
शरद पवार आज वर्ध्याच्या दौऱ्यावर
वर्धा – राज्यसभेचे खासदार शरद पवार उद्या वर्ध्यात राष्ट्रवादीचे नेते आणि माजी आमदार प्राध्यापक सुरेश देशमुख यांच्या अमृत महोत्सवाच्या समारोपीय सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. हा
वर्धा – राज्यसभेचे खासदार शरद पवार उद्या वर्ध्यात राष्ट्रवादीचे नेते आणि माजी आमदार प्राध्यापक सुरेश देशमुख यांच्या अमृत महोत्सवाच्या समारोपीय सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. हा
मुंबई-आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला निवडणूक आयोगाने वंचित बहुजन आघाडीला ‘गॅस सिलेंडर’ निवडणूक चिन्ह दिले आहे. निवडणूक आयोगाने एक पत्र जारी
मुंबई- बॅंकेत ठेवलेल्या ५ लाखांपर्यंतच्या रकमेला विम्याचे संरक्षण असते. भविष्यात बँक बुडाली तरी ते पैसे खातेदाराला परत मिळत असतात.या विम्याचे हप्ते संबंधित बँक भरत असते.मात्र
मुंबई – मागील काही दिवसांपासून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ यायोजनेवरून आरोपप्रत्यारोप सुरू आहेत.अशा परिस्थितीतही राज्य सरकारने या योजनेच्या प्रसिद्धिसाठी १९९ कोटी ८१ लाख ४७ हजार
मुंबई- राज्यातील कोणत्याही खासगी शिक्षण संस्था चालकांना शहरांबरोबर दुर्गम भागातही शाळा स्थापन करणे बंधनकारक असणार आहे. नवीन शाळेला मंजुरी व विद्यमान शाळांचा बृहत आराखडा तयार
पुणे – बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांच्याविरुद्ध माझ्या पत्नीला रिंगणात उतरवण्याचा निर्णय चुकीचा होता, कुटुंबाच्या दृष्टीने ते योग्य नव्हते असे आज सकाळी 7 वाजता
कणकवली – मुंबई गोवा महामार्गावर हळवल फाटा येथे मुंबईहून गोव्याच्या दिशेने सिमेंट वाहतूक करणारा टँकर रस्त्याच्या डाव्या बाजूला उलटला. चालकाला वळणाचा अंदाज न आल्याने हा
मुंबई- शासकीय कामकाजात सरकारी कर्मचाऱ्यांना यापुढे व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ही दोन संपर्कासाठीची अॅप वापरता येणार नाही. सरकारी कर्मचार्यांना सरकारी कामासाठी फक्त ‘संदेस इन्स्टंट मैसेजिंग’ अॅपच
बार्शी-वैराग येथील श्री सच्चिदानंद संतनाथ महाराजांची यात्रा आज गुरुवारपासून धुमधडाक्यात सुरू झाली.पाच दिवस चालणाऱ्या या यात्रेत नारळी पौर्णिमेचा दिवस मुख्य आहे. वैरागची यात्रा पंचक्रोशीत प्रसिध्द
मुंबई- राज्यात काँग्रेसने महायुतीविरोधात ‘पे ट्रिपल इंजिन’ मोहीम सुरु केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारला घेरण्यासाठी काँग्रेसने पावले उचलली आहेत. ‘पे ट्रिपल इंजिन’
मुंबई- प्रवाशांच्या अत्यल्प प्रतिसादामुळे मुंबई ते पुणे विमान सेवा एअर इंडिया कंपनीने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. विमानाची वेळ गैरसोयीची असल्याने प्रवाशांनी सेवेकडे पाठ फिरवल्याचे
कोल्हापूर- गोकुळ अर्थात कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे सभासदत्व कायम राहण्यासाठी प्रतिदिनी किमान ५० लिटर दूध पाठवण्याची अट आता रद्द करण्यात आली आहे.मात्र दूधपुरवठा
सावंतवाडी- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्वाचे रेल्वे स्थानक समजल्या जाणाऱ्या सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकात आता सलग १२ तास रिझर्व्हेशन म्हणजेच आरक्षण सुविधा उपलब्ध असणार आहे.सकाळी ८ ते
ठाणे – रक्षाबंधन तोंडावर येऊन ठेपले आहे. लाडक्या बहिणी आपल्या भावाच्या हातावर शोभणारी सुंदर राखी घेण्यासाठी लगबग करताना दिसत आहेत. त्यात विधानसभा निवडणुकीचेही पडघम वाजू
मुंबई – राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि इतरांशी संबंध असलेल्या १०० कोटींच्या कथित भ्रष्टाचार प्रकरणात मार्च २०२१ पासून तुरुंगात असलेल्या सचिन वाझेच्या याचिकेवर मुंबई
मुंबई- गणेशोत्सवासाठी गावी जाणार्या गणेशभक्तांसाठी यंदाही टोलमाफी असणार आहे. सार्वजनिक गणेश मंडळांना मंडपाच्या भाड्यातही ५० टक्के सवलत मिळणार आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तसा आदेशच संबंधित
मुंबई – समाजमाध्यमांवर प्लास्टिकच्या तांदळामुळे लोकांच्या मनात भीती असतानाच दैनंदिन वापरातील मीठ व साखरेच्या प्रत्येक नमुन्यात आता प्लास्टिकचे अतिसूक्ष्म कण आढळले आहेत. भारतीयांच्या आरोग्यासाठी हे
पुणे – पुण्यात गणेशोत्सव मिरवणुकीत लेझर लाईटवर बंदी घातली असून त्याचा वापर करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारा पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला
मुंबई – एअर इंडियाचे मुंबई हून लंडनला जाणारे विमान काही तांत्रिक बिघाडामुळे पुन्हा मुंबईला माघारी आणण्यात आले. मुंबई विमानतळावर हे विमान सुरक्षित पणे उतरले असून
मुंबई- ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यानंतर पावसाने दडी मारल्याचे चित्र मुंबईसह राज्याच्या अनेक भागात दिसत आहे.पावसाने माघार घेतल्याने उन्हाच्या झळा लागत असून हवामानातील उष्माही अचानक वाढला
मुंबई- अकरावी प्रवेशाची दुसरी विशेष प्रवेश फेरी जाहीर झाली असून यामध्ये २७ हजार ६३९ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. मात्र पहिल्या फेरीनंतर दुसऱ्या विशेष प्रवेश फेरीतही
मुंबई-स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळेच्या पटांगणावर शाळेच्या गणवेशात तिरंग्याला वंदना देताना विद्यार्थ्यांचा उत्साह वेगळाच असतो. मात्र यंदा हजारो विद्यार्थी अद्यापही गणवेशापासून वंचित असून त्यांना यंदाचा स्वातंत्र्य दिन
मुंबई – यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत झालेल्या पावसामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सात जलाशयांमधील पाणीसाठा ९२.८५ टक्क्यांवर पोहोचला आहे. हा पाणीसाठा मुंबईकरांना २८० दिवस पुरेल एवढा
जळगाव- पंतप्रधान नरेंद्र मोदी २५ ऑगस्टला जळगाव दौऱ्यावर येणार आहेत. मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर त्यांचा पहिलाच जळगाव दौरा असणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या