
वीज कर्मचारी-अधिकाऱ्यांचा आजपासून ४८ तासाचा संप
सिंधुदुर्ग -वीज कर्मचारी, अभियंता व अधिकाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी, अभियंता व अधिकारी कृती समितीने २५ व २६ सप्टेंबर असे दोन दिवस ४८

सिंधुदुर्ग -वीज कर्मचारी, अभियंता व अधिकाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी, अभियंता व अधिकारी कृती समितीने २५ व २६ सप्टेंबर असे दोन दिवस ४८

मडगाव – दक्षिण गोव्यातील वेर्णा – लोटली या महामार्गावर मुसळधार पावसामुळे दरड कोसळल्याची घटना घडली आहे.वाहनांची वाहतूक सुरू असतांना डोंगराचा काही भाग कोसळून मार्गावर आला.मात्र

मुंबई – मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांना त्यांच्या वांद्रे पश्चिम मतदारसंघात घेरण्याची रणनिती महाविकास आघाडीकडून आखली जात आहे. त्यासाठी काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी

मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाचे १४ सदस्यीय पथक गुरुवारी मुंबईत दाखल होणार आहे. २६ ते २८ सप्टेंबर असे तीन

जुन्नर- महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्री तुळजाभवानी देवीच्या मानाच्या लाकडी पलंगाचे आगमन नुकतेच तालुक्यातील राजुरी येथे झाले.यादवकालीन परंपरेनुसार रविवारी सायंकाळी या पलंगाचे राजूरीत जल्लोषात स्वागत करण्यात आले.

मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान याची भेट घेतली. वांद्रे येथील गॅलॅक्सी अपार्टमेंटमधील सलमानच्या घरी ही

कणकवली – काही दिवसापूर्वी कणकवली तालुक्यातील नाटळ गावच्या सह्याद्री पूर्वेकडील कड्याचा काही भाग ढासळला आहे. जवळपास ३०० मीटरचा हा ढासळलेला भाग साधारण ३०० मीटर लांबीचा

मुंबई- गेल्या पाच वर्षांत मुंबई महापालिकेच्या २३६० कोटींच्या ठेवी मुदतीआधीच मोडल्या असल्याचे माहितीच्या अधिकारातून स्पष्ट झाले आहे.मात्र आता यापुढे पालिकेच्या शिल्लक रकमेपैकी कमीतकमी २५ टक्के

मुंबई – तिरुपती बालाजीचा प्रसाद म्हणून दिल्या जाणार्या लाडवात जनावरांची चरबी आणि माशाचे तेल असल्याचा गौप्यस्फोट झाल्यानंतर मुंबईतील प्रसिध्द सिद्धिविनायक मंदिराचा प्रसादाचा लाडू वादात सापडला

मुंबई – बदलापूरच्या शाळेत दोन चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेला अक्षय शिंदे याला आज पोलिसांनी एन्काऊंटरमध्ये ठार केले. यामुळे शाळेचे फरार असलेले संस्थापक आपटे

पिंपरी- कंपन्यांमधून निघणारे रसायन मिश्रित पाण्यामुळे पिंपरी चिंचवड शहरच्या पिंपळे निलख परिसरातील मुळा नदीपात्रात मृत माशांचा खच पडला आहे. यावर पिंपरी महापालिका पर्यावरण विभाग व

मुंबई- राज्यातील सरपंच आणि उपसरपंचांचे मानधन वाढवून ते सध्याच्या रकमेच्या दुप्पट करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर ११६ कोटी रुपयांचा

मुंबई – दक्षिण मुंबईतील ऐतिहासिक वारसा आणि पुरातन वास्तू असलेल्या काळा घोडा परिसरातील पाच रस्ते दर शनिवारी आणि रविवारी सायंकाळी केवळ पादचाऱ्यांसाठी खुले ठेवण्यात येणार

कोल्हापूर- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे उद्यापासून (२४ आणि २५ सप्टेंबर) दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांचा हा दौरा

मुंबई – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील तिसरा हप्ता येत्या २९ सप्टेंबर रोजी पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे.महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती

नागपूर- नागझिरा अभयारण्यात सलग दुसऱ्या दिवशी वाघाचा मृतदेह आढळल्याने नागझिरा अभयारण्य प्रशासन हादरले आहे. नागझिराचा राजा अशी ओळख असणारा टी-९ हा वाघ काल मृतावस्थेत सापडला

मुंबई – शेअर बाजारातील तेजी आजही कायम राहिली. बँकिंग, ऑटोमोबाईल आणि ऊर्जा क्षेत्रातील जोरदार खरेदीमुळे दोन्ही प्रमुख निर्देशांक विक्रमी पातळीवर बंद झाले.मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक

मुंबई -मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीवर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. राज्य सरकारकडून सिनेट निवडणुकीला स्थगिती देण्यात आल्यानंतर युवा सेनेने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली

मुंबई- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. मनसेच्या पदाधिकार्यांची आज मुंबईत बैठक बोलावली असतानाच राज ठाकरे

सिंधुदुर्ग – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यभरातून संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणाची चौकशी सुरू असताना कुडाळचे उद्धव

रत्नागिरी- ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांचे चिरंजीव विक्रांत जाधव यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची काल भेट घेतली. अजित पवार चिपळूण दौऱ्यावर आलेले असताना विक्रांत

सोलापूर- आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा सोलापूरच्या मोहोळमध्ये पोहोचली. त्यावेळी सभेत अजित पवार म्हणाले की, पुढील १५ दिवसांत शेतकऱ्यांचे

पुणे – एकनाथ शिंदे यांनी समर्थक आमदारांनी बंड करून महायुती सरकार स्थापन केल्यानेतर ’50 खोके, एकदम ओके’ अशी घोषणा देत महाविकास आघाडीकडून त्यांना हिणवले जात

नागपूर- आमचे चौथ्यांदा सरकार येण्याची गॅरंटी नाही, पण आठवले पुन्हा मंत्री होण्याची गॅंरटी आहे अशी कोपरखळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मारली. आज मारवाडी फाऊंडेशनर्फे भारतरत्न