
कोयना धरणातून ४० हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग
कराड : कोयना धरणात आज सकाळी आठ वाजता ८१.१९ टीएमीसी इतकी पाणीसाठ्याची नोंद आली. यावेळी धरणातून सहा वक्र दरवाजाच्या सांडव्यावरून ४० हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग

कराड : कोयना धरणात आज सकाळी आठ वाजता ८१.१९ टीएमीसी इतकी पाणीसाठ्याची नोंद आली. यावेळी धरणातून सहा वक्र दरवाजाच्या सांडव्यावरून ४० हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग

मुंबई : कांदिवलीतील चारकोप परिसरात सोनेरी कोल्ह्याचे दर्शन झाले. बचाव पथक आणि वन अधिकाऱ्यांनी या कोल्ह्याला नैसर्गिक अधिवासात सोडले. चारकोप परिसरातील प्रथमदर्शी रहिवाशांना तो कुत्रा

मुंबई : राज्यात मागील २ दिवस सुरु असलेल्या सततच्या पावसाचा फटका शेतीला बसला आहे. यामुळे भाजांची आवक घटली असून भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत. जुलै

हिंगोली- हिंगोलीच्या अनुराधा अर्बन पतसंस्थे मधील ६.२६ कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणात पतसंस्थेचे अध्यक्ष अशोक कांबळे यांना आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. या शिवाय अजून

सांगली- राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यभरात तालुकास्तरीय अशासकीय समित्या स्थापन केल्या आहेत. मात्र सांगली जिल्ह्यात अशा समित्यांमध्ये पालकमंत्री सुरेश

कराड- सातारा जिल्ह्य़ात गेल्या सात दिवसांपासून दमदार पाऊस कोसळत आहे.पावसाचे प्रमाण वाढत चालल्याने जिल्ह्यातील दरड प्रवण गावांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.त्यामुळे पाटण,जावळी आणि महाबळेश्वर

पालघर- यंदाच्या पावसाच्या हंगामात आतापर्यंत पडलेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील नागरिकांची पाणी चिंता मिटली आहे. कारण जिल्ह्यातील जवळपास सर्व धरणे भरली आहेत.वांद्रे आणि कवडास ही धरणे

मुंबई – लोकसभा निवडणुकीवेळी पंतप्रधान मोदींना बिनशर्त पाठिंबा देत महायुतीच्या उमेदवारांसाठी सभा घेणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली भूमिका पुन्हा बदलत विधानसभा निवडणुकीत 225

पुणे -गेल्या तीन दिवसांपासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने आज पुणे जिल्ह्याला झोडपून काढले. पुण्यात अशी पूरस्थिती निर्माण झाली की, पुणेकरांना खडकवासला धरण फुटल्याच्या वेळेची

नवी दिल्ली – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल पहाटे दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यावेळी अजित पवारांसोबत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि

वर्धा – मुसळधार पावसामुळे वर्धा शहरासह आजूबाजूच्या ११ ग्रामपंचायतीला पाणीपुरवठा करणारा महाकाळी येथील धाम धरण १०० टक्के भरले. या धरणातील पाणी ओसंडून वाहू लागले आहे.

रायगड- आज रायगड जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली होती. रायगड जिल्ह्याला काल रात्रीपासून मुसळधार पावसाने झोडपले. त्यामुळे अनेक भागात नद्या ओसंडून वाहू लागल्याने पूरस्थिती

पुणे- अतिवृष्टीमुळे मावळ आणि मुळशीमधील सर्व पर्यटनस्थळे २९ जुलैपर्यंत बंद राहणार आहेत. या दोन्ही भागांतील विविध पर्यटनस्थळे, मंदिरे, धबधब्यांवर पर्यटकांना जाण्यास बंद घातली आहे.हवामान विभागाने

मुंबई – ज्येष्ठ मराठी साहित्यिक, पर्यावरणवादी सामाजिक कार्यकर्ते आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे आज पहाटे वसईतील राहत्या घरी

भाईंदर- मुंबई-अहमदाबाद महामार्गाजवळ मीरारोडच्या काशिमीरा परिसरातील मीरागाव भागात जलतरण तलाव उभारला जाणार आहे.त्यासाठी जवळपास ९९ झाडे तोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.यातील ९३ झाडे तर मुळासकट

मुंबई : शहरात मागील काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरु असल्यामुळे मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईत सध्या सुरू असलेली १०

पालघर- जव्हार तालुक्यात मागील सात दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे.या पावसामुळे तालुक्यातील झाप मार्ग ते मांगेलवाडा पासून चोथ्याची वाडीपर्यंतच्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे.त्यातच

सिंधुदुर्ग – जिल्ह्यातील दोडामार्ग- बांदा राज्य मार्गावर असलेल्या मणेरी येथील रस्त्याची दुरवस्था झाली आहे.या रस्त्यावरुन वाहन चालकांना अक्षरशः कसरत करत वाहने चालवावी लागत आहेत.या रस्त्यामुळे

अमरावती- अमरावती जिल्हातील तिवसा येथे शेतमजुरांना घेऊन निघालेली रिक्षा उलटली. या अपघात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र १० शेतमजूर जखमी झाले, त्यातील ५ जणांची

मालवण- सिंधुदुर्ग जिल्ह्यात १० वर्षांनंतर पुन्हा एकदा हत्ती रोगांचा शिरकाव झाला आहे.मालवण तालुक्यात हत्तीरोगाचा रुग्ण सापडला आहे.हा रुग्ण एक महिला असून तिच्यावर आरोग्य विभाग औषधोपचार

धाराशिव- धाराशिवचे ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर, कैलास पाटील यांच्यासह त्यांचे दोन अंगरक्षक असे एकूण चार जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले. मतमोजणी

पुणे -मराठा आरक्षणासाठी लढा देत असलेले मनोज जरांगे-पाटील 13 वर्षांपूर्वीच्या एका फसवणुकीच्या प्रकरणामुळे आज अडचणीत आले. एका नाट्य निर्मात्याची फसवणूक केल्याप्रकरणीच्या खटल्यात पुण्यातील न्यायालयाने जरांगे-पाटील

नागपूर – तीन वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे, तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिवसेना नेते अनिल परब यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्यासाठी

छत्रपती संभाजीनगर – शिवसेना शिंदे गटाचे नेते संदिपान भुमरे यांनी छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. संदिपान भुमरे यांची खासदारपदी निवड झाल्यानंतर त्यांनी पालकमंत्रिपदाचा राजीनामा