
प्रचारासाठी ४० हेलिकॉप्टर १५ विमानांची भिरभिर सुरू
मुंबई- सध्या महाराष्ट्राच्या अवकाशात निवडणुकीच्या निमित्ताने ४० हेलिकॉप्टर आणि १५ विमानांची भिरभिर सुरू झाली आहे. यावेळी निवडणुका एकाच टप्प्यामध्ये होत असल्याने नेत्यांची प्रचारासाठी धावपळ सुरू

मुंबई- सध्या महाराष्ट्राच्या अवकाशात निवडणुकीच्या निमित्ताने ४० हेलिकॉप्टर आणि १५ विमानांची भिरभिर सुरू झाली आहे. यावेळी निवडणुका एकाच टप्प्यामध्ये होत असल्याने नेत्यांची प्रचारासाठी धावपळ सुरू

बारामती- शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार आणि त्यांची नात रेवती सुळे यांना आज बारामती टेक्सटाइल पार्कमध्ये जाण्यापासून रोखण्यात आले. तब्बल अर्धा

नागपूर – विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी नागपुरात आलेल्या लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी प्रसिद्ध रामजी श्यामजी पोहेवाला येथे जाऊन तर्री पोह्यांचा आस्वाद घेतला. समाज

धाराशिव- परंडा विधानसभा मतदारसंघातील एका अपक्ष उमेदवाराला ‘चप्पल’ निशाणी मिळाली आहे. त्यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रात चप्पल घालून येण्यावर बंदी घालण्याची

भुवनेश्वर – हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करून भारताने नवा इतिहास रचला आहे.ओडिशाच्या किनाऱ्यावरील डॉ. एपीजे अब्दुल कलाम बेटावरून उच्च मारक क्षमता असलेल्या लांब पल्ल्याच्या या

पालघर – यंदा जिल्ह्यातील कवडास धरणातील सूर्या कालव्याचे दुरुस्ती काम हाती घेतले आहे.त्यामुळे या कालव्याद्वारे शेतीसाठी होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. लघुपाटबंधारे विभागाने ग्रामपंचायतींना तसे

मुंबई- मागील चार दिवसांत राज्यात तुरळक ठिकाणी अवकाळी वादळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते.पण सध्या अवकाळी पावसाने विश्रांती घेतली आहे.त्यामुळे राज्यातील किमान

पालघर- पालघरसारख्या आदिवासीबहुल तालुक्यात नागरिकांना शाळेतील जुना दाखला मिळवताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. कारण शाळांमधील जुने अभिलेख पुसट आणि जीर्ण झाले आहेत. त्यामुळे

मुंबई- अन्नधान्य आणि भाजीपाला महागला असताना आता महागाईची झळ बांधकाम क्षेत्रालाही बसली आहे.वर्षभरात इमारत बांधकाम खर्चात ११ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे आता मुंबईसह राज्यातील

दापोली – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज कोकणातील दापोली मतदारसंघात रामदास कदम यांचे पुत्र शिवसेनेचे उमेदवार योगेश कदम यांच्यासाठी प्रचारसभा घेतली. यावेळी त्यांनी शिवसेना ठाकरे

जळगाव- शिंदे गटाचे नेते आणि अभिनेता गोविंदा आज महायुतीच्या प्रचारासाठी जळगाव जिल्ह्यात आले होते. यावेळी पाचोऱ्यामध्ये रोड शो सुरू असतानाच त्यांना अस्वस्थ वाटू लागले, त्यांच्या

शिर्डी – पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात आता देशात दहशतवाद नाही. पण सध्या देशात महागाईचा दहशतवाद मोठा आहे. सर्वसामान्यांचे व घर चालवणाऱ्या महिलांचा जीव या दहशतवादाचा

मुंबई-देशातील महागाई दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.कांदा,टोमॅटो, लसूणपाठोपाठ आता खाद्यतेलांच्या किमतीने सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघराचे बजेट बिघडवले आहे.एका महिन्यात खाद्यतेलाच्या किमती आठ टक्क्यांनी वाढल्या आहेत.त्यामुळे लोकांना महिन्याच्या रेशनसाठी

पुणे पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील टेंभेकर वस्ती येथे काल रात्री ७ वाजताच्या सुमारास घराच्या अंगणात खेळत असलेल्या एका मुलावर बिबट्याने हल्ला करून त्याला ठार केले.

पुणे – विधानसभा निवडणुकीसाठी रविवारी १७ नोव्हेंबर रोजी मतदान होणार असल्याने १८ आणि १९ नोव्हेंबर रोजी शाळांना सुट्टी असेल असे सांगितले जात होते. मात्र ते

मुरुड -दिवाळी संपल्यापासून मुरुडमध्ये गुलाबी थंडी जाणवत आहे. त्यामुळे या थंडीचा आनंद घेण्यासाठी दरवर्षीप्रमाणे परदेशी पाहुणे म्हणजे सीगल पक्षी अर्थात समुद्रपक्षी मोठ्या प्रमाणात मुरुडमध्ये दाखल

भिवंडी – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भिवंडी पश्चिममधील प्रत्येक मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत.लोकसभेच्या निवडणुकीत भिवंडीतील काही मतदान केंद्रावर गोंधळ निर्माण झाला होता .

परभणी- राज्यात सोमवार १८ नोव्हेंबरपासून थंडीची लाट येणार आहे. तापमानात मोठी घट होऊन १२-१३ अंश सेल्सिअसपर्यंत पारा घसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी थंडीमुळे आपल्या पिकांवर

मुंबई- उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या ‘बटेंगे तो कटेंगे’ या घोषणेवरून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात वादंग उठला आहे. भाजपाचेच ज्येष्ठ नेते नितीन गडकरी आणि पंकजा
जयपूर- राजस्थानच्या पाली जिल्ह्यात काल मध्यरात्री भीषण अपघात झाला. या अपघातात कोल्हापूरमधील एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला. तर दोघे जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त कुटुंब

पुणे – पुण्याच्या पद्मावती परिसरातील मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी दक्षिण पुण्यात उद्या पाणीपुरवठा बंद राहाणार आहे. रविवारी सकाळी उशिरा कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.पर्वती एचएलआर गोल

मुंबई – लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपाच्या अब की बार, चारसो पार या घोषणेचा आम्हाला जबर फटका बसला. तशीच चूक आता विधानसभेच्या निवडणुकीत होऊ नये अशी

मुंबई – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या ‘बटेंगे तो कटेंगे’ या घोषणेवरून महाराष्ट्राच्या राचकीय वर्तुळात मोठा वादंग उठला आहे. भाजपाचेच काही नेते या घोषणेपासून

मुंबई – पंतप्रधानांची शिवाजी पार्कावरची सभा ऐकल्यानंतर लक्षात येते की ते फार खोटे बोलतात. त्यामुळे त्यांच्यावर आता विश्वास राहिलेला नाही असा आरोप काँग्रेस नेते व