
इचलकरंजी शहरात भटक्या घोड्यांचा वाहतुकीला अडथळा
इचलकरंजी- शहरातील रस्त्यांवर आता भटकी कुत्री आणि गायींपाठोपाठ आता भटके घोडे दिसू लागले आहेत. रस्त्यावर कळपाने फिरणाऱ्या या घोड्यांमुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे.

इचलकरंजी- शहरातील रस्त्यांवर आता भटकी कुत्री आणि गायींपाठोपाठ आता भटके घोडे दिसू लागले आहेत. रस्त्यावर कळपाने फिरणाऱ्या या घोड्यांमुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे.

माळशिरस – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील पुरंदवडे येथील पहिल्या गोल रिंगणात अश्व अंगावर पडल्याने एका मुक्त छायाचित्रकाराचा मृत्यू झाला.कल्याण चट्टोपाध्याय असे मृत्यू झालेल्या छायाचित्रकाराचे

नाशिक – नाशिक- मुंबई महामार्गावरील आडगावमध्ये मारुती ब्रिझा व आयशर ट्रकच्या समोरासमोरील धडकेत काल मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातामध्ये मारुती कारमधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला.पोलिसांनी

ठाणे- जिल्ह्यातील दिवा डम्पिंग बंद केले असल्याने महापालिका प्रशासनाने जाहीर केले असले तरी प्रत्यक्षात दिवा-शीळ मुख्य रस्त्यात कचरा टाकणे सुरूच आहे.ही दिव्यातील नागरिकांची घोर फसवणूक

सावंतवाडी- कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या १५ सुपरफास्ट एक्सप्रेस रत्नागिरीनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुठेच थांबत नाहीत.त्यातच आता काल शुक्रवारपासून सुरू झालेल्या मडगाव-चंदीगड वन वे स्पेशल स्पेशल ट्रेनला

मुंबई- घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी एसआयटीने काल शुक्रवारी अटकेत असलेल्या चार आरोपींविरोधात ३२९९ पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले. यात १०२ साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत. या आरोपपत्रात

मुंबई- वर्सोवा येथे नवीन मासेमारी बंदर उभारले जाणार आहे.महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने याबाबतचा प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी केंद्र शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार नव्याने तयार केला आहे.४९८.१५ कोटींचा

मुंबई – विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज झालेल्या निवडणुकीमध्ये महायुतीचे सर्व म्हणजे 9 उमेदवार निवडून आले. त्यामुळे महाविकास आघाडीला एकदा धक्का बसला. अजित पवार आणि

मुंबई बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारला तिसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. अक्षय कुमार गेल्या दोन दिवसांपासून तो ‘सरफिरा’ या आगामी हिंदी चित्रपटच्या प्रमोशनमध्ये व्यग्र होता. प्रमोशन

मुंबई – घाटकोपर पूर्व येथील रमाबाई नगर पुनर्विकास प्रकल्पातील रहिवाशांच्या पात्रतेची अंतिम यादी सोमवारपासून प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर पात्र रहिवाशांसोबत करार करण्यात येणार आहे.

मुंबई – मुंबईत आज पावसाची मधूनमधून जोरदार हजेरी सुरू असताना आज मध्य रेल्वेवरील माटुंगा स्थानकातील रेल्वे रुळाला तडे गेले. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने डाऊन धिम्या लाईनवरील

छत्रपती संभाजीनगर- संपूर्ण मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या पैठणच्या जायकवाडी धरणाचा जलसाठा उन्हाळ्यात खालावला होता. पावसाळा सुरु होऊन दीड महिन्याचा कालावधी उलटला तरी अद्याप धरणातील जलसाठा वाढला

ठाणे – यंदा ७ सप्टेंबर रोजी गणेशोत्सव असून यासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी २ हजार बस सोडल्या जाणणार आहेत. त्यापैकी १३७ बसचे बुकिंग फुल झाले आहे.

*मुंबईकडे येणार्याडझनभर गाड्या रद्द मुंबई – मध्य रेल्वेच्या अकोला-रतलाम विभागातील गेज परिवर्तन आणि खांडवा यार्ड नुतनीकरणासाठी रिमॉडेलिंगचे काम करण्यात येणार आहे.या कामामुळे १४ जुलै ते

मुंबई – मुंबईत सध्या अब्जाधीश उद्योगपती मुकेश अंबानी यांचा पुत्र अनंत यांच्या शाही विवाह सोहळयाची चर्चा आहे. महिनाभरापूर्वी सुरू झालेला हा सोहळा १५ जुलैपर्यंत चालणार

सोलापूर जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना आज सकाळी ७ वाजता नीरा नदी पात्रात स्नान घालण्यात आले. यानंतर संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे सोलापूर जिल्ह्याच्या

ठाणे- ठाणे महापालिका अंतर्गत टिकुजिनीवाडी परिसरात वनविभागाने फलक लावले आहेत. त्या फलकावर ‘अतिक्रमण करू नका, प्लास्टिक वापरू नका’ अशी सूचना ठळक अक्षरात लावली आहे. प्लास्टिक

पुणे – खडकवासला येथे डेंग्यूची साथ सुरू आहे. दाट लोकवस्तीच्या किरकटवाडी, कोल्हेवाडी, धायरी, नन्हे परिसरात गॅस्ट्रो तापाच्या रुग्णांत वाढ झाली आहे. येथील जिल्हा परिषदेची अपुरी

मुंबई – मध्य रेल्वेच्या अकोला-रतलाम विभागातील गेज परिवर्तन आणि खांडवा यार्ड नुतनीकरणासाठी रिमॉडेलिंगचे काम करण्यात येणार आहे.या कामामुळे १४ जुलै ते २४ जुलैपर्यंत ब्लॉक घेण्यात

भिवंडी – दोन महिन्यांपूर्वीच सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधलेला भिवंडीतील कुहे ग्रामपंचायत हद्दीतील पूल पहिल्याच पावसात वाहून गेला. मढवी पाडा,भरेनगर भंडारपाडाकडे जाणारा हा पूल कोसळल्याने आदिवासी

सोलापूर- सोलापूरच्या मोहोळ तालुक्यात लाडकी बहीण योजनेचे काम करताना सुरेखा अंतःकरण या अंगणवाडी सेविकेचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्याचे काम सुरू

मुंबई – लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी उद्या निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत 12 उमेदवार रिंगणात उतरले असल्याने चुरस निर्माण झाली आहे. दोन

मुंबई – लोकसभा निवडणुकीत भाजपाची पिच्छेहाट करण्यात यशस्वी झालेले लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहूल गांधी प्रथमच १४ जुलैच्या रविवारी आषाढीच्या वारीत सहभागी होणार आहेत. या वारीत

महाड – गेल्या ७ जुलैला ढगफुटी सदृश्य पावसामुळे खबरदारीचा उपाय म्हणून रायगडावर जाणाऱ्या पर्यटकांसाठी १० जुलै पर्यंत रोपवे बंद करण्यात आला होता तर पायरीमार्ग २१