
माळशेज घाटात जाण्यास मनाई आदेश असूनही पर्यटकांची गर्दी
ठाणे- मुरबाड तालुक्यातील निसर्गरम्य माळशेज घाटातील धबधब्याखाली मौजमजा करण्यासाठी पर्यटक नेहमी येतात, परंतु मुसळधार पावसामुळे घाटात दरडी कोसळण्याच्या घटना घडून काही अपघात होऊ नये; यासाठी
ठाणे- मुरबाड तालुक्यातील निसर्गरम्य माळशेज घाटातील धबधब्याखाली मौजमजा करण्यासाठी पर्यटक नेहमी येतात, परंतु मुसळधार पावसामुळे घाटात दरडी कोसळण्याच्या घटना घडून काही अपघात होऊ नये; यासाठी
सातारा- राज्यात महत्त्वाकांक्षी असलेल्या नवीन महाबळेश्वर प्रकल्पाने सध्या गती घेतली आहे. या प्रकल्पानुसार महाबळेश्वरच्या शेजारी नवीन महाबळेश्वर गिरिस्थान उभारण्यात येणार असून या भागाची प्रारूप विकास
घाटकोपर – घाटकोपरच्या कातोडीपाडा परिसरात काजरोळकर सोसायटीवर दरड कोसळली. यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी घरांचे नुकसान झाले. कातोडीपाडा येथील काजरोळकर सोसायटी डोंगराळ विभागात आहे.
मुंबई – भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तीन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. २८ ते ३० जुलै दरम्यान महाराष्ट्रातील विविध ठिकाणी राष्ट्रपती भेट देणार आहेत. या
नागपूर- नागपूरमध्ये कुंपण वा कठडा नसलेल्या शेत शिवारातील विहिरी वन्यप्राण्यासांठी मृत्यूचा सापळा ठरत आहेत. विहरीत वन्यजीव पडण्याच्या घटना वाढत आहेत. २०२० ते २०२४ या चार
मुंबई – गुरुपौर्णिमानिमित्त आज सायंकाळी गणपती बाप्पा मोरया….या जयघोषात मुंबईचा राजाच्या पाद्यपूजन सोहळा लालबागच्या गणेशगल्ली मैदानात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्यात मुंबईचा राजाचे
उरण – मागील ८ दिवसांपासून समुद्रातील खराब हवामानामुळे जेएनपीटी बंदरातून होणारी मालवाहू जहाजांची वाहतूक मंदावली आहे.बंदराच्या प्रवेशद्वारावर कंटेनर मालाची वाहतूक करणाऱ्या ट्रेलरच्या लांबलचक रांगा लागल्या
तुळजापूर -तुळजाभवानी मंदिर संस्थांकडून भाविकांच्या सुविधेसाठी ऑनलाईन सशुल्क दर्शन पासची सुविधा सुरू करण्यात येणार आहे. मात्र आता या सुविधेला तुळजापूर शहरातील पुजार्यांनी विरोध केला आहे.
ढेबेवाडी – पाटण तालुक्यातील ढेबेवाडी खोऱ्यामध्ये वसलेल्या मान्याचीवाडी या छोट्याशा आदर्श गावामध्ये राज्यातील पहिले सौरग्राम प्रकल्प उभारणीचे काम वेगाने सुरू आहे.त्यामुळे आता या गावातील प्रत्येक
पाटण – तालुक्यातील ढेबेवाडी खोर्यात पावसाचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे या भागातील वांग-मराठवाडी धरण तुडुंब भरले असून सांडव्यावरून वाहू लागले आहे. या धरणात पाण्याची
मुंबई – गेल्या 24 तासांत राज्यातील अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाचे थैमान पाहायला मिळाले. सलग दोन दिवस पडणार्या पावसामुळे राज्यातील अनेक नद्यांना पूर आला. रस्ते आणि
पुणे – मनसेपाठोपाठ वंचितची साथ सोडून ठाकरे गटात प्रवेश करणारे वसंत मोरे यांच्या भाचा प्रतिक कोडितकरांना फोनवरून मनसे कार्यकर्त्याने वसंत मोरेंना जीवे मारण्याची धमकी दिली.
अहमदनगर -पुण्यापाठोपाठ अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथे झिका व्हायरसचे दोन रुग्ण आढळले. संगमनेर तालुक्यात दोन गरोदर महिलांना झिकाची लागण झाली आहे. तपासामध्ये दोन गरोदर महिलांचे रिपोर्ट
मुंबई -रुळांची दुरुस्ती आणि सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी उद्या 21 जुलै रोजी मध्य आणि हार्बर रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा
मुरूड – मुरूड तालुक्यात मुसळधार पाऊस पडत असून विभिन्न भागातील भात शेती पाण्याखाली गेली आहे. शुक्रवारी रात्री 8 पासून शनिवारी सकाळी 8 वाजेपर्यंत 12 तासात
कोल्हापूर – राधानगरी, शाहुवाडी, गगनबावडा तालुक्यात मागील तीन दिवसांपासून जोरदार पाऊस होत आहे. त्यामुळे पंचगंगा नदीचे पाणी काल सायंकाळी तिसऱ्यांदा पात्राबाहेर आले. तर राधानगरी धरण
शाहूवाडी-कोल्हापूर जिल्ह्याच्या शाहूवाडी तालुक्यातील करंजोशी गावातील ग्रामदैवत असलेले म्हसोबा मंदिर मुसळधार पावसामुळे पाण्याखाली गेले आहे.मोरी आणि ओढ्याचे पाणी मंदिरात शिरल्याने मंदिर पाण्यात बुडाले आहे. करंजोशी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना जाहीर केल्यानंतर लाडका भाऊ योजना का नाही, असा प्रश्न अनेकांनी विचारला. त्यानंतर लाडका भाऊ योजनाही आम्ही आणली आहे,
मुंबई – सर्वात मोठी संगणक कंपनी मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हर यंत्रणेत अचानक बिघाड झाल्याने जगभरातील व्यवहार ठप्प होऊन खळबळ उडाली. संगणकांतील विंडो सिस्टमवर निळ्या रंगाची स्क्रीन झळकून
जळगाव – उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे धारण असलेल्या गिरणा धरणात सध्या केवळ ११.७४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. हतनूर धरणात ३३ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. पावसाळ्याचे
मुंबई- मध्य रेल्वेने कर्नाक बंदर उड्डाणपुलाच्या कामासाठी उद्या शनिवार २० जुलै रोजी १२.३०ते पहाटे ४.३० वाजेपर्यंत या चार तासांच्या कालावधीत विशेष मेगाब्लॉक घोषित केला आहे.त्यामुळे
चंद्रपूर – चंद्रपूरमध्ये बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. मोहाडी नलेश्वर गावातील घरात ३ बिबटे शिरले. त्यांनी सहा जणांवर हल्ला करत त्यांना जखमी केले. त्यातील एका बिबट्याला
मुंबई- गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी प्रशासान ७ विशेष ट्रेन सोडणार आहे. कोकणात मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जातो. बाप्पाच्या आगमनासाठी हजारो चाकरमानी कोकणात जातात. त्यामुळे दरवर्षी
मुंबई – मुंबईसह राज्यभरात कालप्रमाणे आजही जोरदार पाऊस झाला. पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचले आहे. या पावसाचा फटका उपनगरीय रेल्वेलाही बसला असून मध्य रेल्वेची