
निवडणुकीच्या कामाला लागा! उद्धव ठाकरेंच्या सूचना
मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव ठाकरे गटाने जोरदार तयारी सुरु केली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांची

मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव ठाकरे गटाने जोरदार तयारी सुरु केली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांची

सोलापूर- अन्याय अन् जुलूम करणारे सरकार खाली खेचा असे आवाहन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. आज शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूरच्या

मुंबई : लोकल सेवेचा सतत होणारा खोळंबा, लोकलची गर्दी यावर कोणताही तोडगा रेल्वे प्रशासनांकडून काढण्यात येत नाही त्यामुळे हैराण झालेल्या रेल्वे प्रवासी आणि संघटनांनी अनोखे

छत्रपती संभाजीनगर – मनसे अध्यक्ष राज ठाकरे धाराशिव दौर्यावर असताना त्यांच्या विरोधात मराठा आरक्षणावरून घोषणाबाजी करण्यात आली तर बीड दौर्यात त्यांच्या ताफ्यावर सुपार्या फेकण्यात आल्या.

नागपूर- महायुतीत अजित पवार यांना का घेतले? असे भाजपा नेते खासगीत विचारतात. आता संघाने देवेंद्र फडणवीस यांना हाच सवाल करीत म्हटले की, तुम्ही आमच्या पदाधिकार्यांना

मुंबई – मॅकडोनाल्ड्स इंडियाने आता श्रावण महिन्यासाठी कांदा आणि लसूण विरहित (नो कांदा, नो लसूण) बर्गर आणण्याचा निर्णय घेतला आहे. मॅकडॉनल्ड सारख्या कंपनीने शाकाहारी होण्याचा

रत्नागिरी – भक्षाचा पाठलाग करताना सांडपाण्याच्या सिमेंटच्या टाकीत पडून बिबट्याचा मृत्यू झाला. ही घटना आज रायपाटण टक्केवाडी येथे घडली. टाकीतील पाण्यात गुदमरून बिबट्याचा मृत्यू झाल्याची

मुंबई- विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी उद्या मध्य रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. त्यामुळे लोकल विलंबाने धावतील तर काही स्थानकांत

मुंबई – येत्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला शंभरीदेखील गाठणे अवघड होईल. या निवडणुकीत महाविकास आघाडीला १८० पेक्षा अधिक जागा मिळतील, असा दावा काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष

मुंबई- रंगभूमी ते चित्रपट, मालिका अशा विविध माध्यमांत लोकप्रिय ठरलेले अभिनेते विजय कदम यांचे आज सकाळी अंधेरी येथील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. गेले काही वर्षे

*हायकोर्टाने फटकारताचराज्य सरकार नरमले मुंबई- ऐन पावसाळ्यात पवईतील जयभीम नगर येथील झोपड्यांवर केलेल्या कारवाईचे प्रकरण पवई पोलीस ठाण्यातून साकीनाका पोलिसांकडे वर्ग करण्यात आले होते.यावर उच्च

*उद्योगमंत्री उदय सामंतयांची माहिती रत्नागिरी – नाणार पाठोपाठसागवे घोडेपोईवाडी येथे नव्याने बॉक्साईट प्रकल्पाची सरकारने घोषणा केली आहे.मात्र या दोन्ही प्रकल्पांना स्थानिक लोकांनी या कडाडून विरोध

बदलापूर – ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारे एमआयडीसीचे बारवी धरण पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहू लागले आहे. बारवी धरणात सध्या ३३९.५६ दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा उपलब्ध

मुंबई- चतुरताईंच्या अकलेचे दार कधी उघडणार? असा सवाल करत शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चर्तुर्वेदी यांच्यावर निशाणा साधला आहे. प्रियंका

मुंबई – विधानसभा निवडणुकीचे वारे राज्यात जोरात वाहू लागले आहेत. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीच्या बैठकांनाही जोर चढला आहे. महाविकास आघाडीला मात देण्यासाठी आणि सत्ता

कोल्हापूर- कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृह आगीत भस्म झाल्याच्या घटनेची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असून त्यांनी या नाट्यगृहासाठी १० कोटी रुपयांची मदत जाहीर केली.

ठाणे – आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असून ते उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातील

धुळे – धुळे तालुक्यातील चितोड गावानजीक भरधाव ट्रॅक्टरने दुचाकीला उडवल्याची घटना आज सकाळी घडली. त्यात दुचाकीवर बसलेल्या दोन जणांचा मृत्यू झाल्यामुळे एकच हळहळ होत आहे.

महाबळेश्वर- तालुक्यातील पाचगणी गिरीस्थान शहरानजीकच्या नरवीर तानाजी मालुसरे यांच्या गोडवली गावातील शेतजमिनीला अचानकपणे मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत.त्यामुळे ग्रामस्थांमध्ये सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.तसेच त्यामुळे

बदलापूर- बदलापूर शहरातील एकमेव उड्डाणपुलावर खड्ड्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून हे खड्डे बुजवण्यात कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासन अपयशी ठरत आहे. हे खड्डे भरण्याचे काम करणाऱ्या

मुंबई – राज्य सरकारच्या लाडकी बहीण व इतर योजनांचा प्रचार व प्रसार वेगाने करण्यासाठी संपूर्ण राज्यात 50 हजार योजनादूत नियुक्त करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला

नाशिक – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी विधानसभेत यश मिळविण्यासाठी आजपासूनच राज्यभरात जनसन्मान यात्रा सुरू केली आहे. आज नाशिकच्या दिंडोरी येथे पहिल्याच दिवशी त्यांनी

मुंबई – शेअर बाजाराच्यानिर्देशांकात घसरणमुंबईमुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात ५८१ अंकांच्या घसरण होऊन तो ७८ हजार ८८६ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही १८० अंकांच्या

रत्नागिरी – कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या आणखी ६ लांबपल्ल्याच्या रेल्वे गाड्यांच्या डब्यांच्या संरचनेत बदल केला जाणार आहे.या सहा एक्सप्रेस गाड्यांच्या डब्यांच्या रचनेत बदल करताना रेल्वेने