
विनय आपटे प्रतिष्ठानतर्फे लघुचित्रपट स्पर्धेचे आयोजन
मुंबई – सुप्रसिद्ध दिग्दर्शक, अभिनेते आणि निर्माते दिवंगत विनय आपटे यांच्या १० व्या स्मृतिदिना निमित्त विनय आपटे प्रतिष्ठान तर्फे लघुचित्रपट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
मुंबई – सुप्रसिद्ध दिग्दर्शक, अभिनेते आणि निर्माते दिवंगत विनय आपटे यांच्या १० व्या स्मृतिदिना निमित्त विनय आपटे प्रतिष्ठान तर्फे लघुचित्रपट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
अमरावती – दहा वर्षे मतदारसंघाला मागे नेण्याचे काम माझ्या नणंद बाईने केले आहे. माझी नणंद बाई ३ टर्म पासून प्रतिनिधित्व करत आहे. त्यांना फक्त कडक
बीड – विधानसभा निवडणुकीच्या मैदानातून माघार घेणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी आता मराठा समाजाला पाडापाडी करण्याचा सल्ला दिला आहे. ते म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत मतदारांनी
नवी दिल्ली – घड्याळ या निवडणूक चिन्हाचा वाद न्यायालयात प्रलंबित आहे, अशी अस्वीकृती पक्षाच्या वतीने करण्यात येणाऱ्या प्रत्येक जाहिरातीत ठळक अक्षरात छापा आणि तशा जाहिराती
मुंबई- ‘माझे मत घड्याळाला’ हे प्रचारगीत आज अजित पवार गटाने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध केले. या प्रचारगीताच्या व्हिडिओचे चित्रीकरण गुलाबी थीमवर केले आहे. तसेच या गीतामध्ये
जुन्नर- तालुक्यातील वडगाव आनंद परिसरात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाल्याची घटना आज पहाटेच्या सुमारास घडली.वडगाव आनंद गावातील शाळेजवळ असलेल्या मळ्यात बिबट्याचे पाळीव प्राण्यांवरील हल्ले
नाशिक- विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ नाशिकमध्ये येत्या शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आहे. या जाहीर सभेच्या वेळेत आता बदल करण्यात आला
मुंबई – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने ३७ मतदारसंघातील बंडखोरी करणाऱ्या ४० जणांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. ही माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे
छत्रपती संभाजीनगर- सध्या वातावरणात हवेचा दाब कमी आहे.त्यामुळे गारठाही कमी आहे.मात्र येत्या पंधरवड्यात हवेचा दाब वाढणार आहे.त्यामुळे थंडी वाढणार आहे.तसेच पुढील महिन्यात १५ डिसेंबर ते
कोल्हापूर – उबाठा नेते उध्दव ठाकरे यांनी आज कोल्हापुरात अंबाबाईचे मंदिरात दर्शन घेऊन प्रचाराची पहिली सभा घेतली. या पहिल्याच सभेत त्यांनी घोषणा केली की, राज्यात
मुंबई – मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर तस्करीच्या उद्देशाने आणलेली दुर्मिळ कासवे जप्त करण्यात आली आहेत. सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी १२ दुर्मिळ जातीची ही कासवे जप्त करुन ती
कणकवली – गेल्या काही दिवसांपासून कोकणात पावसाने विश्रांती घेतली आहे . त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी भातकापणी ,तसेच भात झोद्नी सुरु केली आहे.मात्र तळकोकणात म्हणजेच कुडाळ
पुणे : गाणपत्य संप्रदायाच्या वतीने कार्तिक शुद्ध चतुर्थीनिमित्त श्री उमांगमलज जन्मोत्सवात आज तब्बल ११०० नारळांचा महानैवेद्य दाखवून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची पूजा करण्यात आली.यानिमित्त दगडूशेठ
मुंबई – राज्याचे नवे पोलीस महासंचालक म्हणून संजय वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार काल रश्मी शुक्ला यांना राज्याच्या पोलीस महासंचालकपदावरून
पुणे- दिवाळीनंतर पुणे आणि मुंबई या शहरांमधील हवेची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात ढासळल्याचे समोर आले आहे.विशेषतः पुणे शहरातील हडपसर भागातील हवा धोकादायक पातळीवर पोहचली आहे. यामुळे
कोल्हापूर- शिरोळ आणि हातकणंगलेसह अनेक भागात सध्या रब्बी पिकांच्या पेरणीची लगबग दिसत आहे. ज्वारी,गहू, हरभरा,मका,करडई आणि सूर्यफुल यासारख्या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जात आहे.
सातारा – जनतेने जर पुन्हा सत्तेची सूत्रे अधिक ताकदीने हाती सोपविली तर लाडकी बहीण योजनेची रक्कम दीड हजार रुपयांवरून तीन हजार रुपये केली जाईल,अशी ग्वाही
मुंबई – बॉलीवूड अभिनेता सलमान खानला पुन्हा धमकी मिळाली आहे. जिवंत रहायचे असेल तर बिष्णोई मंदिरात माफी मागा किंवा ५ कोटी रुपये दे असे धमकी
सिंधुदुर्ग- मालवण तालुक्यातील कुंभारमाठ येथील आंबा बागायतदार उत्तम सूर्यकांत फोंडेकर यांच्या बागेतून थंडीच्या मोसमातील हापूस आंब्याची पहिली पेटी नाशिकला पाठविण्यात आली आहे.यंदाच्या हंगामातील या पहिल्या
लासलगाव- सहा दिवसांच्या दिवाळीच्या सुट्टीनंतर राज्यातील काही बाजार समित्यांमध्ये कालपासून कांद्याचे लिलाव सुरू झाले आहेत. काल सकाळच्या सत्रात लासलगाव बाजारात ८०० क्विंटल कांद्याची आवक झाली.याठिकाणी
मुंबई- यंदा काही राजकीय पक्षांची विभागणी झाल्याने विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांची संख्या कमालीची वाढली आहे. यावेळी राज्यातील २८८ पैकी तब्बल ८७ मतदारसंघात दोन ईव्हीएम मशीनचा वापर
कर्जत – पावसाळ्यात विश्रांतीला गेलेली माथेरानची राणी म्हणजेच नेरळ-माथेरान मिनी ट्रेन अखेर उद्या ६ नोव्हेंबरपासून पर्यटकांच्या सेवेत दाखल होणार आहे. काल सोमवारी मध्य रेल्वे प्रशासनाने
सांगली – जत तालुक्यात लिंगायत समाजाची लोकसंख्या लाखोंच्या घरात आहे.तरीही भाजपाने लिंगायत समाजाला तिकीट दिले नाही.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या नेत्यांनी लिंगायत समाजावर केलेला हा
मुंबई – राज ठाकरे मोदी शहांची तळी उचलतात अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली. काल राज ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गटावर केलेल्या
Add. Display : +91 8108116423 / +91 8108116429 | Classified : +91 8422817445