
राज्यभरात २६ जुलै पर्यंत मुसळधार पाऊस कोसळणार
परभणी- राज्याच्या काही भागात दमदार पाऊस कोसळत असला तरी काही भाग अजूनही पावसाविना कोरडा आहे.परंतु आजपासून २६ जुलै पर्यंत राज्यभरात जोरदार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज

परभणी- राज्याच्या काही भागात दमदार पाऊस कोसळत असला तरी काही भाग अजूनही पावसाविना कोरडा आहे.परंतु आजपासून २६ जुलै पर्यंत राज्यभरात जोरदार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून पुरेसा पाऊस पडत नसल्याने मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात पाणीसाठा कमी झाला होता. धरणात पाणी नसल्याने मुंबईकरांच्या पाण्याची चिंता वाढली होती.

मुंबई देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे ११ जुलै रोजी मुंबई दौर्यावर येणार आहेत. विधिमंडळाच्या शतकोत्सवी वर्षानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात त्यांची

अलिबाग – भारताचा क्रिकेटपटू विराट कोहलीचा अलिबागमधील आलिशान बंगला तयार झाला आहे. या बंगल्याची किंमत 30 कोटी रुपये आहे.कोहलीने त्याच्या सोशलमीडिया अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर
मुंबई – मुंबईमधील रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावे बदलावी, अशी मागणी अनेक वर्षांपासून केली जात होती. राज्य मंत्रिमंडळाने काही दिवसांपूर्वी रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याच्या मागणीला मंजुरी दिली

सिंधुदुर्ग- जिल्ह्यातील तिलारी धरणाच्या पाणलोटक्षेत्रात तुफान पर्जन्यवृष्टी झाल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत या धरणातील अतिरिक्त पाणी नियंत्रित पध्दतीने पुच्छ

मुंबई – काल मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने मुंबईसह राज्यातील अनेक ठिकाणी दाणादाण उडाली. मुंबईची लाईफलाईन म्हटली जाणारी लोकल रेल्वे सेवा पार विस्कळीत झाली. सखल

मुंबई – शासन मालकीच्या जागेतील १६ हजार ८८५ अंगणवाड्या गेल्या ३ वर्षात स्मार्ट करण्यात आल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी आज विधानपरिषदेत

नाशिक नाशिकमध्ये सीमाशुल्क विभाग पथकाच्या वाहनांना अवैधरित्या दारूची वाहतूक करणाऱ्या ट्रकने उडवले. यामध्ये सीमाशुल्क विभागाच्या वाहनावरील चालकाचा मृत्यू झाला, ३ कर्मचारी गंभीर जखमी झाले. काल

ठाणे – भातसा धरण क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे ठाणे महापालिकेच्या पिसे पंपिंग स्टेशनमध्ये बिघाड झाला आहे. या बिघाडामुळे ठाण्यात पुढील तीन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार

मुंबई – मुंबईमध्ये काल रात्रीपासून पडणाऱ्या पावसामुळे रस्ते, रेल्वे वाहतुकीवर परिणाम होऊन जनजीवन विस्कळीत झाले. मुंबईमध्ये सखल भागात पाणी साचते .!मायक्रो टनेलिंग तसेच पम्पिंग स्टेशनची

इंदापूर – इंदापुरातील बेलवाडी येथे टाळ-मृदुंगाचा गजरात आज सकाळी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे पहिले अश्व रिंगण मोठ्या उत्साहात पार पडले. बेलवाडीत सकाळी ७

मुंबई – मुसळधार पावसामुळे मुंबईतील पवई तलाव आज पहाटे ४.४५ वाजता भरून वाहू लागला. या तलावांचे पाणी पिण्यायोग्य नसल्यामुळे औद्योगिक वापरासाठी आणि आरे दुग्घ वसाहतीतील

रायगड किल्ले रायगडाचा पायरी मार्ग बंद करण्यापूर्वी आज सकाळी गडावर अडकलेल्या ३०० शिवभक्तांची सुटका करण्यात आली. या सर्वांना पोलीस यंत्रणेद्वारे रोपवेच्या माध्यमातून सुरक्षित खाली उतरवण्यात

मुंबई मुंबईतील कोस्टल रोडच्या वांद्रे ते वरळी सी- लिंक प्रवासाची प्रतिक्षा आता संपुष्टात आली आहे. वांद्रे सी- लिंक ते वरळी थडानी जंक्शनपर्यंत दोन अधिक दोनपैकी

मुंबई स्थानिक पातळीवर एसटी कर्मचाऱ्यांच्या लहान- मोठ्या समस्या तत्काळ सोडविण्यासाठी एसटी महामंडळाने दर सोमवारी आणि शुक्रवारी कामगार पालक दिन घेण्याचा निर्णय घेतला आहे. हा पालक

मुंबई – नवी मुंबईसह ठाणे, पनवेल, कळंबोली, शहापूर परिसरात आज पावसाने कहर केला. मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणीच साठले. रस्त्यांना नद्यांचे स्वरुप आले. अनेक भागांतील जनजीवन

मुंबई – पुण्यातील कल्याणीनगरला अल्पवयीन मुलाने केलेला अपघात आणि त्याला वाचवण्यासाठी कुटुंब व यंत्रणांची धडपड हे प्रकरण ताजे असतानाच आज मुंबईतही हिट अँड रनचा प्रकार

मुंबई -महावितरण, महापारेषण व महानिर्मिती या कंपन्यांतील अधिकारी, कर्मचारी व अभियंता यांच्या वेतन पुर्ननिर्धारणबाबत चर्चा करण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा उर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली व

सातारा – चांदोबाचा लिंब येथे उद्या दुपारी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे पहिले गोल रिंगण तर बेलवंडी येथे संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे उभे रिंगण

मुंबई- एसआरए अर्थात झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतून मिळालेले घर विकताना त्यासाठी एनओसी आवश्यकच आहे. एनओसीची अट ही न्यायालयाने घालून दिलेली आहे. त्यामुळे ती शिथिल करता येणार

नाशिक जिल्हयातील सिन्नरमध्ये कोट्यवधींच्या रस्त्याची अवघ्या महिन्याभरात दुरवस्था झाली आहे. अजून फारसा पाऊसझालेला नाही असे असताना मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत झालेला रास्ता महिनाभरात उखडला असल्याचा धक्कादायक

पंढरपूरराज्यात विधानसभा निवडणुकीच्या घडामोडींनी वेग घेतला असून पंढरपूर मंगळवेढा मतदार संघातील इच्छुक उमेदवार माजी आमदार कै. भारतनाना भालके यांचे पुत्र भगीरथ भालके यांनी आज राष्ट्रवादी

मुंबई- राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना ‘लाडकी बहीण ‘ या योजनेची घोषणा केली आहे.या योजनेचा अर्ज भरण्यासाठी राज्यात ठिकठिकाणी महिला गर्दी