
नेपाळचे लष्करप्रमुख सिग्देल चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर
नवी दिल्ली – नेपाळचे लष्करप्रमुख जनरल अशोक राज सिग्देल चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. ११ ते १४ डिसेंबरपर्यंत अनेक महत्त्वाच्या बैठकींमध्ये ते सहभागी होतील.
नवी दिल्ली – नेपाळचे लष्करप्रमुख जनरल अशोक राज सिग्देल चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. ११ ते १४ डिसेंबरपर्यंत अनेक महत्त्वाच्या बैठकींमध्ये ते सहभागी होतील.
रायगड- शेकाप नेते जयंत पाटील यांचे भाचे आणि पक्षाचे जिल्हा चिटणीस माजी मंत्री स्व.मीनाक्षी पाटील यांचे पुत्र अॅड. आस्वाद पाटील यांनी शेकापला अखेरचा लाल सलाम
मुंबई – रिझर्व्ह बँकेचे नवनियुक्त गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज पदभार स्वीकारला. मावळते गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा कार्यकाळ काल १० डिसेंबर रोजी संपुष्टात आला.त्यानंतर कालच
नवी मुंबई – हार्बर रेल्वे मार्गावर आज दुपारी ३:३० च्या दरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे तासभर वाहतूक ठप्प झाली होती. पनवेल स्थानकाबाहेर काम सुरु असताना जेसीबीमुळे
मुंबई- कुर्ला पश्चिमेला सोमवार ९ डिसेंबरला रात्री बेस्ट बसला भीषण अपघात झाला होता. या अपघातामध्ये ७ जणांचा मृत्यू तर ४३ जण जखमी झाले. जखमींवर सध्या
जालना- जालन्यातील छत्रपती संभाजी नगर रोडवरील टोलनाक्याजवळ काल रात्री ट्रक चालकावर चारचाकी गाडीतून आलेल्या अज्ञाताने गोळीबार केला. मोहम्मद रिझवान हसाबुद्दीन असे गोळीबारात जखमी झालेल्या ट्रक
अहिल्यानगर- मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून भरघोस प्रतिसाद मिळाला. लाडकी बहीण योजनेचे पाच हफ्ते लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाले. या योजनेचा फॉर्म भरण्यासाठी अंगणवाडी सेविकांचा खूप
मुंबई – प्रसिद्ध कॉमेडियन सुनील पाल याचे काही दिवसांपूर्वी अपहरण झाल्याची घटना ताजी असतानाच अभिनेते मुश्ताक खान यांचेही अपहरण झाल्याचे उघडकीस आले आहे. मेरठ-दिल्ली हायवे
मुंबई – मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेऊन काही दिवस होत नाहीत तोच भारतातील सर्वात वादग्रस्त उद्योगपती गौतम अदानी यांनी आज सागर या शासकीय
नाशिक – विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीच्या अति प्रचंड यशामुळे जनतेत ईव्हीएमवर संशय व्यक्त होत आहे. ईव्हीएम विरोधात आंदोलने पेटत असताना आता महानुभाव पंथ आणि वारकरी ईव्हीएम
सांगली – कवठे महांकाळ तालुक्यातील घोरपडी फाट्याजवळ आज सकाळी एका मोटारीचा टायर फुटल्याने अपघात झाला. यामध्ये १ महिला जागीच ठार झाली, तर ३ जण गंभीर
नवी दिल्ली – वादळी ठरत असलेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात आज आणखी एक मोठी घटना घडली. विरोधकांच्या इंडिया आघाडीने आज राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्या विरोधात
मुंबई – घाटकोपर येथील महाकाय फलक दुर्घटना प्रकरणातील मुख्य आरोपी भावेश भिंडे याला सत्र न्यायालयाने १९ ऑक्टोबर रोजी जामीन मंजूर केला होता.सत्र न्यायालयाच्या या निर्णयाला
पुणे – सतीश वाघ हत्या प्रकरणात पोलिसांनी पवन शर्मा नावाच्या एका संशयितास आज वाघोली परिसरातून अटक केली. तर अन्य चौघांचा शोध शुरू आहे. पुण्यातील भाजपा
धाराशिव – सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर आज दुपारी एका ट्रकने शाळकरी मुलाला धडक दिली.या अपघातात अर्णव सोनवणे (१२) याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रक चालक
संगमनेर- बांगलादेशातील हिंदुंवरील अत्याचाराच्या विरोधात संगमनेरमध्ये आज हिंदू संघटनेने मोर्चा काढला होता. या मोर्चामध्ये आमदार सत्यजीत तांबे, संगमनेरचे आमदार अमोल खताळ आणि बाळासाहेब थोरात यांची
कोल्हापूर – कागल तपासणी नाका अदानी ग्रुपच्या माध्यमातून चालविला जाणार आहे. उद्या सकाळी ७ वाजताच्या सुमारास प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा नाका सुरु होणार आहे.पुणे-बंगळूरू
इचलकरंजी- राज्यातील विधानसभा निवडणुका संपताच इचलकरंजीच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या सुळकूड पाणी योजनेचा नेत्यांना विसर पडू लागला आहे. सध्या या योजनेवर कुणीच बोलायला तयार नाही. माजी
पंढरपूर – देशातील उज्जैन व तिरुपती बालाजीच्या धर्तीवर पंढरपूर येथे कॉरिडॉर करण्यासाठी भाजपा सरकार प्रयत्नशील आहे. मात्र,येथील स्थानिक व्यापारी व नागरिक आणि महाविकास आघाडीनेदेखील यास
मुंबई – भाजपा आमदार राहुल नार्वेकर यांची आज विधानसभा अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी त्यांच्या अभिनंदनाच्या ठरावावर सत्ताधारी आणि विरोधकांची भाषणे झाली. यातील
नागपूर- महानगरपालिका आणि ऑरेंज सिटी वॉटर वर्क्स’तर्फे (ओसीडब्ल्यू) उद्या शहरातील विविध भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पेंच ४ एक्स्प्रेस फीडरवर २० तास शटडाऊन असल्याने उद्या
आग्रा- आग्रा येथील खेरिया विमानतळ बाँम्बने उडवण्याच्या धमकीचा ईमेल आल्यामुळे विमानतळावर तातडीने तपासणी करण्यात आली. या ठिकाणी आक्षेपार्ह काहीही सापडले नाही. ही केवळ धमकीच असल्याचे
मुंबई – देशभरात रेल्वे तिकीट बुक करण्यासाठी सर्वाधिक वापरली जाणारी IRCTC.CO.IN ही वेबसाईट आज सकाळी तासभरासाठी ठप्प झाली होती. यावेळी सायबर हल्ल्याची शंका उपस्थित झाली
नवी दिल्ली- देशातील लघु आणि अल्प भू धारक शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या कर्जांमध्ये गेल्या तीन वर्षांत वाढ झाली आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी
Add. Display : +91 8108116423 / +91 8108116429 | Classified : +91 8422817445