
शिंदे, फडणवीस, अजित पवार महाराष्ट्राचे तीन शत्रू! संजय राउतांचा घणाघात
मुंबई – शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली. शिंदे,
मुंबई – शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली. शिंदे,
छत्रपती संभाजीनगर-राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे आणि आमदार पंकजा मुंडे यांनी परळीमधील आपली जमीन लुबाडली, असा आरोप सारंगी प्रवीण महाजन यांनी केला आहे. भाजपा नेत्याच्या मध्यस्थीने
मुंबई – महाविकास आघाडीने आज मुंबईत सभा घेऊन विधानसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा जाहीर करीत लाडकी बहीण योजनेला टक्कर देण्यासाठी महिलांना दर महिना 3 हजार आणि बेरोजगार
भुसावळ- मुक्ताईनगर बोदवड मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विनोद सोनवणे यांच्यावर मंगळवारी अज्ञात व्यक्तींनी गोळीबार करून पळ काढला होता. यातील तीन जणांना आज अटक करण्यात आली असून
सातारा – रामराजे निंबाळकर फलटणच्या प्रचारात दिसत नाही, मी त्यांना नोटीस पाठवतो असे कठोर उद्गार राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अध्यक्ष अजित पवार
मुंबई – शेअर बाजारात आज जबरदस्त वाढ नोंदली गेली.मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ९०१ अंकांनी ८०,३७८ अंकावर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २७० अंकांच्या वाढीसह
मुंबई- भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रचारार्थ जतमध्ये आयोजित सभेत सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर शारिरीक व्यंगावरुन टीका केली. या टीकेवरुन शरद पवार गटाचे
मुंबई- पावसाळ्यात बंद ठेवण्यात आलेली नेरळ-माथेरानची मिनी ट्रेन आजपासून पुन्हा धावली. यंदाच्या वर्षी ८ जून ते १५ ऑक्टोबर या कालावधीत नेरळ ते अमन लॉजदरम्यानची नियमित
मुंबई – सुप्रसिद्ध दिग्दर्शक, अभिनेते आणि निर्माते दिवंगत विनय आपटे यांच्या १० व्या स्मृतिदिना निमित्त विनय आपटे प्रतिष्ठान तर्फे लघुचित्रपट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
अमरावती – दहा वर्षे मतदारसंघाला मागे नेण्याचे काम माझ्या नणंद बाईने केले आहे. माझी नणंद बाई ३ टर्म पासून प्रतिनिधित्व करत आहे. त्यांना फक्त कडक
बीड – विधानसभा निवडणुकीच्या मैदानातून माघार घेणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी आता मराठा समाजाला पाडापाडी करण्याचा सल्ला दिला आहे. ते म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत मतदारांनी
नवी दिल्ली – घड्याळ या निवडणूक चिन्हाचा वाद न्यायालयात प्रलंबित आहे, अशी अस्वीकृती पक्षाच्या वतीने करण्यात येणाऱ्या प्रत्येक जाहिरातीत ठळक अक्षरात छापा आणि तशा जाहिराती
मुंबई- ‘माझे मत घड्याळाला’ हे प्रचारगीत आज अजित पवार गटाने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध केले. या प्रचारगीताच्या व्हिडिओचे चित्रीकरण गुलाबी थीमवर केले आहे. तसेच या गीतामध्ये
जुन्नर- तालुक्यातील वडगाव आनंद परिसरात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाल्याची घटना आज पहाटेच्या सुमारास घडली.वडगाव आनंद गावातील शाळेजवळ असलेल्या मळ्यात बिबट्याचे पाळीव प्राण्यांवरील हल्ले
नाशिक- विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ नाशिकमध्ये येत्या शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आहे. या जाहीर सभेच्या वेळेत आता बदल करण्यात आला
मुंबई – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने ३७ मतदारसंघातील बंडखोरी करणाऱ्या ४० जणांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. ही माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे
छत्रपती संभाजीनगर- सध्या वातावरणात हवेचा दाब कमी आहे.त्यामुळे गारठाही कमी आहे.मात्र येत्या पंधरवड्यात हवेचा दाब वाढणार आहे.त्यामुळे थंडी वाढणार आहे.तसेच पुढील महिन्यात १५ डिसेंबर ते
कोल्हापूर – उबाठा नेते उध्दव ठाकरे यांनी आज कोल्हापुरात अंबाबाईचे मंदिरात दर्शन घेऊन प्रचाराची पहिली सभा घेतली. या पहिल्याच सभेत त्यांनी घोषणा केली की, राज्यात
मुंबई – मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर तस्करीच्या उद्देशाने आणलेली दुर्मिळ कासवे जप्त करण्यात आली आहेत. सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी १२ दुर्मिळ जातीची ही कासवे जप्त करुन ती
कणकवली – गेल्या काही दिवसांपासून कोकणात पावसाने विश्रांती घेतली आहे . त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी भातकापणी ,तसेच भात झोद्नी सुरु केली आहे.मात्र तळकोकणात म्हणजेच कुडाळ
पुणे : गाणपत्य संप्रदायाच्या वतीने कार्तिक शुद्ध चतुर्थीनिमित्त श्री उमांगमलज जन्मोत्सवात आज तब्बल ११०० नारळांचा महानैवेद्य दाखवून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची पूजा करण्यात आली.यानिमित्त दगडूशेठ
मुंबई – राज्याचे नवे पोलीस महासंचालक म्हणून संजय वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार काल रश्मी शुक्ला यांना राज्याच्या पोलीस महासंचालकपदावरून
पुणे- दिवाळीनंतर पुणे आणि मुंबई या शहरांमधील हवेची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात ढासळल्याचे समोर आले आहे.विशेषतः पुणे शहरातील हडपसर भागातील हवा धोकादायक पातळीवर पोहचली आहे. यामुळे
कोल्हापूर- शिरोळ आणि हातकणंगलेसह अनेक भागात सध्या रब्बी पिकांच्या पेरणीची लगबग दिसत आहे. ज्वारी,गहू, हरभरा,मका,करडई आणि सूर्यफुल यासारख्या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जात आहे.
Add. Display : +91 8108116423 / +91 8108116429 | Classified : +91 8422817445