
खंबाटकी घाटात आढळला अनोळखी महिलेचा मृतदेह
खंडाळा- तालुक्यातील पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खंबाटकी घाटात बेंगरुटवाडी गावच्या हद्दीत एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली .ही महिला विवाहित असून तिचे वय अंदाजे
खंडाळा- तालुक्यातील पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खंबाटकी घाटात बेंगरुटवाडी गावच्या हद्दीत एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली .ही महिला विवाहित असून तिचे वय अंदाजे
मुंबई – दहिसर विधानसभा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार राजेश येरुणकर यांनी ईव्हीएम वर संशय व्यक्त केला आहे. त्यांच्या कुटुंबातील चार सदस्यांनी मतदान केलेल्या मतदान केंद्रावर त्यांना
मुंबई- गेल्या काही दिवसांपासून गारठ्यात सातत्याने वाढ होत असून, पाऱ्यातील घसरण सुरूच आहे.काल पारा आणखी घसरला.काल निफाडचे किमान तापमान ८.८ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.बंगालच्या उपसागरात
मुंबई – महाराष्ट्राच्या विधानसभेत युतीला दणदणीत यश मिळून 72 तास उलटले तरी मुख्यमंत्री कोण या प्रश्नाचे उत्तर मिळालेले नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. एकनाथ शिंदे
पुणे – राज्यात साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू झाला असून आतापर्यंत १७५ कारखान्यांनी गाळपासाठी परवाना घेतला आहे. त्यापैकी आतापर्यंत ४५ कारखान्यांचे गाळप सुरू झाले आहे.
मुंबई – समृद्धी महामार्गाचा इगतपुरी ते ठाण्यातील आमने हा शेवटचा टप्पा येत्या महिनाभरात वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे.या शेवटच्या टप्प्यातील मार्गाची आता अंतिम टप्प्यातील कामे
मुंबई – २८० मिनीबस सेवेतून कमी केल्यामुळे बेस्ट बस सेवेवर सध्या मोठा ताण पडत आहे.विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत बेस्ट बसच्या फेऱ्यांमध्ये बदल केले होते. आता निवडणुकीची
मुंबई – मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी अटकेत असलेल्या शिल्पकार जयदीप आपटे याच्या जामीन अर्जावर न्यायमूर्ती अनिल किलोर यांनी
ठाणे- अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या ठाणे शाखेतर्फे राज्यस्तरीय द्विपात्री अभिनय स्पर्धा २०२४ चे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेचे हे १३ वे वर्ष आहे.
उमरगा- विधानसभा निवडणुकीत विजयी झालेले धाराशीव जिल्ह्यातील उबाठाचे नवनिर्वाचित आमदार प्रवीण स्वामी यांना मातोश्री येथे येण्याचा निरोप मिळाला. त्यानुसार ते आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह मातोश्रीच्या दिशेने
मुंबई – विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवानंतर महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्षांनी स्वतंत्रपणे घेतलेल्या बैठकांमध्ये बहुतांश नेत्यांनी ईव्हीएमच्या विरोधात तक्रारी केल्या. त्याची दखल घेत उद्धव
पुणे – राज्यात साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू झाला असून आतापर्यंत १७५ कारखान्यांनी गाळपासाठी परवाना घेतला आहे. त्यापैकी आतापर्यंत ४५ कारखान्यांचे गाळप सुरू झाले आहे.
पुणे – भारताला ऑलिम्पिक स्पर्धेत पहिले कांस्य पदक मिळवून देणारे कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या जीवनावर आधारित चित्रपट निर्मितीआधीच वादात सापडला आहे. या चित्रपटाची घोषणा करणारे
मुंबई – विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या आमदारांची बैठक आज उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी पार पडली. या बैठकीत ठाकरे गटाचा विधिमंडळ नेता,
मुंबई – विधानसभा निवडणुकीत महायुतीने प्रचंड यश मिळवून भाजपा हा पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. या निकालानंतर भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांचे नाव मुख्यमंत्री म्हणून
मुंबई- विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर प्रथमच अजित पवार गटाचे नेते दिलीप वळसे-पाटील यांची आज दुपारी मुंबईच्या यशंवतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख
कल्याण- कल्याण डोंबिवली महापालिकेच्या नेतिवली येथील जलशुध्दीकरण केंद्रात विद्युत, यांत्रिकी उपकरणांची दुरुस्ती, डोंबिवलीतील काही प्रभागातील वितरण वाहिन्यांवरील गळती थांबविणे आणि व्हॉल्व्ह दुरुस्तीच्या कामासाठी डोंबिवली शहराचा
नागपूर- राज्याचे माजी गृहमंत्री आणि शरदचंद्र पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांचे चिरंजीव सलील देशमुख विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले. यावर अजित पवार गटाचे नागपूर शहरप्रमुख
भंडारा- तुमसर-बपेरा मार्गावर असलेल्या खैरलांजी पुलावरून पावर प्लांटची निष्क्रिय बुकटी घेऊन जाणारा ट्रॅक दरीत खाली कोसळला. ही घटना आज सकाळी ७ वाजता घडली. या अपघातात
मुंबई – अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांचा व्हिडीओ एक्सवरून पोस्ट केला आहे. राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत
मुंबई- विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव झाला असून महायुतीचा विजय झाला आहे. पण मोठ्या ताकदीने पुन्हा उभारी घेऊ असा निर्धार ठाकरे गटाचे नवनिर्वाचित आमदार आदित्य
मुंबई- तमाशा कला अभ्यासक आणि गायक, नाट्यनिर्माते, लोककला क्षेत्रातील संघटक म्हणून प्रसिद्ध असलेले मधुकर नेराळे यांचे निधन झाल्याने तमाशा क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. महाराष्ट्र
मुंबई – राज्यातील निवडणुकीपूर्वी मौलाना सज्जाद नोमानी यांनी भाजपाविरोधात वादग्रस्त वक्तव्य केले होते. यासंदर्भात नोमानी यांनी बिनशर्त माफी मागितली असून, याबाबत खुलासा करणारे पत्रक काल
मुंबई – मुंबईतील वरळी बीएमडब्ल्यू हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहिर शहा याच्या अटकेला आव्हान देणारी त्याची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली. न्यायालयाने त्याची
Add. Display : +91 8108116423 / +91 8108116429 | Classified : +91 8422817445