
शिळफाटा सामूहिक हत्येचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात
ठाणे – शिळफाटा येथील मंदिरात आश्रयासाठी गेलेल्या एका महिलेवर सामूहिक अत्याचार करून तिची हत्या करण्याची घटना ९ जुलै रोजी घडली होती. याप्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा

ठाणे – शिळफाटा येथील मंदिरात आश्रयासाठी गेलेल्या एका महिलेवर सामूहिक अत्याचार करून तिची हत्या करण्याची घटना ९ जुलै रोजी घडली होती. याप्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा

मुंबई – मुंबई विमानतळाजवळील इमारतींचा पुर्नविकास रखडलेला असून त्यामुळे येथील लोकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे विमानतळाच्या फनेल झोन या भागातील झोपडपटट्यांच्या पुर्नविकासासाठी येथील

मुंबई – मुंबईच्या विक्रोळी परिसरात काल रात्रीच्या सुमारास घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. स्फोटामुळे घराला आग लागली. या आगीत दोन व्यक्ती ९० टक्के भाजले आहेत.

मुंबई – सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेला सध्या विरोधकांकडून विरोध केला जात असून, ही योजना राबवण्यासाठी सरकारच्या तिजोरीत पैसेच नाहीत, असा आरोप केला जात

पुणे : राज्यात मागील चार ते पाच दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे राज्यातील नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे आणि कोकण या भागातील धरणांच्या पाणीसाठ्यात मोठ्या

नवी मुंबई – नवी मुंबईतल्या सेक्टर 19 इथल्या शहाबाज गावातली इंदिरा निवास ही 3 मजल्यांची इमारत आज पहाटे पावणेपाचच्या सुमारास कोसळली. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोघांना

भिवंडी – भिवंडी शहरातील विविध ठिकाणी ६ ते ८ जुलै दरम्यान भटक्या कुत्र्यांनी तब्बल १३५ नागरिकांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत.फक्त शांतीनगरातच पिसाळलेल्या कुत्र्यांनी ४०

*सोमवारी समिती निश्चितीसाठी सोडत मुंबई- मुंबई शहरातील ३२ हजार फेरीवाल्यांची अधिकृत यादी तयार करण्यात आली आली असून या फेरीवाल्यांची जागा निश्चित करण्यासाठी फेरीवाला समिती गठीत

छत्रपती संभाजीनगर – मराठा समाजाला आरक्षण द्यायचे असेल तर एकत्र या. आमचा जीव आरक्षणात, मात्र सरकारचा जीव खुर्चीत आहे. आरक्षण मिळून दिले नाही तर आम्ही

सिल्लोड – तालुक्यातील अजिंठा परिसरात शेतकर्यांनी शेतातील तण नष्ट व्हावे म्हणून फवारणी केली.मात्र फवारणीनंतरही तण तसेच कायम राहून पिके पिवळी पडू लागली आहेत. त्यामुळे शेतकरी

*पश्चिम मार्गांवर ब्लॉक नाही मुंबई – विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी उद्या रविवार २८ जुलै रोजी मध्य रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

मुंबई- भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने काल शुक्रवारी सुरेंद्र गडलिंग, महेश राऊत, रोना विल्सन, सुधीर ढवळे आणि शोमा सेन या पाच आरोपींना जामीन

मुंबई – छत्रपती शिवाजी महाराजांच्या कथित वाघनखांवरून आता राज्य सरकारने सपशेल माघार घेतली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध करण्यासाठी वापरलेली वाघनखे ती हीच

पुणे – आषाढी एकादशी संपवून परतीच्या वाटेवर असलेल्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीत मोठा गोंधळ उडाला. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे निरास्नान झाल्यानंतर रथापाठी असलेल्या वारकऱ्यांना पादुकांचे

छत्रपती संभाजीनगर – भाजपाच्या लोकांचे डोके काम करत नाही. आम्ही सत्ताधाऱ्यांना भाव देत नाही. मराठ्यांपुढे शांत बसले नाही तर तुमचे राजकीय करिअर मराठा संपवून टाकेन, असा

धाराशीव – धाराशीव लोकसभा मतदारसंघातील ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याविरोधात अजित पवार गटाच्या अर्चना पाटलांनी निवडणुकीदरम्यान आचारसंहिता भंग केल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली होती.

मुंबई- राज्यातील अनेक भागात आज पावसाने विश्रांती घेतली. पुण्यातील कालच्या पावसामुळे अनेक घरांमध्ये पाणी भरले होते. काही भागातील पाणी ओसरले असले तरी वीज व पाणीपुरवठा

मुंबई – गोकुळअष्टमीच्या दुसऱ्या दिवशी मुंबईसह राज्यात दहीहंडी सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र, मानवी मनोरे रचत दहीहंडी फोडताना अनेक गोविंदा खाली पडून जायबंदी

नागपूर- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील रिक्त जागा भरण्यासाठी पोटनिवडणुका घेण्याच्या राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्थगिती दिली. निवडणुकीला सहा महिन्यांपेक्षा कमी

मुंबई – शेअर बाजारात आठवड्याच्या शेवटच्या दिवशी तेजी राहिल्याने गुंतवणूकदार मालामाल झाले. आज सकाळी ८०,१५८.५० च्या पातळीवरून सुरु झालेला सेन्सेक्स दिवसभराच्या व्यवहारानंतर १,३४७.३६ अंकांनी उसळी

नंदुरबार- नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यासह चिंचपाडा परिसरात जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्याने सुरत-भुसावळ रेल्वे मार्गावर कोळदे ते चिंचपाडा दरम्यान पाणी आले . रेल्वेमार्गावर मातीचा भराव वाहून आल्याने

डहाणू- पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील चिकू बागायतदारांवर ऐन पावसाळ्यात मोठे संकट कोसळले आहे.तालुक्यातील मुख्य पीक समजल्या जाणार्या चिकू या फळावर ‘सीड बोअरर’ म्हणजेच बी पोखरणार्या

सातारा- जिल्ह्यातील किल्ले अजिंक्यताऱ्याच्या पायथ्याशी असलेल्या ब्रिटिशकालीन बोगद्यात मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती सुरू आहे. मागील चारपाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे.

कराड : कोयना धरणात आज सकाळी आठ वाजता ८१.१९ टीएमीसी इतकी पाणीसाठ्याची नोंद आली. यावेळी धरणातून सहा वक्र दरवाजाच्या सांडव्यावरून ४० हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग