
मोठ्या चढ-उतारानंतर शेअर बाजारात घसरण
मुंबई – शेअर बाजारात आजही मोठे चढ-उतार झाले. दिवसभरातील चढ-उतारानंतर बाजार घसरणीसह बंद झाला. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये २३० अंकांची तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्ये

मुंबई – शेअर बाजारात आजही मोठे चढ-उतार झाले. दिवसभरातील चढ-उतारानंतर बाजार घसरणीसह बंद झाला. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये २३० अंकांची तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्ये

पुणे- महाविकास आघाडी स्थापन करतांना उद्धव ठाकरे यांनी गद्दारी केली .त्यानंतर शिंदे व अजित पवार यांनीही गद्दारी केली असल्याचा हल्लाबोल आज संभाजीराजे यांनी केला. ते

पुणे- बोपदेव घाटात झालेल्या सामूहिक अत्याचारप्रकरणी तिन्ही आरोपीला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. त्यातील एका आरोपीला पुण्यातून आणि दोन जणांना नागपुरातून जेरबंद केले. घटनास्थळासह

पुणे- ‘सेव्हन प्लस वन’ इतकी क्षमता असलेल्या स्कूल व्हॅनमध्ये महिला सहायक असाव्यात, यासाठी आरटीओ अधिकाऱ्यांनी जबरदस्ती करू नये,अशी मागणी पुण्यातील शालेय वाहतूक संघटनांनी केली. एका

भाईंदर- मीरा -भाईंदर महापालिकेतील कायम सेवेतील अधिकारी आणि कर्मचारी यांना यंदा दिवाळी सानुग्रह अनुदान म्हणून प्रत्येकी २४ हजार ७१७ रुपयांचा दिवाळी बोनस मिळणार आहे.या शिवाय

मुंबई – बोरीवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील (नॅशनल पार्क) पात्र झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन करण्यासाठी मरोळ-मरोशी येथील ९० एकरचा भूखंड देण्याचा निर्णय सरकारने घेतला असून या पुनर्वसन

मुंबई – राज्यातील विधानसभा निवडणुकीची घोषणा येत्या दोन-तीन दिवसांत होणार आहे. ही घोषणा होण्यापूर्वीच सरकारने आज मंत्रिमंडळाची बैठक घेऊन त्यात निर्णय घेण्याबाबतीतील आतापर्यंतचे सगळे रेकॉर्ड

आंबेगाव – भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात सध्या बिबट्याचा वावर वाढल्याने धोका निर्माण झाला असून या बिबट्यांची नसबंदी करण्यासाठी कारखान्याने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल

*अंत्योदय शिधापत्रिकाअसणार्यांनाच लाभ मुंबई- राज्यातील महायुती सरकारने लोकसभा निवडणुकीप्रमाणे आगामी विधानसभा निवडणुकीवर डोळा ठेवून विविध योजनांची खैरात सुरू केली आहे.यंदा रेशन दुकानामध्येअंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांना मोफत

पुणे – पुरंदर तालुक्यातील खानवडी येथील गट नंबर ४३ च्या २० हेक्टर ५० आर जागेतील मुख्यमंत्री गीर कुपी वाहिनी योजना अंतर्गत सौरऊर्जा यासाठी संपादित केलेल्या

मुंबई- भारतातील सर्वांत लांब सागरी पूल असलेल्या अटल सेतू महामार्गावर जानेवारी ते ऑगस्ट दरम्यान सर्वाधिक वाहतूक ही अवजड वाहनांचीच झाली आहे.सुमारे ७०० टक्क्यांपेक्षा अधिक जड

मुंबई- अभ्युदय नगर म्हाडा वसाहतीच्या समूह पुनर्विकासासाठी बांधकाम व विकास या तत्त्वावर विकासक नेमण्यासाठी मुंबई मंडळाने निविदा प्रसिद्ध केली.त्यानुसार रहिवाशांना ६३५ चौरस फुटांचे घर मिळणार

नवी मुंबई – नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उद्या सुखोई जेट लढाऊ विमान उड्डाण करणार आहे.उद्या दुपारी ३ ते ४ या कालावधीत सुखोई एसयू-३० एमकेआय हे

मुंबई – राज्य सरकारने वरळीच्या पोद्दार रुग्णालयात अतिदक्षता विभाग सुरू करण्यास मान्यता दिली आहे.त्यामुळे आता या रुग्णालायात ३० खाटांचा अतिदक्षता विभाग सुरू केला जाणार आहे.

लातूर – शेतात यंत्राच्या साहाय्याने जनावरासाठी चारा कडबा कुट्टी करत असताना अचानक विजेचा शॉक लागून पिता- पुत्राचा जागीच मृत्यू झाला.ही घटना काल बुधवारी औसा तालुक्यातील

मुंबई – राज्य सरकारने वरळीच्या पोद्दार रुग्णालयात अतिदक्षता विभाग सुरू करण्यास मान्यता दिली आहे.त्यामुळे आता या रुग्णालायात ३० खाटांचा अतिदक्षता विभाग सुरू केला जाणार आहे.

मुंबई – भारतीय उद्योग विश्वाचे आधारवड म्हणून ओळखले जाणारे टाटा समूहाचे जेष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यावर ब्रीचकॅण्डी रुग्णालयात उपचार

नागपूर – हरियाणा आणि जम्मू-काश्मीरच्या निवडणुकांचा निकाल हाती आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. महाराष्ट्रातील 7,645 कोटींच्या विविध प्रकल्पांच्या कामांचे त्यांनी व्हिडिओ

मुंबई – राज्य सरकारने रमाई आवास योजना (ग्रामीण) व शबरी आवास योजना (ग्रामीण)अंतर्गत घरकुलाच्या अनुदानात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.तसेच या निर्णयामुळे शबरी आवास योजनेतर्गत

मुंबई – म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून काल घरांसाठी लॉटरीची सोडत काढण्यात आली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांना या सोडतीत घर मिळाले आहे. त्यांना पवई

भाईंदर – मिरा- भाईंदर महापालिका परिवहन विभागाच्या बसमध्ये आता ऑनलाइन पेमेंट म्हणजेच युपीआय पेमेंट सेवा उपलब्ध करण्यात आली आहे.या परिवहन विभागाने त्यासाठी सातत्याने चाचण्या घेऊन

मुंबई- काही काळ विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा एकदा राज्यामध्ये परतीच्या पावसाला सुरुवात झालेली आहे. आजपासून पुढील चार दिवस राज्यात अनेक ठिकाणी तुरळक पाऊस पडण्याची शक्यता हवामान

मुंबई – दोन दिवसांपूर्वी सुरू झालेल्या मेट्रो-३ प्रकल्पातील गाडीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने आज ही गाडी सुमारे अर्धा तास खोळंबली.ही गाडी सहार मेट्रो स्थानकात थांबून राहिल्याने

सातारा- मागील अडीच महिन्यांपासून सातारा जिल्हा रुग्णालयात थॅलॅसिमिया झालेल्या रुग्णांच्या औषधांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे.तरीही या रुग्णांना वेळेत औषध पुरवठा करण्याबाबत प्रशासन उदासीन आहे.