
रीवा व जबलपूरसाठी विशेष गाड्यांच्या ५२ फेऱ्या वाढवणार
मुंबई- मध्य रेल्वेने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मुंबई-रीवा आणि पुणे-जबलपूर विशेष गाड्यांच्या ५२ फेऱ्या वाढवल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. मुंबई ते
मुंबई- मध्य रेल्वेने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मुंबई-रीवा आणि पुणे-जबलपूर विशेष गाड्यांच्या ५२ फेऱ्या वाढवल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. मुंबई ते
सोलापूर- विठ्ठल -रुक्मिणी मंदिर समितीच्या भक्तनिवासांमध्ये भाविकांना अल्पदरात नाश्ता आणि भोजन मिळणार आहे. जास्त दर लावून भाविकांची लूट होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर
मुंबई – 1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटाप्रकरणी शिक्षा भोगत असलेल्या गँगस्टर अबू सालेमला विशेष सत्र न्यायालयाने दिलासा दिला. अटक झाल्यापासूनचा शिक्षा होईपर्यंतचा 12 वर्षांचा कालावधी
मुंबई – अजित पवार यांच्यावर शिखर बँक घोटाळ्याबाबत गंभीर आरोप असलेला महत्त्वाचा खटला चालविणार्या विशेष पीएमएलए न्यायालयाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांची अचानक बदली करण्यात आली
मुंबई – दक्षिण मुंबईतील १३६ वर्षे जुन्या असलेल्या हेरिटेज दर्जाच्या मलबार हिल जलाशयाची पुनर्बांधणी केली जाणार नाही,तर या जलाशयाची दुरुस्ती केली जाणार असून या कामाचा
मुंबई : शेअर बाजारात आज सलग दुसऱ्या दिवशी तेजी कायम राहिली. सेन्सेक्स २५३ अंकांनी वाढून ७३,९१७ वर बंद झाला. तर निफ्टी ६२ अंकांच्या वाढीसह २२,४६६
पालघर- शेकडो वर्षांची परंपरा असलेला पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील जगदंबा (बोहाडा) उत्सव आजपासून सुरू झाला. खोडाळा शहरात सुरू झालेला हा पारंपरिक उत्सव ४ मे पर्यंत
अकोला अकोल्यातील भाजपाचे उमेदवार अनुप धोत्रे यांच्या प्रचारासाठी आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची जाहीर सभा होणार होती. आकोल्यातील क्रिकेट क्लब मैदानावर ही सभा
मुंबई- उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी शिंदे गटाने प्रबळ उमेदवार शोधण्याची तयारी सुरू केली असताना या मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत अभिनेता आणि माजी खासदार गोविंदा यांचे नाव चर्चेत
मुंबई- ‘सध्याचे राजकारण स्मार्ट आणि अप्रतिम दर्जाचे सुरू आहे. यात आपण न पडलेलेच बरे! अगदी प्रामाणिकपणे सांगायचे तर सध्या भाजपाला या सगळ्याची गरज नाही. ते
मुंबई- लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होऊन राज्यातील पहिल्या टप्प्याचे उमेदवारी अर्ज भरण्याची तारीखही आली तरी महायुती आणि महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. महायुतीने राज
मुंबई- भायखळा येथील राणीची बाग अर्थात वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयातील पेंग्विन कक्षासमोर ६०० चौरस मीटर जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे मत्स्यालय उभारण्यात येणार आहे. तसेच
मुरूड – गेल्ल्या वर्षी डिसेंबरच्या अखेरीस पडलेल्या चांगल्या थंडीमुळे मुरुड तालुक्यातील काही आंबा बागायतदारांच्या बागेतील आंबे चांगले मोहरले. परंतु फलधारणा होण्याच्या काळात पडलेल्या धुके व
मुंबई- छोट्या पडद्यावरील प्रसिध्द अभिनेता ऋतुराज सिंह यांचे निधन झाले. त्यांनी वयाच्या ५९ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. कार्डियाक अरेस्टमुळे त्यांचे निधन झाल्याचे सांगितले जात
नागपूर – अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीने हुडकेश्वर पोलीस ठाण्यात कोठडीत बंद असताना गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, एका पोलीस कर्मचाऱ्याचे लगेच लक्ष
छत्रपती संभाजी नगर- शहरातील सोनेरी महाल येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परिसरात येत्या २ फेब्रुवारी ते ४ फेब्रुवारी दरम्यान वेरूळ अजिंठा महोत्सव आयोजित करण्यात आला
छत्रपती संभाजीनगर : “आर. बाल्की आणि अनुभव सिन्हा यांच्यासह आणखी काही बोटांवर मोजण्याइतके दिग्दर्शकांनी संवेदनशीलता जपत सामाजिक संदेश देणारे चित्रपट बनवले आहेत. या प्रकारचे चित्रपट
मुंबई- थर्टी फर्स्टच्या दिवशी पहाटे ५ वाजेपर्यंत परवानाकृत हॉटेल सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी हॉटेल व रेस्तराँ असोसिएशन पश्चिम भारत (हरवी) यांनी राज्य सरकारकडे
पुणे- पुणे फिल्म फाऊंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने २२ वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव १८ जानेवारी ते २५ जानेवारी २०२४ दरम्यान आयोजित करण्यात
मुंबई – सुप्रिया प्रॉडक्शन्स आणि व्हिजन व्हॉईस एन ऍक्ट आयोजित ‘बोलीभाषा एकांकिका स्पर्धे’च्या प्राथमिक फेरीचा बिगुल वाजला असून ५ ते ७ जानेवारी २०२४ या कालावधीत
एकाचा मृत्यू, तीन गंभीर जखमी सांगली दसरा मेळाव्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक रात्रभर प्रवास करून नवी मुंबईत दाखल झाले. मेळाव्यासाठी मुंबईला निघालेल्या सांगलीच्या शिंदे गटातील युवा सेनेच्या
हस्तिनापूरच्या धृतराष्ट्र राजाची पत्नी, शंभर कौरवांची माता, शकुनीची बहीण, सुबल राजाची कन्या गांधारी हे महाभारतातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व आहे. माता गांधारीचा प्रवास पाहता कधी ती
छत्रपती संभाजीनगर – राज्यातील मराठवाड्यात आतापर्यंतच्या पूर्ण पावसाळा हंगामात कुठेच दमदार पाऊस पडलेला नाही.आता तर पावसाने दडी मारल्याने शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याचे मोठे संकट ओढवले आहे.
मुंबई- रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गासाठी तोडफोड केल्यावर मनसेने आता आंदोलनाचा नवीन मार्ग अनुसरला आहे. या महामार्गाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मनसेकडून २३ ते ३० ऑगस्ट रोजी मुंबई
Add. Display : +91 8108116423 / +91 8108116429 | Classified : +91 8422817445