
पुरंदरच्या सौर प्रकल्पासाठी ८८३ झाडांची कत्तल होणार
पुणे – पुरंदर तालुक्यातील खानवडी येथील गट नंबर ४३ च्या २० हेक्टर ५० आर जागेतील मुख्यमंत्री गीर कुपी वाहिनी योजना अंतर्गत सौरऊर्जा यासाठी संपादित केलेल्या
पुणे – पुरंदर तालुक्यातील खानवडी येथील गट नंबर ४३ च्या २० हेक्टर ५० आर जागेतील मुख्यमंत्री गीर कुपी वाहिनी योजना अंतर्गत सौरऊर्जा यासाठी संपादित केलेल्या
मुंबई- भारतातील सर्वांत लांब सागरी पूल असलेल्या अटल सेतू महामार्गावर जानेवारी ते ऑगस्ट दरम्यान सर्वाधिक वाहतूक ही अवजड वाहनांचीच झाली आहे.सुमारे ७०० टक्क्यांपेक्षा अधिक जड
मुंबई- अभ्युदय नगर म्हाडा वसाहतीच्या समूह पुनर्विकासासाठी बांधकाम व विकास या तत्त्वावर विकासक नेमण्यासाठी मुंबई मंडळाने निविदा प्रसिद्ध केली.त्यानुसार रहिवाशांना ६३५ चौरस फुटांचे घर मिळणार
नवी मुंबई – नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उद्या सुखोई जेट लढाऊ विमान उड्डाण करणार आहे.उद्या दुपारी ३ ते ४ या कालावधीत सुखोई एसयू-३० एमकेआय हे
मुंबई – राज्य सरकारने वरळीच्या पोद्दार रुग्णालयात अतिदक्षता विभाग सुरू करण्यास मान्यता दिली आहे.त्यामुळे आता या रुग्णालायात ३० खाटांचा अतिदक्षता विभाग सुरू केला जाणार आहे.
लातूर – शेतात यंत्राच्या साहाय्याने जनावरासाठी चारा कडबा कुट्टी करत असताना अचानक विजेचा शॉक लागून पिता- पुत्राचा जागीच मृत्यू झाला.ही घटना काल बुधवारी औसा तालुक्यातील
मुंबई – राज्य सरकारने वरळीच्या पोद्दार रुग्णालयात अतिदक्षता विभाग सुरू करण्यास मान्यता दिली आहे.त्यामुळे आता या रुग्णालायात ३० खाटांचा अतिदक्षता विभाग सुरू केला जाणार आहे.
मुंबई – भारतीय उद्योग विश्वाचे आधारवड म्हणून ओळखले जाणारे टाटा समूहाचे जेष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यावर ब्रीचकॅण्डी रुग्णालयात उपचार
नागपूर – हरियाणा आणि जम्मू-काश्मीरच्या निवडणुकांचा निकाल हाती आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. महाराष्ट्रातील 7,645 कोटींच्या विविध प्रकल्पांच्या कामांचे त्यांनी व्हिडिओ
मुंबई – राज्य सरकारने रमाई आवास योजना (ग्रामीण) व शबरी आवास योजना (ग्रामीण)अंतर्गत घरकुलाच्या अनुदानात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.तसेच या निर्णयामुळे शबरी आवास योजनेतर्गत
मुंबई – म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून काल घरांसाठी लॉटरीची सोडत काढण्यात आली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांना या सोडतीत घर मिळाले आहे. त्यांना पवई
भाईंदर – मिरा- भाईंदर महापालिका परिवहन विभागाच्या बसमध्ये आता ऑनलाइन पेमेंट म्हणजेच युपीआय पेमेंट सेवा उपलब्ध करण्यात आली आहे.या परिवहन विभागाने त्यासाठी सातत्याने चाचण्या घेऊन
मुंबई- काही काळ विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा एकदा राज्यामध्ये परतीच्या पावसाला सुरुवात झालेली आहे. आजपासून पुढील चार दिवस राज्यात अनेक ठिकाणी तुरळक पाऊस पडण्याची शक्यता हवामान
मुंबई – दोन दिवसांपूर्वी सुरू झालेल्या मेट्रो-३ प्रकल्पातील गाडीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने आज ही गाडी सुमारे अर्धा तास खोळंबली.ही गाडी सहार मेट्रो स्थानकात थांबून राहिल्याने
सातारा- मागील अडीच महिन्यांपासून सातारा जिल्हा रुग्णालयात थॅलॅसिमिया झालेल्या रुग्णांच्या औषधांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे.तरीही या रुग्णांना वेळेत औषध पुरवठा करण्याबाबत प्रशासन उदासीन आहे.
मुंबई – पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील मौजे निमगाव येथील निमगाव खंडोबा मंदीर देवस्थानसाठी सुमारे १०० कोटी रुपये किंमतीची २४ एकर जागा मिळणार आहे.त्यामुळे तेथील आध्यात्मिक,तीर्थक्षेत्र
रायगड- जिल्ह्यातील तळा शहरासह तालुक्यात माकडांच्या कळपाने आणि जंगली प्राण्यांनी उच्छाद मांडला आहे.तरी वनविभागाने २१ ऑक्टोबरपर्यंत या वन्यप्राण्यांचा बंदोबस्त केला नाही तर खेळण्यातील माकड देऊन
कल्याण- गरबा बघण्यासाठी गेलेल्या दहावीतील विद्यार्थ्यांचा ट्रान्सफॉर्मरच्या वायरचा शॉक लागून मृत्यू झाला. कल्याणच्या खडकपाडा परिसरात काल रात्री ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेतील मृत मुलाचे नाव
वैजापूर – समृद्धी महामार्गावर बस व कंटेनर मध्ये झालेल्या अपघातात २० जण जखमी झाले असून यातील चौघांची प्रकृती गंभीर आहे. आज पहाटे ५ वाजता हा
पुणे- जुन्नर तालुक्यातील पिंपरी पेंढार गावच्या हद्दीत डेरेमळा येथे आज सकाळी बिबट्याने हल्ला करुन ४० वर्षीय महिलेला ठार केले. या घटनेनंतर आजूबाजूच्या परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे
मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आज डॉ. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने १० जागांवर उमेदवारांची घोषणा केली. हे सर्व उमेदवार मुस्लिम आहेत. याआधी वंचितने
नाशिक – नाशिक विमानतळावरून जयपूर साठी विमानसेवा सुरु करण्याचा निर्णय इंडिगो विमान कंपनीने घेतला आहे. येत्या २९ ऑक्टोबर पासून नाशिक इंदूर-जयपूर ही विमानसेवा सुरू होणार
कोल्हापूर- पश्चिम महाराष्ट्रातील पहिला सौर ऊर्जा प्रकल्प कोल्हापूर जिल्ह्यातील हरोली येथे कार्यान्वित झाला आहे. तीन मेगावॉट क्षमतेचा हा सौरऊर्जा प्रकल्प शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करणार आहे.
चिपळूण- शहरातील संघर्ष क्रीडा मंडळाच्यावतीने रविवार २९ डिसेंबर रोजी चिपळूण हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.ही स्पर्धा सकाळी साडेसहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकातून
Add. Display : +91 8108116423 / +91 8108116429 | Classified : +91 8422817445