
छत्रपती शाहू महाराजांकडून विठ्ठल देवाला सोन्याची राखी
पंढरपूर – कोल्हापूर येथील शाहू महाराज यांनी पंढरपूर येथील विठ्ठलास सोन्याची राखी बांधण्याची परंपरा यावर्षीही कायम राखली. शाहू महाराज यांचे निकटवर्तीय महादेव तळेकर यांनी ही

पंढरपूर – कोल्हापूर येथील शाहू महाराज यांनी पंढरपूर येथील विठ्ठलास सोन्याची राखी बांधण्याची परंपरा यावर्षीही कायम राखली. शाहू महाराज यांचे निकटवर्तीय महादेव तळेकर यांनी ही

मुंबई – बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याने अँटिलिया स्फोटक तसेच मनसुख हिरेन हत्याप्रकरणी एनआयएने आपल्याला चुकीच्या पद्धतीने ताब्यात घेतले असल्याचा दावा करत मुंबई उच्च

मुंबई – अजित पवार आणि सुप्रिया सुळे, सुप्रिया सुळे यांची कन्या आणि अजित पवारांचा पुत्र पार्थ यांचे रक्षाबंधनाचे हसरे फोटो महाराष्ट्र सतत पाहत आला आहे.

रत्नागिरी – विधानसभेची निवडणूक जवळ येत आहे तशी महायुतीतील तिन्ही पक्षांमधील धुसफूस दररोज उघड होऊ लागली आहे. आज कोकणच्या दोघा नेत्यांनी एकमेकांवर जहरी टीका केली.

जालना- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून शिव स्वराज्य यात्रा सुरू आहे. या यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यातील शेवटची सभा आज जालना जिल्ह्यातील भोकरदन येथे वादळी ठरली.या सभेवेळी

नाशिक – बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणामुळे चर्चेत असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे राष्ट्रीय जनहित पक्षातून विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे आज जाहीर केले. त्यांनी

मुंबई – मुंबईतील राणीच्या बागेतील पेंग्विनवरून महापालिका आणि आदित्य ठाकरे यांच्यावर वेळोवेळी टीका होत आली आहे. त्यात आता देखभालीचा खर्च वाढल्याचे कारण देत २० कोटींच्या

पुणे – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या काल झालेल्या शुभारंभाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या तीन भावांनी एकमेकांची तोंडभरून

मुंबई – मुंबईसह अनेक जिल्ह्यांत २ आठवड्यांहून अधिक काळ उघडीप घेणारा पाऊस येत्या चार दिवसांत पुन्हा परतणार आहे . यामुळे अनेक जिल्ह्यांत ‘यलो अलर्ट’ जारी

मुंबई – एका इंग्रजी महिन्यात जर दोन पौर्णिमा आल्या तर दुस-या पौर्णिमेच्या चंद्रास ‘ ब्ल्यू मून ‘ म्हणात. तसा योग या महिन्यात येत नाही. त्यामुळे

कोल्हापूर- ‘त्रिदेव अजिंक्य’ असा मजकूर असलेले फिल्मी स्टाईलचे बॅनर कोल्हापूर शहरात झळकले आहेत. शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी हे बॅनर लावले आहेत.

मुंबई- उद्या रक्षाबंधनाला दुपारी दीड वाजेपर्यंत भद्राकाळ राहील. या कारणास्तव राखी बांधण्याचा शुभमुहूर्त दुपारी १:३० नंतर सुरू होईल. रक्षाबंधनला भद्रा व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचा विशेष काळ

निवारा संस्थेचे अध्यक्ष मधुकर गोमणेंचे व्यक्तमुंबईमुंबईतील एसआरए योजनांचे ऑडिट करण्यात यावे, अशा आदेश हायकोर्टाने दिला. जर योग्य पद्धतीने एसआरए योजनांचे ऑडिट झाले तर मुंबईतील लाखो

वरुड – अमरावती जिल्ह्यातील वरुड शहरात कालपासून पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे वरुड शहरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. या जोरदार

मुंबई- एसटी महामंडळाच्या ताफ्यात आता ‘टू बाय टू’च्या गडद लाल रंगाच्या २४७५ नव्या एसटी बस दाखल होणार आहेत. त्यापैकी ३०० बस पहिल्या टप्प्यात ऑक्टोबर महिन्याच्या

मुंबई- पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील ओगदे गावाजवळ गारगाई नदीवर धरण बांधण्याचे प्रस्तावित आहे.याच धरणातील ४०९ दशलक्ष लिटर पाणी मुंबईकरांना मिळणार आहे. आतापर्यंत रखडलेल्या या प्रकल्पाला

पुणे- पुणे शहरातील गाड्यांची तोडफोड आणि कोयता गँगची दहशत सुरु असतानाच आज पहाटे वाघोली परिसरात टोळक्याने दहशत माजवण्याच्या इराद्याने अनेक गाड्या पेटवून दिल्या. याने एकच

मुंबई – हरियाणा आणि जम्मू-काश्मीरसोबत झारखंड आणि महाराष्ट्रातही विधानसभा निवडणुका घ्यायला हव्या होत्या. पण निवडणूक आयोगाने त्या जाणीवपूर्वक लांबणीवर टाकल्या.याचा अर्थ निवडणूक आयोगालाही यांनी खोके

फलटण- शहरातील श्रीराम सहकारी कारखान्याच्या बाजूला असलेल्या वीर धरणाच्या उजव्या कालव्याला भेगा पडल्याची घटना घडल्याने हा कालवा फुटण्याची भीती निर्माण झाली होती.मात्र पाटबंधारे खात्याच्या सतर्कतेमुळे

मुंबई – कोलकाता येथील सरकारी रुग्णालयात शिकाऊ महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या निषेधार्थ डॉक्टरांनी आज देशव्यापी संप पुकारला. इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए), राज्यातील

पुणे – आज लाडकी बहीण योजनेच्या आनंद सोहळ्यात मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस व अजित पवार या ‘तीन लाडक्या भावांनी’ भाषणात एकच आवाहन केले की, ही

सावंतवाडी- आंबोली सरपंच आणि सह्याद्री ॲडव्हेंचर अँड रेस्क्यू टीमतर्फे काल पहाटे ६ वाजता आंबोली मान्सून मॅरेथॉन स्पर्धा पार पडली. या मॅरेथॉनमध्ये पाचशेहून अधिक स्पर्धकांनी सहभाग

मुंबई – शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आताच्या सरकारने मुंबई विकायला काढली आहे. मराठी माणसाला बेरोजगार

रायगड – जुलै महिन्यात मुसळधार पाऊस पडल्याने किल्ले रायगड परिसरात दरड कोसळण्याच्या घटना घडल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर रायगडावर जाणारा पायी मार्ग ३१ जुलैपर्यंत बंद करण्यात