
अकरावी प्रवेश प्रक्रियेची दुसरी गुणवत्ता यादी जाहीर
मुंबई – अकरावी प्रवेश प्रक्रियेची दुसरी गुणवत्ता यादी काल बुधवारी ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आली.पहिल्या प्रवेश यादीच्या प्रवेश पात्रता गुणांच्या तुलनेत दुसऱ्या प्रवेश यादीच्या प्रवेश
मुंबई – अकरावी प्रवेश प्रक्रियेची दुसरी गुणवत्ता यादी काल बुधवारी ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आली.पहिल्या प्रवेश यादीच्या प्रवेश पात्रता गुणांच्या तुलनेत दुसऱ्या प्रवेश यादीच्या प्रवेश
ठाणे – गेल्या काही दिवसांपासून ठाणे महापालिका क्षेत्राला पाणी पुरवठा करणाऱ्या पिसे आणि शहाड पाणी उपसा केंद्रातील नदी पात्रामध्ये अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात गाळ, कचरा व
पाटण – कोयना अभयारण्यात तपकिरी रंगाचा दुर्मिळ ‘ब्राऊन पाम सिवेट’ प्राणी आढळला आहे.’डिस्कवर कोयना’ या संस्थेच्या सदस्यांना भ्रमंती करताना हा प्राणी आढळला असल्याची माहिती संस्थेचे
मुंबई- कोस्टल रोडच्या उत्तरवाहिनीचा आणखी एक भाग वाहतुकीसाठी खुला झाला आहे. त्यामुळे हाजी अलीपासून पुढे खान अब्दुल गफार खान रस्त्यामार्गे वरळी-वांद्रे सी- लिंकपर्यंतचा प्रवास मुंबईकरांना
मुंबई – शीना बोरा हत्या प्रकरणी शीनाचे अवशेष असावे अशी जी हाडे सापडली होती ती गायब झाल्याचे न्यायालयात सांगणाऱ्या सीबीआयने अचानक यु-टर्न घेतला. हे अवशेष
भिवंडी- यंदाच्या पावसाळ्यातही भिवंडी एसटी आगार खड्ड्यात गेले आहे. परिसरात सर्वत्र चिखल आणि सांडपाण्याचे तळे साचले आहे. त्यामुळे बसमध्ये चढताना – उतरताना प्रवाशांना अडचणींचा सामना
मुंबई – मुंबईच्या दादरमधील छत्रपती शिवाजी पार्क येथे प्रवीण मोहरे या तरुण निर्मात्याने आज भडकून सरळ झाडावर चढून आत्महत्येची धमकी दिली. आपण तयार केलेल्या चित्रपटाला
मुंबई – मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल बोलावलेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीला विरोधी पक्षांनी दांडी मारल्याचा मुद्दा आज विधिमंडळात चांगलाच गाजला. हा मुद्दा
फलटण-फलटणहून आज सकाळी निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने संध्याकाळी बरड येथे मुक्काम केला. त्यावेळी बरडमध्ये लोकांनी या पालखीचे जंगी स्वागत करत पालखीचे दर्शन घेतले, तर
पुणे पुण्यातील राजगुरुनगर शहरालगत चांडोली येथे महावितरण कार्यालयात बिबट्या शिरला. अचानक बिबट्या आल्याने महावितरण कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र , कर्मचाऱ्यांनी हुशारीने बिबट्याला कार्यालयात
मुंबई- विद्यावेतनामध्ये १० हजारांची वाढ करावी आणि महागाई भत्ता व वसतिगृह निवास आदी मागण्यांसाठी मुंबई महापालिकेच्या चारही रुग्णालयातील निवासी डॉक्टर संपावर जाणार आहेत.येत्या २२ जुलैपर्यंत
सांगली – एसटी महामंडळाने पंढरपूरच्या आषाढी एकादशीसाठी यात्राकाळात सांगली जिल्ह्यातून २६० जादा बसेस सोडण्याचा निर्णय जाहीर केला आहे. १३ जुलै ते २२ जुलैपर्यंत या जादा
*मंत्री विखे पाटलांची माहिती मुंबई – धारावी पुनर्विकास प्रकल्पात कुठलाही घोटाळा झाला नसून केंद्र सरकार व राज्य सरकार मिळून हा प्रकल्प राबवित आहेत. तरीही पृथ्वीराज
पुणे – पुण्यातील झिका व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून रुग्णांची संख्या १५ वर पोहचली आहे. झिका व्हायरसचा सर्वात जास्त धोका गर्भवती महिलांना
कोल्हापूर- चंदगड तालुक्यातील तेऊरवाडीत रानटी हत्ती आणि गव्यानंतर आता वानरांच्या कळपाने अक्षरशः धुडगूस घातला आहे.सुमारे ३५ वानरांचा हा कळप घरांवर उड्या मारत फळबागांमध्ये घुसून फळांचे
अकोला – अकोला, नांदेड, परभणी, हिंगोली, वाशिममधील काही भागांत आज सकाळी ७.१४ वाजता भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण परसले होते. या भूकंपाचा
मुंबई- विद्यावेतनामध्ये १० हजारांची वाढ करावी आणि महागाई भत्ता व वसतिगृह निवास आदी मागण्यांसाठी मुंबई महापालिकेच्या चारही रुग्णालयातील निवासी डॉक्टर संपावर जाणार आहेत.येत्या २२ जुलैपर्यंत
मुंबई – लोकसभा निवडणुकीनंतर येत्या काही महिन्यांत राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांची तयारी सर्व पक्षांनी आतापासूनच सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव
रायगड – कोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे.या पार्श्वभूमीवर काल सोमवारपासून रायगड किल्ला पर्यटकांसाठी पूर्णतः बंद ठेवण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाने हा निर्णय
परभणी- राज्याच्या काही भागात दमदार पाऊस कोसळत असला तरी काही भाग अजूनही पावसाविना कोरडा आहे.परंतु आजपासून २६ जुलै पर्यंत राज्यभरात जोरदार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज
मुंबई – गेल्या काही दिवसांपासून पुरेसा पाऊस पडत नसल्याने मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात पाणीसाठा कमी झाला होता. धरणात पाणी नसल्याने मुंबईकरांच्या पाण्याची चिंता वाढली होती.
मुंबई देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे ११ जुलै रोजी मुंबई दौर्यावर येणार आहेत. विधिमंडळाच्या शतकोत्सवी वर्षानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात त्यांची
अलिबाग – भारताचा क्रिकेटपटू विराट कोहलीचा अलिबागमधील आलिशान बंगला तयार झाला आहे. या बंगल्याची किंमत 30 कोटी रुपये आहे.कोहलीने त्याच्या सोशलमीडिया अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर
मुंबई – मुंबईमधील रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावे बदलावी, अशी मागणी अनेक वर्षांपासून केली जात होती. राज्य मंत्रिमंडळाने काही दिवसांपूर्वी रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याच्या मागणीला मंजुरी दिली
Add. Display : +91 8108116423 / +91 8108116429 | Classified : +91 8422817445