
मुरुड तालुक्यात मुसळधार पाऊस भातशेती पाण्याखाली गेल्याने नुकसान
मुरूड – मुरूड तालुक्यात मुसळधार पाऊस पडत असून विभिन्न भागातील भात शेती पाण्याखाली गेली आहे. शुक्रवारी रात्री 8 पासून शनिवारी सकाळी 8 वाजेपर्यंत 12 तासात

मुरूड – मुरूड तालुक्यात मुसळधार पाऊस पडत असून विभिन्न भागातील भात शेती पाण्याखाली गेली आहे. शुक्रवारी रात्री 8 पासून शनिवारी सकाळी 8 वाजेपर्यंत 12 तासात

कोल्हापूर – राधानगरी, शाहुवाडी, गगनबावडा तालुक्यात मागील तीन दिवसांपासून जोरदार पाऊस होत आहे. त्यामुळे पंचगंगा नदीचे पाणी काल सायंकाळी तिसऱ्यांदा पात्राबाहेर आले. तर राधानगरी धरण

शाहूवाडी-कोल्हापूर जिल्ह्याच्या शाहूवाडी तालुक्यातील करंजोशी गावातील ग्रामदैवत असलेले म्हसोबा मंदिर मुसळधार पावसामुळे पाण्याखाली गेले आहे.मोरी आणि ओढ्याचे पाणी मंदिरात शिरल्याने मंदिर पाण्यात बुडाले आहे. करंजोशी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना जाहीर केल्यानंतर लाडका भाऊ योजना का नाही, असा प्रश्न अनेकांनी विचारला. त्यानंतर लाडका भाऊ योजनाही आम्ही आणली आहे,

मुंबई – सर्वात मोठी संगणक कंपनी मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हर यंत्रणेत अचानक बिघाड झाल्याने जगभरातील व्यवहार ठप्प होऊन खळबळ उडाली. संगणकांतील विंडो सिस्टमवर निळ्या रंगाची स्क्रीन झळकून

जळगाव – उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे धारण असलेल्या गिरणा धरणात सध्या केवळ ११.७४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. हतनूर धरणात ३३ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. पावसाळ्याचे

मुंबई- मध्य रेल्वेने कर्नाक बंदर उड्डाणपुलाच्या कामासाठी उद्या शनिवार २० जुलै रोजी १२.३०ते पहाटे ४.३० वाजेपर्यंत या चार तासांच्या कालावधीत विशेष मेगाब्लॉक घोषित केला आहे.त्यामुळे

चंद्रपूर – चंद्रपूरमध्ये बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. मोहाडी नलेश्वर गावातील घरात ३ बिबटे शिरले. त्यांनी सहा जणांवर हल्ला करत त्यांना जखमी केले. त्यातील एका बिबट्याला

मुंबई- गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी प्रशासान ७ विशेष ट्रेन सोडणार आहे. कोकणात मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जातो. बाप्पाच्या आगमनासाठी हजारो चाकरमानी कोकणात जातात. त्यामुळे दरवर्षी

मुंबई – मुंबईसह राज्यभरात कालप्रमाणे आजही जोरदार पाऊस झाला. पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचले आहे. या पावसाचा फटका उपनगरीय रेल्वेलाही बसला असून मध्य रेल्वेची

सोलापूर – एसटी चालकाला फिट आल्याने त्याचे एसटीवरचे नियंत्रण सुटले. त्यामुळे एसटी रस्त्याजवळील शेतात पलटी झाली. या अपघातात ३५ ते ४० प्रवासी जखमी झाले असून

पुणे: पुण्यात डेंग्यूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असतानाच पुणे महापालिकेचे आयुक्त डॉ.राजेंद्र भोसले यांनाच डेंग्यू झाल्याची लक्षणे दिसत आहेत. भोसले यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल

पुणे- गावातील व्यक्तीचा अंत्यविधी झाल्यानंतर परतत असताना भरधाव ट्रकने चिरडल्याने ५ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर ८ जण गंभीर जखमी झाले. ही घटना आज सकाळी

मुंबई -महाराष्ट्र पोलिसांना १२ नव्या फॉरेन्सिक व्हॅन मिळणार असून या व्हॅन नागपूर, मुंबई आणि नवी मुंबई शहरांना देण्याचे राज्य सरकारने ठरवले आहे. राज्य सरकारकडून फॉरेन्सिक

मुंबई – ठाणे जिल्ह्यातील नवी मुंबई, डहाणू आणि रायगड या पट्ट्यातील प्रवाशांसाठी सर्वाधिक उपयुक्त असलेल्या रोहा-दिवा मेमूच्या वेळापत्रकात मध्य रेल्वेने बदल केला आहे. ही गाडी

मुंबई- वरळीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून विजेचा लपंडाव आणि ‘बेस्ट’ बसेसच्या समस्यांमुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. या समस्यांचा आढावा घेऊन तातडीने या समस्या

मुंबई- पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पिंपरी-चिंचवडचा अतिरिक्त पदभार सांभाळताना परवानाधारक तमाशाच्या फडाविरुद्ध बेकायदा कारवाई केली; तसेच तमाशाचा खेळ चालू देणार नाही,अशी धमकी दिल्याचा

मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला पक्षनिधी स्वीकारण्यास परवानगी दिली आहे. शरद पवार यांच्या

जालना – आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी गेलेल्या जालनातील वारकर्यांवर परतीच्या मार्गावर काळाने घाला घातला. वारकर्यांची जीप रस्त्याच्या कडेला असलेल्या उघड्या विहिरीत पडून 7 वारकर्यांचा

ठाणे- ठाणे खाडी परिसरात गरुडासारखी चलाख ‘ब्राह्मणी घार’ आढळली आहे.दक्षिण भारतातून स्थलांतर करून ही घार ठाणे खाडी परिसरात आली आहे. पक्षी अभ्यासक हिमांशू टेंभेकर यांनी

पुणे -राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट निर्माते-दिग्दर्शक विवेक दत्तात्रय वाघ यांचे पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात अल्प आजाराने निधन झाले. ते ५४ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात आई,

मुंबई- २२ जुलैपासून आपल्या विविध मागण्यांसाठी संपावर जाण्याच्या तयारीत असलेल्या पालिकेच्या निवासी डॉक्टरांना दिलासा देणारा निर्णय पालिका आयुक्तांनी घेतला आहे.या डॉक्टरांच्या वेतनात १० हजार रुपयांची

पालघर- जिल्ह्यात गेल्या आठवड्यात दमदार पावसाने हजेरी लावल्याने नदी,नाले,ओहोळ भरभरून वाहू लागले आहेत.त्यामुळे पहिल्या पावसात मिळणारे चढणीचे मासे पकडण्यासाठी खवय्ये मंडळींनी नदी,ओहोळ परिसरात गर्दी करायला

विजापूर – छत्तीसगडमधील विजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पेरलेल्या आयईडीच्या स्फोटात दोन एसटीएफ जवान शहीद झाले आहेत. या हल्ल्यात ४ जवान जखमी झाले असून जखमी जवानांना हेलिकॉप्टरने