आज सकाळी रवाना झाले.”रशिया आणि ऑस्ट्रिया या दोन्ही देशांच्या भेटीमुळे भारताला या
बंगळुरु – स्टार्टअप कंपनी बायजूजने कर्मचाऱ्यांचे २.३ कोटी रुपयांचे वेतन थकविले असून कंपनीच्या ६२ कर्मचाऱ्यांनी दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू करण्याचा इशारा दिला आहे.बायजूजने जानेवारी २०२४ पासून
काठमांडू – नेपाळमध्ये सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जागोजागी झालेल्या भुस्खलनाच्या घटनांमध्ये १४ जणांचा बळी गेला आहे. या पावसाने शहरी भागाचे जनजीवन ठप्प झाले असून अनेक
श्रीनगर – जम्मू आणि काश्मीरमधील कुलगाममधील दोन भागात सुरू असलेल्या संघर्षात सुरक्षा दलांनी चार दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. त्यात लान्स नाईक प्रदीप नैन यांच्यासह दोन
नवी दिल्ली – टायटॅनिक, अवतार यासारख्या सुपरहिट हॉलिवूड चित्रपटांचे निर्माते जॉन लँडाऊ यांचे कर्करोगाने निधन झाले आहे. वयाच्या ६३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
वॉशिंग्टन- अंतराळवीर सुनिता विल्यम्स व त्यांचा सहकारी बुच विलमोर यांच्या पृथ्वीवर परत येण्याला आणखी विलंब होऊ शकतो. या मिशनची मुदत आता ४५ दिवसांनी वाढण्याची शक्यता
सुरत- सुरतमधील सचिन परिसरात काल दुपारी पाच मजली इमारत कोसळली. घटनास्थळावर अग्निशमन दल, एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या जवानांचे आज दुसऱ्या दिवशीही बचावकार्य सुरूच होते. आतापर्यंत ७
मॉस्को – नाटो अर्थात उत्तर अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन (नाटो)ने युक्रेनच्या बाजूने उभे राहण्याचे वक्तव्य केल्यामुळे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन संतापले आहेत.त्यांनी पुन्हा एकदा अणुबॉम्बची धमकी
नवी दिल्ली पंतप्रधान नरेंद्र मोदी ९ आणि १० जुलै रोजी ऑस्ट्रिया दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांचा हा पहिलाच ऑस्ट्रिया दौरा असून तब्बल ४१ वर्षांनंतर भारताचे पंतप्रधान
त्रिपुरा – त्रिपुरात एचआयव्हीची लागण झाल्यामुळे ४७ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून राज्यात अशी लागण झालेले तब्बल ८२८ विद्यार्थी आतापर्यंत आढळले असल्याची खळबळजनक माहिती त्रिपुरा एड्स
इम्फाळ- काँग्रेस खासदार आणि लोकसभा अध्यक्ष राहुल गांधी सोमवार ८ जुलै रोजी मणिपूरला जाणार आहेत. ते येथील विविध शिबिरांना आणि प्रदेश काँग्रेस कमिटी नेत्यांना भेटणार
डेहराडून – उत्तराखंडच्या गढवाल परिसरात मुसळधार पावसामुळे चारधाम यात्रा आज थांबवली. बद्रीनाथ-विष्णू प्रयाग महामार्गाजवळ दरड कोसळल्यामुळे वाहतूक व्यवस्था ठप्प झाली. दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब
दिल्ली – भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएचे सरकार येत्या २३ जुलै रोजी सन २०२४-२०२५ साठीचा अर्थसंकल्प मांडणार आहे. २२ जुलैपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार असून अधिवेशन १२
Add. Display : +91 8108116423 / +91 8108116429 | Classified : +91 8422817445