
कवठेमहांकाळमध्ये ‘अग्रणी’ऐन उन्हाळ्यात वाहू लागली
कवठेमहांकाळ- तालुक्यातील एकमेव नदी असलेली हिंगणगाव येथील ‘अग्रणी’ आता एप्रिल महिन्यातील ऐन उन्हाळ्यात वाहताना दिसत आहे. म्हैशाळ योजनेचे पाणी या नदीत सोडल्याने ही सुखद परिस्थिती
कवठेमहांकाळ- तालुक्यातील एकमेव नदी असलेली हिंगणगाव येथील ‘अग्रणी’ आता एप्रिल महिन्यातील ऐन उन्हाळ्यात वाहताना दिसत आहे. म्हैशाळ योजनेचे पाणी या नदीत सोडल्याने ही सुखद परिस्थिती
बीड – बीडच्या नायगाव टेकडीवर ४१ फूट उंच हनुमानाची मूर्ती आहे. ही मूर्ती ६ वर्षांपूर्वी नायगाव टेकडी या ठिकाणी महंत ह. भ. प. शिवाजी महाराज
MAHAGENCO-Rosatom MoU | महाराष्ट्र सरकारने अणूऊर्जेच्या नव्या पर्वाची सुरुवात करत रशियाच्या सरकारी कंपनी ‘Rosatom’ सोबत थोरियम इंधनावर आधारित लहान मॉड्युलर अणुभट्टी (Small Modular Reactor –
धाराशिव- पुण्यातील कुख्यात गुंड नीलेश घायवळ याच्यावर काल भूम तालुक्यातील आंदरूड गावात भरवण्यात आलेल्या कुस्ती स्पर्धेदरम्यान हल्ला करण्यात आला. ग्रामदैवत जगदंबा देवीच्या यात्रे निमित्ताने आयोजित
Maharashtra Administrative Reform | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आल्यानंतर त्यांनी प्रशासकीय यंत्रणा सुधारण्यासाठी DOGE विभागाची स्थापना केली होती. आता महाराष्ट्रतही अशाप्रकारची यंत्रणा राबवली जाण्याची
Weather Alert Maharashtra | देशभरात उष्णतेची लाट अधिक तीव्र होत असून, एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात 20 हून अधिक शहरांमध्ये तापमान 42°C च्या पुढे गेल्याची नोंद झाली
Marathi Language Enforcement: सार्वजनिक ठिकाणी मराठी भाषेचा आग्रह (Marathi Language Enforcement) हा महाराष्ट्रात सध्या जोरदार चर्चेचा विषय बनला आहे. महाराष्ट्रातील सरकारी कार्यालये, बँका, दुकाने, हॉटेल्स
पुणे- दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या अमानवी वर्तनाने गर्भवती तनिषा भिसे हिचा दुर्दैवी मृत्यू झाला. या धारणेतून महाराष्ट्रभरातून संताप व्यक्त होत आहे. रुग्णालयाला या मृत्यूस जबाबदार धरताना
मुंबई- एसटी कामगारांना या महिन्याचा पूर्ण पगार देण्याऐवजी पगाराची केवळ 44 टक्केच रक्कम देण्याचा धक्कादायक प्रकार महाराष्ट्रात प्रथमच घडला. उर्वरित पगार मंगळवारी देणार अशी आज
Amravati New Airport | अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अमरावती शहराजवळील बेलोरा येथे उभारण्यात आलेले नवीन विमानतळ (Airport) अखेर 16 एप्रिल 2025 पासून व्यावसायिक उड्डाणासाठी खुले होणार
नवी दिल्ली- भारतीय रेल्वेने ज्येष्ठ नागरिकांसाठी तिकीट दरात असलेली सवलत कोरोना काळापासून रद्द केली आहे. ही सवलत अद्याप पुन्हा सुरू केलेली नाही. परंतु यामुळे रेल्वेने
मुंबई- धारावी प्रकल्पातील अपात्र रहिवाशांचे पुनर्वसन करण्यासाठी निवडलेल्या मिठागराच्या जमिनी गेल्या अनेक वर्ष समुद्रसंपर्कापासून बाहेर असून त्या सुरक्षित आहेत. त्याचप्रमाणे ही सर्व जमीन पूर्व द्रुतगती
मुंबई – राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ‘एफआरपी’ची रक्कम देण्यास टाळाटाळ करणाऱ्या १५ साखर कारखान्यांना जप्तीची नोटीस देण्यात आली आहे. ही कारवाई साखर आयुक्तालयाने केली आहे.
मुंबई – कोरोना काळात सुरक्षिततेच्या दृष्टीने बंद करण्यात आलेले मुंबई उपनगरातील गोराई परिसरातील पक्षी उद्यान पर्यटकांसाठी पुन्हा खुले करण्यात आले आहे. या उद्यानात सुमारे ७०
मुंबई- देशभरात वाढत्या महागाईने कहर केला आहे. त्यातच आता घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत थेट ५० रूपयांची वाढ करण्यात आली आहे.त्यामुळे या वाढत्या महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी
Raj Thackeray | गेल्याकाही दिवसांपासून महाराष्ट्रात मराठी भाषेचा मुद्दा तापला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (मनसे) राज्यातील सर्व बँकांमध्ये मराठीचा वापर करण्यात यावा, अशी मागणी केली
बीड – मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज बीडच्या विशेष मकोका न्यायालयात न्यायाधीश व्यंकटेश पाटवदकर यांच्यासमोर सुनावणी झाली. या प्रकरणातील मंत्री धनंजय मुंडे यांचा
मुंबई – तरुणांना स्वयंरोजगार मिळवून देणार अशी घोषणा करीत टॅक्सी , रिक्षा , खाजगी वाहने यांना डावलून राज्य सरकारने ई-बाईक टॅक्सी सुरू करण्याची घोषणा केली.
मुंबई-एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. मार्च महिन्याचा पुरेसा निधी न मिळाल्याने कर्मचाऱ्यांना फक्त ५६ टक्केच पगार दिला जाणार आहे.
मुंबई- पहिली जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद म्हणजेच ‘वेव्हज’ केंद्र सरकारच्यावतीने १ ते ४ मे दरम्यान मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर इथे पार पडणार आहे.
मुंबई – कोकणातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवरहाटी जमिनी या शासकीय जमिनी असून त्या महसूल प्रशासनाच्या ताब्यात आहेत. अशा जमिनींचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश
Ajit Pawar on Sharad Pawar | विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचा सत्कार कार्यक्रमाचे पिंपरीत आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit
Congress national convention in Gujarat | नुकतेच अहमदाबाद (Ahmedabad) येथे काँग्रेसच्या अखिल भारतीय अधिवेशन (AICC) पार पडले. या अधिवेशनात बोलताना काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun
मुंबई- 26/11/2008 या दिवशी मुंबईवर लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेने हल्ला केला. या हल्ल्यात 116 जणांचे प्राण गेले. या भीषण दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहव्वूर राणाला 27
Add. Display : +91 8108116423 / +91 8108116429 | Classified : +91 8422817445