
लाडकी बहीण अर्ज भरायची घाई नको अजित पवार यांचे आवाहन
पुणे- मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत सुरुवातीला १५ जुलै होती. मात्र, अंगणवाडी, ग्रामपंचायती, सेतू केंद्र आणि सरकारी कार्यालयांमध्ये महिलांची प्रचंड गर्दी होत असल्याचे
पुणे- मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत सुरुवातीला १५ जुलै होती. मात्र, अंगणवाडी, ग्रामपंचायती, सेतू केंद्र आणि सरकारी कार्यालयांमध्ये महिलांची प्रचंड गर्दी होत असल्याचे
सोलापूर – संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या पंढरपूरच्या वेशीवर आल्या आहेत. तुकाराम महाराजांच्या पालखीने आज पिराची कुरोली गायरान पालखी तळावर मुक्काम
बुलढाणा – शेगाव येथील संत गजानन महाराज संस्थानने आता मंदिर परिसरात हायटेक आणि ऑटोमोटेड वाहनतळ उभारण्यात आले आहे. त्यामुळे शेगावात येणाऱ्या भाविकांच्या कार पार्किंगचा प्रश्न
बुलढाणा – छत्रपती संभाजीनगर-नागपूर महामार्गावरील सिंदखेड तालुक्यातील किनगांव राजा येथे बस आणि ट्रकमध्ये झालेल्या धडकेत काल रात्री २ जण गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात
कोल्हापूर- गगनबावडा तालुक्यातील भुईघाट परिसरात बालरोगतज्ज्ञ डॉ. अमित पाटील यांना पाण्यात एक दुर्मिळ साप आढळून आला आहे. हा साप अतिशय शांत स्वभावाचा असून ‘रॅबडॉप्स अॅक्वाटिका’
पाटण – तालुक्यातील चाफळ भागात गेल्या आठवड्यात पडलेल्या जोरदार पावसामुळे शेतकर्यांनी भात लागणीला सुरुवात केली आहे. भात लागणीसाठी पैरेकऱ्यांच्या मदतीने चिखलणी केली जात आहे. आतापर्यंत
वैभववाडी -एसटी महामंडळाने विद्यार्थ्यांसाठी असलेल्या पाससंदर्भात ‘ एसटी पास थेट शाळेत ‘ या योजनेची काही दिवसांपूर्वी घोषणा केली होती.आता या योजनेचा शुभारंभ नुकताच वैभववाडी तालुका
पंढरपूर- आषाढी एकादशी निमित्त पंढरीत मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी दिसत आहे.त्यातच सर्वसामान्य तासनतास रांगेत उभे असताना व्हीआयपीच्या नावाखाली झटपट दर्शनासाठी मंदिर आणि दर्शन रांगेत काहीजण
मुंबई – विधान परिषदेच्या निवडणुकीत झालेल्या मतांच्या फोडाफोडीवरून आज महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महायुतीवर कडाडून हल्ला चढवला. महायुतीने फुटीर आमदारांना 20-25 कोटी रुपयांचा भाव दिला. काही
मुंबई – तिसर्यांदा देशाच्या पंतप्रधानपदाची धुरा हाती घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पहिल्यांदाच मुंबई दौर्यावर आले. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या दौर्यात त्यांनी
माळशिरस -माऊली माऊलीच्या जयघोषात आज सकाळी लाखो वारकरांच्या उपस्थित श्री संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील दूसरे गोल रिंगण खुडूस, माळशिरस फाटा येथे उत्साहात पार
मुंबई – रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. पावसाचा जोर असाच कायम राहणार असल्याने पुढील दोन दिवस हवामान विभागाने पावसाचा
नवी मुंबई-पावसाळी पर्यटनासाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या खारघरच्या पांडव कडा धबधब्यावर आता वन कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.या धबधब्यासह खारघरमधील तलाव परिसरातही पर्यटकांवर बंदी घालण्यात आली
मुंबई -महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी)राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेसाठी शुद्धीपत्रक काढून मराठा उमदेवारांना ‘एसईबीसी’ अथवा ‘ओबीसी’ प्रवर्गातून अर्ज करता यावा, यासाठी ही परीक्षा पुढे
मुंबई – राज्यातील एसटी महामंडळाच्या ८७ हजार कर्मचाऱ्यांच्या जून महिन्याच्या वेतनाचा प्रश्न अखेर सुटला असून दोन दिवस सुट्टी असल्याने १५ जुलैपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यावर
मुंबई- उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती व सिग्नल यंत्रणेची तांत्रिक कामे करण्यासाठी उद्या रविवार १४ जुलै रोजी मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार
सातारा- बळी राजाचा जिव्हाळ्याचा सण हा बेंदूर समजला जातो. या सणा दिवशी घरातील बैलाला सजवून त्याची पूजा करून त्याला गोडधोड खायला दिले जाते.त्यानिमित्त सातारा शहरात
मुंबई – मुंबईतील सात लोकल रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नुकताच घेण्यात आला आहे.यामध्ये मध्य रेल्वे मार्गावरील सँडहर्स्ट रोड रेल्वे स्थानकाचे नाव
इचलकरंजी- शहरातील रस्त्यांवर आता भटकी कुत्री आणि गायींपाठोपाठ आता भटके घोडे दिसू लागले आहेत. रस्त्यावर कळपाने फिरणाऱ्या या घोड्यांमुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे.
माळशिरस – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील पुरंदवडे येथील पहिल्या गोल रिंगणात अश्व अंगावर पडल्याने एका मुक्त छायाचित्रकाराचा मृत्यू झाला.कल्याण चट्टोपाध्याय असे मृत्यू झालेल्या छायाचित्रकाराचे
नाशिक – नाशिक- मुंबई महामार्गावरील आडगावमध्ये मारुती ब्रिझा व आयशर ट्रकच्या समोरासमोरील धडकेत काल मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातामध्ये मारुती कारमधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला.पोलिसांनी
ठाणे- जिल्ह्यातील दिवा डम्पिंग बंद केले असल्याने महापालिका प्रशासनाने जाहीर केले असले तरी प्रत्यक्षात दिवा-शीळ मुख्य रस्त्यात कचरा टाकणे सुरूच आहे.ही दिव्यातील नागरिकांची घोर फसवणूक
सावंतवाडी- कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या १५ सुपरफास्ट एक्सप्रेस रत्नागिरीनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुठेच थांबत नाहीत.त्यातच आता काल शुक्रवारपासून सुरू झालेल्या मडगाव-चंदीगड वन वे स्पेशल स्पेशल ट्रेनला
मुंबई- घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी एसआयटीने काल शुक्रवारी अटकेत असलेल्या चार आरोपींविरोधात ३२९९ पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले. यात १०२ साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत. या आरोपपत्रात