
शिवसेना आणि राष्ट्रवादी फूट पुढील आठवड्यात 4 सुनावण्या
मुंबई – शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांत फूट पडल्यानंतर आमदार अपात्रता आणि पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह याबाबतचा वाद गेल्या अनेक दिवसांपासून न्यायालयात आहे.

मुंबई – शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांत फूट पडल्यानंतर आमदार अपात्रता आणि पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह याबाबतचा वाद गेल्या अनेक दिवसांपासून न्यायालयात आहे.

मुंबई – जोगेश्वरी पूर्वेकडील 500 कोटींच्या भूखंड घोटाळ्याप्रकरणी भाजपाचे किरीट सोमय्या यांनी घणाघाती आरोप केल्यानंतर शिंदे गटात गेलेले खासदार रवींद्र वायकर यांना मुंबई पोलिसांनी क्लीनचिट

पुणे – संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा ‘ग्यानबा-तुकाराम’ नामाचा जयघोष करीत आज पिंपरे गावात पोहोचला. तिथे नीरा नदीच्या पवित्र तीर्थात आज माऊलींच्या पादुकांना स्नान घालण्यात आले.

मुंबई – आपत्कालीन वैद्यकीय परिस्थितीत ‘डायल १०८’ ही रूग्णवाहिका सेवा अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या या सेवेने राज्यातील नागरिकांची आरोग्य सेवा करीत तब्बल

ठाणे – ठाण्यातील वाहतूक कोंडी दूर करण्याचा आणि ठाणे वसई, विरार, मीरा, भाईंदर प्रवास वेगवान करण्याचा निर्णय ‘एमएमआरडीए’कडून घेण्यात आला आहे. त्यासाठी वसई, फाऊंटन हॉटेल नाका ते गायमुख, ठाणे असा बोगदा बांधण्याचा

मुंबई- मध्य रेल्वेने आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी ६४ आषाढी विशेष रेल्वे चालविण्याचा निर्णय घेतला आहे.या आषाढी विशेष गाड्या नागपूर ते

कसारा मध्य रेल्वे मार्गावरील कसारा रेल्वे स्थानकाजवळ पंचवटी एक्स्प्रेसची कपलिंग तुटली. यामुळे कल्याण स्थानकाकडे जाणाऱ्या लोकलवर मोठा परिणाम झाला. मध्य रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झाल्याने लोकल

*राज्य व केंद्राला प्रतिज्ञापत्रसादर करण्याचे निर्देश मुंबई- विविध प्रकारच्या सजावटीसाठी वापरल्या जाणार्या प्लास्टिक फुलांच्या वापरावर बंदी येण्याची शक्यता आहे. कारण प्रदूषणास कारणीभूत ठरणा-या या प्लास्टिक

मुंबई मध्य रेल्वेच्या ठाणे-दिवा पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर, तर हार्बर रेल्वेच्या कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर उद्या मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वे

कोल्हापूर – दख्खनचा राजा जोतिबा देवाची मूर्ती संवर्धन प्रक्रिया उद्या रविवार ७ जुलैपासून सुरू होणार आहे. ही प्रक्रिया चार दिवस सुरू राहणार आहे.त्यामुळे गुरुवार ११

कराड- सातारा जिल्ह्यातील कास-बामणोली हा कास पठाराकडे जाणारा मुख्य रस्ता पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक घाटाईमार्गे वळवण्यात आली आहे.तर मागील दोन दिवस पडलेल्या

मुंबई – अब्जाधीश उद्योगपती रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी यांचा शाही विवाहसोहळा १२ ते १४ जुलै असा तीन दिवस वांद्रे-कुर्ला संकुलातील

पुणे पुणे शहरात आतापर्यंत झिका व्हायरसचे सात रुग्ण आढळून आले आहेत. या विषाणूचा सर्वाधिक धोका गर्भवती महिलांना असल्याचे सांगितले जाते. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने गर्भवती

मुंबई – टी-20 वर्ल्डकप जिंकणार्या भारतीय संघाचे काल वानखेडे स्टेडियम येथे भव्य स्वागत झाल्यानंतर आज या संघातील महाराष्ट्राच्या 4 खेळाडूंचा राज्य सरकारच्या वतीने विधिमंडळात सत्कार

सोलापूर – आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरच्या विठुरायाच्या मंदिरात सजावटीचे काम सुरू आहे. विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत असूनही हे काम मंदिर समितीकडून सुरू आहे. याचा

मुंबई – मुंबई आणि पुण्यात कोल्हापूर जिल्हा दूध संघाने (गोकूळ) दुधाच्या दरात प्रतिलिटर २ रुपयांची वाढ केली आहे. यापुढे आता मुंबई आणि पुण्यात गोकुळच्या गायीचे

मुंबई- आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आषाडी वारीचे महत्व राजकारण्यांना चांगलेच जाणवू लागले आहे, राज्याच्या कानकोपऱ्यातून पायी वारी करत पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनाला जाणाऱ्या लाखो भाविकांशी या

छत्रपती संभाजी नगर- जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील जगप्रसिद्ध अजिंठा लेणी परिसरातील सप्तकुंड धबधब्यावर रिल्स, सेल्फी,फोटोसेशन करण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे.धबधबा हा सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक असल्याने जीवाची

मुंबई – तब्बल १७ वर्षांनंतर टी २० वर्ल्ड कप जिंकल्यानंतर टीम इंडियाचे भारतात जंगी स्वागत करण्यात आले. टीममधील सदस्यांची मुंबईत अभूतपूर्व मिरवणूक काढून वानखडे स्टेडियमवर सत्कार

मुंबई – मुंबईच्या पश्चिम उपनगरातील अंधेरी येथे मोठी वाहतूक कोंडी होते. ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी सी. डी. बर्फीवाला आणि गोपाळकृष्ण गोखले उड्डाणपूल यांना समांतर उंचीवर

मुंबई राज्यात पुढील ५ दिवस जोरदार पाऊस बरसणार असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पुढचे ५ दिवस विदर्भ, मध्य महाराष्ट्र, खानदेश आणि कोकणामध्ये सर्वाधिक पाऊस

पाटण – तालुक्यातील मोरणा नदीवर गुरेघर येथे बांधलेल्या धरणाच्या परिसरात गेल्या चार दिवसांत मुसळधार पाऊस कोसळला.त्यामुळे हे गुरेघर धरण ६५ टक्के भरले आहे. या धरणातून

मुंबई – भारतीय विमा महामंडळाने आयडीएफसी फर्स्ट बॅकेतील आपला हिस्सा वाढवला आहे. शेअर बाजारातील कालच्या आकडेवारीनुसार एलआयसीचा आयडीएफसी बँकेतील हिस्सा ०.२० टक्क्यावरून २.६८ टक्क्यांवर गेला

वैभववाडी – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली उपविभागातील वाभवे वैभववाडी नगरपंचायतीकडे प्राप्त झालेल्या १३ कोटी ६२ लाख रूपयांच्या विकास निधीतून शहरात एकही विधायक आणि दर्जेदार काम झाल्याचे