
२० हजार विद्यार्थ्यांनी मतदारांच्या जनजागृतीसाठी संकल्प पत्रे लिहिली
इचलकरंजी- राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार जनजागृतीसाठी शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी आगळावेगळा उपक्रम हाती घेतला होता. या उपक्रमांतर्गत सुमारे २० हजार विद्यार्थ्यांच्या पालकांनी त्यांच्या मुलांनी





















