
राजापुरात सांडपाण्याच्या टाकीत पडून बिबट्याचा मृत्यू
रत्नागिरी – भक्षाचा पाठलाग करताना सांडपाण्याच्या सिमेंटच्या टाकीत पडून बिबट्याचा मृत्यू झाला. ही घटना आज रायपाटण टक्केवाडी येथे घडली. टाकीतील पाण्यात गुदमरून बिबट्याचा मृत्यू झाल्याची
रत्नागिरी – भक्षाचा पाठलाग करताना सांडपाण्याच्या सिमेंटच्या टाकीत पडून बिबट्याचा मृत्यू झाला. ही घटना आज रायपाटण टक्केवाडी येथे घडली. टाकीतील पाण्यात गुदमरून बिबट्याचा मृत्यू झाल्याची
मुंबई- विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी उद्या मध्य रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. त्यामुळे लोकल विलंबाने धावतील तर काही स्थानकांत
मुंबई – येत्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला शंभरीदेखील गाठणे अवघड होईल. या निवडणुकीत महाविकास आघाडीला १८० पेक्षा अधिक जागा मिळतील, असा दावा काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष
मुंबई- रंगभूमी ते चित्रपट, मालिका अशा विविध माध्यमांत लोकप्रिय ठरलेले अभिनेते विजय कदम यांचे आज सकाळी अंधेरी येथील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. गेले काही वर्षे
*हायकोर्टाने फटकारताचराज्य सरकार नरमले मुंबई- ऐन पावसाळ्यात पवईतील जयभीम नगर येथील झोपड्यांवर केलेल्या कारवाईचे प्रकरण पवई पोलीस ठाण्यातून साकीनाका पोलिसांकडे वर्ग करण्यात आले होते.यावर उच्च
*उद्योगमंत्री उदय सामंतयांची माहिती रत्नागिरी – नाणार पाठोपाठसागवे घोडेपोईवाडी येथे नव्याने बॉक्साईट प्रकल्पाची सरकारने घोषणा केली आहे.मात्र या दोन्ही प्रकल्पांना स्थानिक लोकांनी या कडाडून विरोध
बदलापूर – ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारे एमआयडीसीचे बारवी धरण पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहू लागले आहे. बारवी धरणात सध्या ३३९.५६ दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा उपलब्ध
मुंबई- चतुरताईंच्या अकलेचे दार कधी उघडणार? असा सवाल करत शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चर्तुर्वेदी यांच्यावर निशाणा साधला आहे. प्रियंका
मुंबई – विधानसभा निवडणुकीचे वारे राज्यात जोरात वाहू लागले आहेत. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीच्या बैठकांनाही जोर चढला आहे. महाविकास आघाडीला मात देण्यासाठी आणि सत्ता
कोल्हापूर- कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृह आगीत भस्म झाल्याच्या घटनेची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असून त्यांनी या नाट्यगृहासाठी १० कोटी रुपयांची मदत जाहीर केली.
ठाणे – आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असून ते उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातील
धुळे – धुळे तालुक्यातील चितोड गावानजीक भरधाव ट्रॅक्टरने दुचाकीला उडवल्याची घटना आज सकाळी घडली. त्यात दुचाकीवर बसलेल्या दोन जणांचा मृत्यू झाल्यामुळे एकच हळहळ होत आहे.
महाबळेश्वर- तालुक्यातील पाचगणी गिरीस्थान शहरानजीकच्या नरवीर तानाजी मालुसरे यांच्या गोडवली गावातील शेतजमिनीला अचानकपणे मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत.त्यामुळे ग्रामस्थांमध्ये सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.तसेच त्यामुळे
बदलापूर- बदलापूर शहरातील एकमेव उड्डाणपुलावर खड्ड्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून हे खड्डे बुजवण्यात कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासन अपयशी ठरत आहे. हे खड्डे भरण्याचे काम करणाऱ्या
मुंबई – राज्य सरकारच्या लाडकी बहीण व इतर योजनांचा प्रचार व प्रसार वेगाने करण्यासाठी संपूर्ण राज्यात 50 हजार योजनादूत नियुक्त करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला
नाशिक – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी विधानसभेत यश मिळविण्यासाठी आजपासूनच राज्यभरात जनसन्मान यात्रा सुरू केली आहे. आज नाशिकच्या दिंडोरी येथे पहिल्याच दिवशी त्यांनी
मुंबई – शेअर बाजाराच्यानिर्देशांकात घसरणमुंबईमुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात ५८१ अंकांच्या घसरण होऊन तो ७८ हजार ८८६ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही १८० अंकांच्या
रत्नागिरी – कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या आणखी ६ लांबपल्ल्याच्या रेल्वे गाड्यांच्या डब्यांच्या संरचनेत बदल केला जाणार आहे.या सहा एक्सप्रेस गाड्यांच्या डब्यांच्या रचनेत बदल करताना रेल्वेने
पुणे- ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता स्वप्नील कुसाळेचे आज पुण्यात ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले. ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राचा नेमबाज स्वप्नील कुसाळेने ५० मीटर रायफल थ्री पोझिशन या
मुंबई – रेपो दर सलग नऊ वेळा जैसे थे राखण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीने घेतला आहे. गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज हा निर्णय जाहीर
नागपूर- नागपूर विमानतळ दररोज आठ तासांसाठी बंद ठेवले जात असल्यामुळे प्रवाशांना होणाऱ्या त्रासाची दखल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने घेतली आहे. मार्च महिन्यापासून धावपट्टीच्या दुरुस्तीसाठी
मुंबई- काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचा मंगळवार २० ऑगस्ट रोजी महाराष्ट्रात विशेष दौरा आयोजित केला आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्वाचा आहे. या
कोल्हापूर- इचलकरंजी शेतकरी तरुण व बेंदुर उत्सव मंडळाच्यावतीने दरवर्षी क्रांती दिनानिमित्त ९ ऑगस्ट रोजी पंचगंगा नदीपात्रात होड्यांच्या शर्यतीचे आयोजन करण्यात येते. मात्र यंदा शुक्रवार ९
सिंधुदुर्ग- ग्रामीण भागातील बांधकाम कामगारांना ग्रामविकास विभागाच्या शासन निर्णयाअन्वये ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र देणे ग्रामसेवकांनी बंद केले आहे.ग्रामसेवक युनियनच्या चुकीच्या आदेशानुसार त्यांनी हा निर्णय