
आता जुन्या रेल्वे डब्यांमध्ये ‘दादर दरबार’ रेस्टॉरंट सुरु
मुंबई- मध्य रेल्वेने अलिकडेच रेल्वेच्या थीमवर आधारित ‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’ ही संकल्पना राबविली आहे. या उपक्रमांतर्गत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकात रेल्वे डब्यात रेस्टॉरंट सुरू
मुंबई- मध्य रेल्वेने अलिकडेच रेल्वेच्या थीमवर आधारित ‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’ ही संकल्पना राबविली आहे. या उपक्रमांतर्गत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकात रेल्वे डब्यात रेस्टॉरंट सुरू
कराड- सध्या पाटण तालुक्यातील कोयना धरण पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे गेल्या २४ तासांत कोयना नदीच्या पाणीपातळीत लक्षणीय २ टीएमसी वाढ झाली आहे.
नागपूर- नागपुरमधील हिट अँड रन प्रकरणात महिला आरोपी रितिका मालूची काल न्यायदंडाधिकारी न्यायालयाने सुटका केली. पोलिसांनी तांत्रिक बाबी न पाळल्याने न्यायालयाने तिची अटक बेकायदेशीर ठरवत
पुणे – पुणे आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून होणाऱ्या पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. खडकवासला धरणात साडेचार टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. या धरणातून
मुंबई – शेअर बाजाराने सुरुवातीलाच ऐतिहासिक शिखर गाठले. सेन्सेक्स आणि निफ्टीने नवीन रेकॉर्ड केले. सेन्सेक्स पहिल्यांदाच 80 हजारांच्या पार गेला. बीएसई सेन्सेक्सने 364.18 अंकाची कमाई
पंढरपूर – आषाढी एकादशी अवघ्या १५ दिवसांवर आलेली आहे. त्यामुळे मंदिर समितीकडून तयारीच्या कामाला वेग आला आहे. पंढरपूरला येणाऱ्या भाविकांची वाढती संख्या पाहता यावेळी मंदिर
इंदौरज्येष्ठ भरतनाट्यम विदुषी आणि भारत सरकारच्या संगीत नाटक अकादमी या सांस्कृतिक क्षेत्रातील सर्वोच्च संस्थेच्या अध्यक्षा तसेच जागतिक महिला संघटना डब्ल्यू 20 च्या भारताच्या अध्यक्ष डॉक्टर
मुंबई – राज्य सरकारने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी महिलांकडून अर्ज भरून घेण्यास १ जुलैपासून सुरूवात झाली. अर्ज वाटप केले जात असलेल्या कार्यालयांमध्ये
मुंबई- देशात यंदा सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मात्र पावसाळा हंगामाच्या पहिल्याच जून महिन्यात सरासरीपेक्षा ११ टक्के कमी पाऊस झाला आहे.देशात
मुंबई- ११० वर्षे जुना असलेला मध्य रेल्वेच्या सायन स्थानकातील उड्डाणपूल पाडून पुन्हा नव्याने बांधला जाणार आहे. या कामासाठी या पुलावरील अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात
कर्जत- तालुक्यातीलमोठे वेणगावच्या उत्तरेलाइतिहास अभ्यासक व संशोधक सागर सुर्वे आणि नेत्रा कनोजे यांना अतिशय प्राचीन अशा कातळावर कोरलेली चित्रे आढळून आली आहेत.आता या कोरीव चित्रांवर
पुणे पुणे जिल्ह्यातील भिमाशंकर अभयारण्य १ जुलै ते ३० सप्टेंबरपर्यंत पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वी लोणावळ्याच्या भुशी धारण परिसरात झालेल्या दुर्घटनेनंतर भिमाशंकर अभयारण्य
नाशिक नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांना दर्शनासाठी ऑनलाइन बुकिंगची सुविधा लवकरच पुरवण्यात येणार आहे. दर्शनासाठी लागणाऱ्या भाविकांच्या लांबच लाब रांगा, त्यातून होणारा वेळेचा अपव्यय तसेच
मुंबई- मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी दाखल केलेल्या काही याचिकांच्या सुनावणीवेळी मागासवर्ग आयोगाच्या अहवालाला आक्षेप घेताना आयोगावर गंभीर आरोप केल्याने उच्च
पुणे- पुणे शहरात गुरुवारी ४ जुलै रोजी काही ठिकाणी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर शुक्रवारी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. यात पेठा, हडपसर, येरवडा, कोथरूड,
पाटणा-भारत- नेपाळ सीमेजवळील वाल्मिकी व्याघ्र प्रकल्पाला लागून असलेल्या बिहारच्या एका गावात दुर्मिळ ‘तक्षक’ नाग आढळून आला आहे. हा साप केवळ सरपटत नाही तर हवेतही उडतो.
सातारा – सातारा जिल्ह्यात श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा ६ जुलै रोजी होणार आहे.६ ते ११ जुलैअखेर पालखी सोहळा जिल्ह्यातून मार्गक्रमण करणार आहे.या पालखी
चंद्रपूरचंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील अंतर्गत क्षेत्र पुढील तीन महिन्यांसाठी पर्यटकांना बंद करण्यात आले आहे. काल शेवटच्या दिवशी सोनम वाघीण व तिच्या ३ बछड्यांनी
सावंतवाडी- शहरात मोबाईल कंपन्यांकडून ऐन पावसाच्या तोंडावर शहरातील तसेच अंतर्गत रस्त्यावर केबल घालण्यासाठी खोदण्यात आलेली चर अतिशय धोकादायक बनली आहे. त्याठिकाणी टाकण्यात आलेली माती वाहून
यवतमाळ नागपूर-यवतमाळ महामार्गावर कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या महामार्गावरील यवतमाळच्या चापरडा गावाजवळ आज पहाटे ४ च्या सुमारास ही घटना घडली. भरधाव कारने ट्रकला
नेरळ – मागील पाच दिवसांपासून मध्य रेल्वेच्या नेरळ रेल्वे स्थानकातील प्रवाशांच्या सेवेसाठी असलेली लिफ्ट बंद आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. तरी माथेरान येथे
नागपूर – मोसमी पावसाने आता राज्यात जोर धरला असून भारतीय हवामान खात्याने आज आणि उद्या विदर्भात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर कोकण
मुंबईमुंबईत भटक्या कुत्र्यांच्या चावा घेण्याच्या घटनेत चिंताजनक वाढ असून 2020 ते 2023 या कालावधीत तब्बल 3508 कुत्र्यांच्या चाव्याच्या घटना नोंदवण्यात आल्या आहेत.बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या देवनार वधगृहाच्या
मुंबई- मध्य रेल्वेने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मुंबई-रीवा आणि पुणे-जबलपूर विशेष गाड्यांच्या ५२ फेऱ्या वाढवल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. मुंबई ते
Add. Display : +91 8108116423 / +91 8108116429 | Classified : +91 8422817445