
सीमाशुल्क विभागाच्या वाहनांना ट्रकने उडवले! एकाचा मृत्यू
नाशिक नाशिकमध्ये सीमाशुल्क विभाग पथकाच्या वाहनांना अवैधरित्या दारूची वाहतूक करणाऱ्या ट्रकने उडवले. यामध्ये सीमाशुल्क विभागाच्या वाहनावरील चालकाचा मृत्यू झाला, ३ कर्मचारी गंभीर जखमी झाले. काल

नाशिक नाशिकमध्ये सीमाशुल्क विभाग पथकाच्या वाहनांना अवैधरित्या दारूची वाहतूक करणाऱ्या ट्रकने उडवले. यामध्ये सीमाशुल्क विभागाच्या वाहनावरील चालकाचा मृत्यू झाला, ३ कर्मचारी गंभीर जखमी झाले. काल

ठाणे – भातसा धरण क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे ठाणे महापालिकेच्या पिसे पंपिंग स्टेशनमध्ये बिघाड झाला आहे. या बिघाडामुळे ठाण्यात पुढील तीन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार

मुंबई – मुंबईमध्ये काल रात्रीपासून पडणाऱ्या पावसामुळे रस्ते, रेल्वे वाहतुकीवर परिणाम होऊन जनजीवन विस्कळीत झाले. मुंबईमध्ये सखल भागात पाणी साचते .!मायक्रो टनेलिंग तसेच पम्पिंग स्टेशनची

इंदापूर – इंदापुरातील बेलवाडी येथे टाळ-मृदुंगाचा गजरात आज सकाळी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे पहिले अश्व रिंगण मोठ्या उत्साहात पार पडले. बेलवाडीत सकाळी ७

मुंबई – मुसळधार पावसामुळे मुंबईतील पवई तलाव आज पहाटे ४.४५ वाजता भरून वाहू लागला. या तलावांचे पाणी पिण्यायोग्य नसल्यामुळे औद्योगिक वापरासाठी आणि आरे दुग्घ वसाहतीतील

रायगड किल्ले रायगडाचा पायरी मार्ग बंद करण्यापूर्वी आज सकाळी गडावर अडकलेल्या ३०० शिवभक्तांची सुटका करण्यात आली. या सर्वांना पोलीस यंत्रणेद्वारे रोपवेच्या माध्यमातून सुरक्षित खाली उतरवण्यात

मुंबई मुंबईतील कोस्टल रोडच्या वांद्रे ते वरळी सी- लिंक प्रवासाची प्रतिक्षा आता संपुष्टात आली आहे. वांद्रे सी- लिंक ते वरळी थडानी जंक्शनपर्यंत दोन अधिक दोनपैकी

मुंबई स्थानिक पातळीवर एसटी कर्मचाऱ्यांच्या लहान- मोठ्या समस्या तत्काळ सोडविण्यासाठी एसटी महामंडळाने दर सोमवारी आणि शुक्रवारी कामगार पालक दिन घेण्याचा निर्णय घेतला आहे. हा पालक

मुंबई – नवी मुंबईसह ठाणे, पनवेल, कळंबोली, शहापूर परिसरात आज पावसाने कहर केला. मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणीच साठले. रस्त्यांना नद्यांचे स्वरुप आले. अनेक भागांतील जनजीवन

मुंबई – पुण्यातील कल्याणीनगरला अल्पवयीन मुलाने केलेला अपघात आणि त्याला वाचवण्यासाठी कुटुंब व यंत्रणांची धडपड हे प्रकरण ताजे असतानाच आज मुंबईतही हिट अँड रनचा प्रकार

मुंबई -महावितरण, महापारेषण व महानिर्मिती या कंपन्यांतील अधिकारी, कर्मचारी व अभियंता यांच्या वेतन पुर्ननिर्धारणबाबत चर्चा करण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा उर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली व

सातारा – चांदोबाचा लिंब येथे उद्या दुपारी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे पहिले गोल रिंगण तर बेलवंडी येथे संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे उभे रिंगण

मुंबई- एसआरए अर्थात झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतून मिळालेले घर विकताना त्यासाठी एनओसी आवश्यकच आहे. एनओसीची अट ही न्यायालयाने घालून दिलेली आहे. त्यामुळे ती शिथिल करता येणार

नाशिक जिल्हयातील सिन्नरमध्ये कोट्यवधींच्या रस्त्याची अवघ्या महिन्याभरात दुरवस्था झाली आहे. अजून फारसा पाऊसझालेला नाही असे असताना मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत झालेला रास्ता महिनाभरात उखडला असल्याचा धक्कादायक

पंढरपूरराज्यात विधानसभा निवडणुकीच्या घडामोडींनी वेग घेतला असून पंढरपूर मंगळवेढा मतदार संघातील इच्छुक उमेदवार माजी आमदार कै. भारतनाना भालके यांचे पुत्र भगीरथ भालके यांनी आज राष्ट्रवादी

मुंबई- राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना ‘लाडकी बहीण ‘ या योजनेची घोषणा केली आहे.या योजनेचा अर्ज भरण्यासाठी राज्यात ठिकठिकाणी महिला गर्दी

मुंबई – शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांत फूट पडल्यानंतर आमदार अपात्रता आणि पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह याबाबतचा वाद गेल्या अनेक दिवसांपासून न्यायालयात आहे.

मुंबई – जोगेश्वरी पूर्वेकडील 500 कोटींच्या भूखंड घोटाळ्याप्रकरणी भाजपाचे किरीट सोमय्या यांनी घणाघाती आरोप केल्यानंतर शिंदे गटात गेलेले खासदार रवींद्र वायकर यांना मुंबई पोलिसांनी क्लीनचिट

पुणे – संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा ‘ग्यानबा-तुकाराम’ नामाचा जयघोष करीत आज पिंपरे गावात पोहोचला. तिथे नीरा नदीच्या पवित्र तीर्थात आज माऊलींच्या पादुकांना स्नान घालण्यात आले.

मुंबई – आपत्कालीन वैद्यकीय परिस्थितीत ‘डायल १०८’ ही रूग्णवाहिका सेवा अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या या सेवेने राज्यातील नागरिकांची आरोग्य सेवा करीत तब्बल

ठाणे – ठाण्यातील वाहतूक कोंडी दूर करण्याचा आणि ठाणे वसई, विरार, मीरा, भाईंदर प्रवास वेगवान करण्याचा निर्णय ‘एमएमआरडीए’कडून घेण्यात आला आहे. त्यासाठी वसई, फाऊंटन हॉटेल नाका ते गायमुख, ठाणे असा बोगदा बांधण्याचा

मुंबई- मध्य रेल्वेने आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी ६४ आषाढी विशेष रेल्वे चालविण्याचा निर्णय घेतला आहे.या आषाढी विशेष गाड्या नागपूर ते

कसारा मध्य रेल्वे मार्गावरील कसारा रेल्वे स्थानकाजवळ पंचवटी एक्स्प्रेसची कपलिंग तुटली. यामुळे कल्याण स्थानकाकडे जाणाऱ्या लोकलवर मोठा परिणाम झाला. मध्य रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झाल्याने लोकल

*राज्य व केंद्राला प्रतिज्ञापत्रसादर करण्याचे निर्देश मुंबई- विविध प्रकारच्या सजावटीसाठी वापरल्या जाणार्या प्लास्टिक फुलांच्या वापरावर बंदी येण्याची शक्यता आहे. कारण प्रदूषणास कारणीभूत ठरणा-या या प्लास्टिक