
हिट अँड रन प्रकरणी मिहीरला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
मुंबई – वरळी येथील हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहीर शहा याला आज कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. मिहीरला न्यायालयीन कोठडी देण्यात

मुंबई – वरळी येथील हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहीर शहा याला आज कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. मिहीरला न्यायालयीन कोठडी देण्यात

मुंबई : मुंबई विमानतळ परिसराबाहेर एअर इंडियाच्या ६०० पदांच्या आयोजित भरतीसाठी १० हजारांहून अधिक उमेदवार दाखल झाल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. एअर इंडियाकडून एकूण

पुणे – पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीतील इच्छुकांमध्ये मोठ्या प्रमाणात रस्सीखेच सुरू आहे. अद्याप जागा वाटपाची चर्चा सुरू झाली नसली तरी इच्छुकांनी आपापल्या

मुंबई – बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची मॅनेजर दिशा सालियन हिच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी साक्षीदार म्हणून जबाब नोंदविण्यास भाजपाचे नेते आमदार नितेश राणे यांनी

मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राबविलेल्या ३३ कोटी वृक्षांची लागवड करण्याच्या महत्त्वाकांक्षी मोहिमेत कोणतीही अनियमितता किंवा गैरव्यवहार झालेला नाही,

मुंबई – एसटी महामंडळाने पंढरपूरमध्ये राज्यातील पहिले यात्रा बस स्थानक उभारले आहे. एसटी महामंडळाच्या मालकीच्या ११ हेक्टर जागेवर हे ३४ फलाटांचे प्रशस्त असे बस स्थानक

सावंतवाडी- आजगावला आमच्या जमिनी पूर्वीपासून आहेत आणि त्या व्यतिरिक्त कुठल्याही जमिनीवर मायनिंग प्रकल्प नाही. त्यामुळे असे काही खोटे बोलायचे आणि रेटून बोलायचे ही पध्दतच झाली

कोल्हापूर- विशाळगडावरील अतिक्रमण हटावा ही मागणी करीत संभाजी राजे यांनी काल आंदोलन केले . त्यावेळी विशालगडावर हिंसाचार झाला . त्यानंतर आज त्यांच्या विरोधात भूमिका घेत

कोल्हापूर – कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी डॉ.वीरेंद्र तावडे याचा जामीन कोल्हापूर सत्र न्यायालयाने रद्द करून त्याला अटक करण्याचे आदेश दहशतवाद विरोधी पथकाला

उरण- मागील काही दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील एमआयडीसीचे रानसई धरण तुडुंब भरून वाहू लागले आहे.त्यामुळे उरणकरांचा पाणीप्रश्न मिटला आहे.या धरणाची पाणीपातळी ११६.५ फूट

मुंबई- मुंबई महापालिका प्रशासनाने शहरातील सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांसाठी दुसर्यांदा निविदा प्रक्रिया राबविली होती.त्यामध्ये एका कंत्राटदाराने १६०० कोटींच्या कंत्राटासाठी चक्क ९ टक्के अधिक दराने निविदा भरली

चिपळूण – रत्नागिरी जिल्ह्यात मागील तीन-चार दिवसांपासून सुरू असलेला मुसळधार पाऊस आणि रेल्वे रुळांवर दरड कोसळल्याने कोकण रेल्वे काल सायंकाळपासून सुमारे चोवीस तास ठप्प झाली.

बारामती – बारामतीचे पाणीच मोठे न्यारे आहे. तिथे जाणारे भले भले गोंधळून जातात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बारामतीत जाऊन पवार काका-पुतण्यावर गंभीर आरोप करीत या

मुंबई – शालोपयोगी साहित्य आणि जलरंगांच्या क्षेत्रातील आघाडीची कंपनी कॅम्लिन उद्योगसमूहाचे आधारस्तंभ, प्रसिद्ध उद्योजक सुभाष दांडेकर यांचे आज सकाळी निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते.दांडेकर

मुंबई- राज्याचे सध्याचे राज्यपाल रमेश बैस यांची मुदत २८ जुलैला संपणार असून राज्यात नवीन राज्यपालांची नियुक्ती केली जाईल. मोदी सरकारच्या काळात मंत्रीपद भूषवलेल्या काहींना लोकसभेत

मुंबई – मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणार्या सातही धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ झाल्याने मुंबईचे पाणीसंकट दूर होण्याची चिन्हे आहेत.मुंबई महानगर पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, आजपर्यंत मुंबईला पाणीपुरवठा

मुंबई- ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे १६ जुलैपासून विधानसभा निहाय दौऱ्याला सुरुवात करणार आहेत. लोकसभेच्या निकालानंतर महाविकास आघाडीकडून आता विधानसभेची तयारी सुरु झाली आहे. ठाकरे

मुंबई – गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील अनेक भागात जोरदार पाऊस सुरू आहे. आज पावसाने काही भागात विश्रांती घेतली असली तरी कोकणात संततधार सुरुच असून विदर्भात

पुणे – पुणे शहरात झिका रुग्णांची संख्या २३ वर पोहोचली आहे. तर महिन्याभरात डेंग्यूचे २१६ संशयित रुग्ण आढळले आहेत. पुण्यात झिका पाठोपाठ डेंग्यूचा कहर झाला

मुंबई – बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पावर केलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबईत भेट घेतली.

सांगली – सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यात कृष्णाकाठ परिसरात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस बरसत आहे. यामुळे परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी कृष्णा नदीचे पाणी

मुंबई – उद्धव ठाकरे यांच्यासोबत विश्वासघात झाला. जोपर्यंत ते मुख्यमंत्री पदावर पुन्हा विराजमान होत नाहीत तोपर्यंत लोकांच्या मनातील दुःख कमी होणार नाही अशी प्रतिक्रिया शंकराचार्य

नाशिक – नाशिकच्या अंजनेरी गडावर अडकलेलया १० पर्यटकांची अथक प्रयत्नानंतर सुखरूप सुटका करण्यात आली. हे पर्यटक काल अंजनेरी गडावर फिरायला गेले होते. मात्र दुपारच्या सुमारास

ठाणे – रस्ते खड्डेमुक्त करू, नागरिकांना चांगले रस्ते देऊ अशी घोषणा करणाऱे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे नागरिकांचा