
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा! 15मे पासून 10 टक्के पाणीकपात लागू; पालिका प्रशासनाचा मोठा निर्णय
Mumbai Water Cut: मुंबईवर जलसंकटाचे सावट असून खबरदारीचा उपाय म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेने संपूर्ण मुंबईत १० टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय घेतला आहे. १५ मे २०२६ पासून




















