
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा २५ ऑगस्टला जळगाव दौरा
जळगाव- पंतप्रधान नरेंद्र मोदी २५ ऑगस्टला जळगाव दौऱ्यावर येणार आहेत. मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर त्यांचा पहिलाच जळगाव दौरा असणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या
जळगाव- पंतप्रधान नरेंद्र मोदी २५ ऑगस्टला जळगाव दौऱ्यावर येणार आहेत. मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर त्यांचा पहिलाच जळगाव दौरा असणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या
मुंबई- दहावी आणि बारावीच्या परीक्षेला खासगीरीत्या म्हणजे फॉर्म नंबर १७ भरून बसणार्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा अर्ज भरण्याची मुदत ३० सप्टेंबर जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य
मुंबई – उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी धरणाच्या बाबतीतील वक्तव्यावर जाहीर माफी मागितली होती. त्यानंतर त्यांनी आज पुन्हा एकदा चूक केल्याची कबुली
मुंबई – महिलांच्या मतांसाठी राज्यात अचानक चढाओढ सुरू झाली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा प्रचार शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट दिवस-रात्र करत
मुंबई – नवी मुंबई विमानतळावर आज झालेल्या चाचणीचा मुंबईत उतरणाऱ्या विमानांना फटका बसला. नवी मुंबई विमानतळावर आज पुन्हा सकाळी ११ ते ४ वाजेपर्यंत धावपट्टी व
मुंबई – महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. याबाबतचे पत्र मुख्यमंत्री सचिवालयाकडून देण्यात आले आहे. डॉ. गोऱ्हे २००२
मुंबई – महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागा तर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा लता मंगेशकर पुरस्कार यंदा ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना जाहीर झाला आहे. सांस्कृतिक मंत्री
इचलकरंजी- श्रावण महिन्यात ज्येष्ठ नागरिक आणि प्रवाशांना धार्मिक स्थळी जाता यावे म्हणून इचलकरंजी आगारातून सवलतीच्या दरात एसटी उपलब्ध केल्या आहेत. एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.
मुंबई – गौरी गणपतीचे दिवस आले की घरांच्या साफसफाईची सुरुवात होते. हे साफसफाईचे काम कष्टाचेच असते. एका महिलेने मात्र त्यापुढे जात चक्क १६ व्या मजल्यावरील
मुंबई – हिंदी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेता राजपाल यादव याची उत्तर प्रदेशातील शहांजहानपूर शहरातील कोट्यावधी रुपयांची मालमत्ता बँकेने जप्त केली आहे. २०१२ साली त्याच्या वडिलांच्या
मुंबई- पावसाचा जोर ओसरून उघडीप मिळू लागल्याने आता पालिका प्रशासन मुंबईच्या रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम हाती घेणार आहे. पालिका गुरुवार १५ ऑगस्टपासून युद्धपातळीवर खड्डेमुक्ती मोहीम
मुंबई- नवीन जाहिरात फलक धोरणाचा मसुदा नुकताच मुंबई महापालिकेने जाहीर केला आहे.त्यामध्ये डिजिटल,इलेक्ट्रॉनिक, एलसीडी आणि एलईडी जाहिरातींवर काही निर्बंध घातले आहेत. अशा जाहिराती रात्री ११
पाटण – सातारा जिल्ह्यात गेल्यावर्षी दुष्काळ पडला होता , पण यंदा वरुणराजाने कृपा केल्याने समाधानाची स्थिती आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा कोयनानगरला अधिक पाऊस झाला असून
मालेगाव -अजित पवारांच्या खांद्यावर पक्षाची पूर्ण जबाबदारी आली आणि त्यांचे वागणे बदलले. त्यांचा रोखठोकपणा गायब होऊन राजकारणी चेहरा सजग झाला आहे. मुस्लिमांना याचा प्रत्यय आला.
अंमळनेर- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनसन्मान यात्रेदरम्यान आज अंमळनेर येथे शेताच्या बांधावर जात पिकांची पाहणी केली. जळगाव दौऱ्यादरम्यान अजित पवार शेतकर्यांच्या बांधावर गेले. तिथे पिकांची
अकोला – राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत मोठी चूक समोर आल्याने खळबळ उडाली. अकोला येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली भाजपाचा जिल्हास्तरीय मेळावा आयोजित
मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव ठाकरे गटाने जोरदार तयारी सुरु केली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांची
सोलापूर- अन्याय अन् जुलूम करणारे सरकार खाली खेचा असे आवाहन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. आज शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूरच्या
मुंबई : लोकल सेवेचा सतत होणारा खोळंबा, लोकलची गर्दी यावर कोणताही तोडगा रेल्वे प्रशासनांकडून काढण्यात येत नाही त्यामुळे हैराण झालेल्या रेल्वे प्रवासी आणि संघटनांनी अनोखे
छत्रपती संभाजीनगर – मनसे अध्यक्ष राज ठाकरे धाराशिव दौर्यावर असताना त्यांच्या विरोधात मराठा आरक्षणावरून घोषणाबाजी करण्यात आली तर बीड दौर्यात त्यांच्या ताफ्यावर सुपार्या फेकण्यात आल्या.
नागपूर- महायुतीत अजित पवार यांना का घेतले? असे भाजपा नेते खासगीत विचारतात. आता संघाने देवेंद्र फडणवीस यांना हाच सवाल करीत म्हटले की, तुम्ही आमच्या पदाधिकार्यांना
मुंबई – मॅकडोनाल्ड्स इंडियाने आता श्रावण महिन्यासाठी कांदा आणि लसूण विरहित (नो कांदा, नो लसूण) बर्गर आणण्याचा निर्णय घेतला आहे. मॅकडॉनल्ड सारख्या कंपनीने शाकाहारी होण्याचा
रत्नागिरी – भक्षाचा पाठलाग करताना सांडपाण्याच्या सिमेंटच्या टाकीत पडून बिबट्याचा मृत्यू झाला. ही घटना आज रायपाटण टक्केवाडी येथे घडली. टाकीतील पाण्यात गुदमरून बिबट्याचा मृत्यू झाल्याची
मुंबई- विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी उद्या मध्य रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. त्यामुळे लोकल विलंबाने धावतील तर काही स्थानकांत