
मंत्रिपदासाठी अपक्ष आमदाराचे आंदोलन
मुंबई- जुन्नर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार शरद सोनावणे यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. त्यांनी महायुतीला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे महायुतीच्या मंत्रिमंडळात स्थान मिळावे म्हणून त्यांनी
मुंबई- जुन्नर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार शरद सोनावणे यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. त्यांनी महायुतीला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे महायुतीच्या मंत्रिमंडळात स्थान मिळावे म्हणून त्यांनी
मुंबई- साखर कामगारांचे थकीत वेतन मिळावे या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य साखर कामगार संघटनेने १६ डिसेंबरपासून बेमुदत संप करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी
अहमदाबाद – गुजरात राज्यातील जुनागढ परिसरात आज सकाळी कार अपघात झाला. या घटनेत दोन कार एकमेकांवर समोरासमोर आदळल्या. यामध्ये परीक्षेला जात असलेल्या पाच विद्यार्थ्यांचा मृत्यू
छत्रपती संभाजीनगर- छत्रपती संभाजीनगरमधी क्रांती चौकात आज ईव्हीएमविरोधात आंबेडकरी संघटनेने आंदोलन केले. यावेळी बॅलेट पेपरवर पुन्हा मतदान घ्या, अशी मागणी करत ईव्हीएमनचे प्रतिकात्मक दहन केले.
पणजी – संजीवनी साखर कारखान्यातील १६९ कर्मचाऱ्यांबाबत अंतिम निर्णय पुढील आठवड्यात होणार आहे.संजीवनी साखर कारखाना बंद असल्याने तेथे कार्यरत ९१ कायमस्वरूपी आणि ७८ कंत्राटी अशा
पुणे- भाजपाचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ (५८) यांचे शेवाळवाडीतील, फुरसुंगी फाट्यावर सकाळी ६ वाजताच्या सुमारास अपहरण झाले. ही अपहरणाची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
नाशिक- नाफेडच्या माध्यमातून उन्हाळी कांद्याऐवजी लाल कांदा बाजारात विक्रीसाठी पाठवून शासनाची, शेतकऱ्यांची व ग्राहकांची फसवणूक होत असून या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी भारतीय
मुंबई – विरोधकांकडून ईव्हीएमवर वारंवार शंका उपस्थित केली जात आहे. तर सत्ताधारी महायुतीकडून ईव्हीएमचे समर्थन केले जात आहे. शेतकरी नेते सदा खोत आणि भाजपा आमदार
मुंबई – आज विधान भवनात पत्रकारांशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी ईव्हीएमबाबत प्रतिक्रिया देताना म्हटले की, झारखंड, कर्नाटक, लोकसभा निवडणूक, प्रियंका गांधी यांचा विजय हे सर्व
सोलापूर – विधानसभा निवडणुकीचा निकाल मान्य न झाल्याने बॅलेट पेपरवर चाचणी मतदान घेण्याचा प्रयत्न करणार्या मारकडवाडी गावाला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी
मुंबई- महाराष्ट्रात केवळ मारकडवाडी येथेच नाही, तर प्रत्येक गावातील ही समस्या आहे. राज्यात आलेले सरकार अजूनही जनतेच्या मनातील सरकार नाही. सरकार कसे आले याबाबत महाराष्ट्रातील
मुंबई – आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आमदारांचा शपथविधी होत असताना भाजपाचे राहुल नार्वेकर यांनी विधानसभा अध्यक्षपदासाठी अर्ज भरला. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ
नाशिक- हिंदू तरुणाला मारहाण केल्या प्रकरणी आज सकाळी नाशिकातील पिंपळगाव पोलीस ठाण्यावर हिंदुत्ववादी संघटनांनी मोर्चा काढून आपला संताप व्यक्त केला.या मोर्चात भाजपाच्या आमदार देवियानी फरांदेदेखील
पुणे- दौंड तालुक्यातील कडेठाण येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेतात काम करणाऱ्या शेतकरी महिलेचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले. लताबाई बबन धावडे (५०)असे मृत
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याला काल रात्री अवकाळी पाऊस पडला. अवकाळी पावसाचा गळीत ऊस हंगामाला तडाखा बसला. या पावसाचा सगळ्यात अधिक फटका साखर कारखाने, गुऱ्हाळघरे, वीटभट्टीमालकांना
सांगली – वाळवा तालुक्यातील बंधार्यानजीक वारणा नदीत मोठ्या प्रमाणात मळीसद़ृश रसायन मिसळले गेल्याने नदीपात्रात दुर्मिळ मासे मृत्युमुखी पडत आहेत.आधीच बागणी परिसरात दूषित पाण्याने कावीळसद़ृश आजाराचे
अकोला- अकोट तालुक्यातील कावसा-कुटासा रस्त्यावर काल रात्री दोन दुचाकी आणि वाहनाच्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला,तर ४ जण गंभीर जखमी झाले.या अपघातात अविनाश मांगीलाल
नारायणगाव – जुन्नरच्या ‘शिवनेरी हापूस’ आंब्याला केंद्र सरकारने भौगोलिक मानांकन (जीआय) बहाल केले आहे. जीआय मानांकन देण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या मानांकन समितीने स्वीकारला आहे. भारत
रत्नागिरी – नाताळ आणि नववर्षाच्या सुट्ट्यांसाठी कोकण रेल्वे सज्ज झाली. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून अहमदाबाद ते थिविम आणि थिविम ते अहमदाबाद दरम्यान कोकण रेल्वे
मुंबई – नवीन निवडून आलेल्या आमदारांची शपथविधी प्रक्रिया पार पाडण्यासाठी आज विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले होते. मात्र आज पहिल्याच दिवशी मविआच्या नेत्यांनी अत्यंत बालिश
अकोला- निवडणुकीच्या ६० दिवसाच्या काळात विदर्भातील तब्बल १६७ शेतकऱ्यांनी आत्महत्या करत आपले जीवन संपवले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्रासाठी विशेष पॅकेज
कोल्हापूर – एकीकडे महायुती सरकार स्थापन झाले आहे पण अजूनही विरोधकांकडून मतदान प्रक्रियेवर संशय व्यक्त केला जात आहे. आज शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार
मुंबई- मानवी हक्क, भ्रष्टाचारविरोधी आंदोलन, भ्रष्टाचार निर्मूलन महासंघ यांसारखी नावे ट्रस्टच्या नावात नसावीत, असे मनाई करणारे धर्मादाय आयुक्तांचे परिपत्रक उच्च न्यायालयाने नुकतेच रद्द केले. असे
विधानसभेचे तीन दिवसांचे विशेष अधिवेशन आजपासून सुरु झाले आहे. या विशेष अधिवेशनासाठी सकाळपासूनच विधानसभेच्या आवारामध्ये आमदारांची लगबग दिसून आली. सकाळी दहा वाजल्यापासून नवनिर्वाचित सदस्य विधानसभेत
Add. Display : +91 8108116423 / +91 8108116429 | Classified : +91 8422817445