
ईद ए मिलादची सुट्टी! सोमवार ऐवजी बुधवारी
मुंबई – येत्या सोमवारी १६ सप्टेंबर रोजी मुस्लीम धर्मियांच्या ईद ए मिलाद निमित्त राज्य शासनाने जाहीर केलेली सार्वजनिक सुट्टी यंदा १६ सप्टेंबर ऐवजी बुधवार १८
मुंबई – येत्या सोमवारी १६ सप्टेंबर रोजी मुस्लीम धर्मियांच्या ईद ए मिलाद निमित्त राज्य शासनाने जाहीर केलेली सार्वजनिक सुट्टी यंदा १६ सप्टेंबर ऐवजी बुधवार १८
मुंबई – मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या १० जागांसाठी २२ सप्टेंबरला मतदान होणार आहे. १० जागांसाठी २८ उमेदवार रिंगणात असून भारतीय विद्यार्थी परिषद आणि शिवसेना ठाकरे गटाची
पुणे- पुण्यातील उरूळी कांचनमध्ये इनामदार वस्तीजवळ चौघांवर आर्थिक वादातून गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. उरुळी कांचन इथे इनामदार वस्तीवर राहणाऱ्या बापू शितोळे यांच्या घरी काळूराम
अहमदनगर – बांगलादेशमधील अस्थिरतेचा फटका अहमदनगर येथील दूध भुकटी निर्माण करणाऱ्या कारखान्यांना बसला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून १८० कोटींची ९ हजार मॅट्रिक टनहून अधिक दूध
धाराशिव – धाराशिवमध्ये लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमासाठी आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थांबवत मराठा आंदोलकांनी थांबवत जोरदार घोषणाबाजी केली. मुख्यमंत्री हातलाई मंगल कार्यालयात जात असताना
मुंबई – वैद्यकीय व आयुष अभ्यासक्रमांची समुपदेशन फेरी सुरू आहे. मात्र पुढील काही दिवस सलग सुट्ट्या येत असल्यामुळे प्रवेश प्रक्रियेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांचे
कल्याण – कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील दुर्गाडी येथील गणेश घाटावर दिवसरात्र काम करून नवीन रस्ता २५ दिवसांच्या कमी कालावधीत पूर्ण करण्यात आला आहे.या सर्व कामांसाठी महापालिकेने
मुंबई – बाबासाहेब आंबेडकर यांचे चुलत पणतू आणि प्रकाश आंबेडकर यांचे काका अशोक आंबेडकर यांचे पुत्र राजरत्न आंबेडकर आता सक्रिय राजकारणात उतरले आहेत. तळागाळातल्या आंबेडकरी
छत्रपती संभाजीनगर- मुसळधार पावसामुळे जायकवाडी धरणदेखील पूर्ण भरले असून धरणातील पाणी आजूबाजूच्या परिसरातील शेतात घुसले आहे. त्यामुळे हजारो हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले असून ही
मुंबई- श्रद्धा सर्वांसाठी सारखीच नसते का? असा सवाल उद्योगपती हर्ष गोयंका यांनी लालबागचा राजाच्या व्हायरल व्हिडिओवरून केला आहे. मुंबईतील लालबागचा राजाच्या दर्शनासाठी देश – विदेशातून
पुणे- जगातील दुसरी मौल्यवान कंपनी मायक्रोसॉफ्टने भारतात मोठा जमीनखरेदी करार केला आहे. मायक्रोसॉफ्टने पुण्यातील हिंजवडी येथे ५२० कोटी खर्चून १६ एकर जागा खरेदी केली आहे.
मुंबई – नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या काही दिवस आधी बारामती मतदारसंघातील पवार विरूध्द पवार संघर्षावर भाष्य करणारी दोन पत्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्या
मुंबई – एसटी महामंडळ गेले काही वर्षे तोट्यात आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार देणेही महामंडळाला शक्य झालेले नाही. मात्र एक आनंदाची बातमी आहे. गेल्या ९ वर्षात
जालना -मराठा आरक्षणाच्या नावाखाली काही लोक देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून आंदोलन करीत आहेत. हे सरकारी आंदोलन आहे,अशा शब्दात राजेंद्र राऊत यांचे नाव न घेता जरांगे
मुंबई – भारतीय शअर बाजारात आज जबरदस्त तेजी दिसून आली. गुंतवणूकदारांच्या जोरदार खरेदीमुळे मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स पहिल्यांदाच ८३ हजाराच्या पार गेला. तर राष्ट्रीय शेअर
कर्जत – आमदार महेंद्र थोरवे यांच्या अंगरक्षकाने एका कार चालकाला मारहाण केल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाने केला होता. मात्र मारहाण करणारा माझा अंगरक्षक नाही, मारहाण
कराड-सातारा जिल्ह्यातील माण तालुक्याच्या गोंदवले बुद्रुक येथे भारतीय उपखंडातील सर्वात विषारी व दुर्मिळ असा ‘पोवळा’ साप आढळला आहे. शार्दूल कट्टे यांच्या स्टीलच्या दुकानाजवळ हा साप
नागपूर – नागपूरमधील ऑडी कार अपघाताच्या मुद्यावरून आक्रमक झालेल्या शिवसेना ठाकरे गटाने आज भाजपाला कोंडीत पकडण्याचा जोरदार प्रयत्न केला. अपघातापूर्वी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा
मुंबई – परदेशात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भारतामध्ये वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी परदेशी वैद्यकीय पदवी परीक्षा (एफएमजीई) देणे बंधनकारक असते. ही परीक्षा येत्या डिसेंबर महिन्यात होण्याची
भंडारा – पूर्व विदर्भातील भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील पूरस्थिती आजही कायम राहिल्याने या जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयांना आज सुटी देण्यात आली. भंडाऱ्यात वैनगंगेच्या पाणीपातळीत वाढ
नवी दिल्ली- रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने खासगी वाहनधारकांच्या सुलभ प्रवासासाठी नवीन टोल प्रणाली सुरू केली आहे. त्यानुसार २० किमीपर्यंतच्या प्रवासासाठी टोल भरावा लागणार नाही.मात्र
अहमदनगर – संगमनेर तालुक्यातील निमगाव टेंभी येथे आज बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाला. संगिता वर्पे (४३) असे मृत महिलेचे नावे आहे. घराबाहेर कपडे धुण्यासाठी जात
ठाणे – टिटवाळा स्थानकादरम्यान आज सकाळी गीतांजली एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाला. त्यामुळे मध्य रेल्वेवरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. मध्य रेल्वेची वाहतूक सातत्याने विस्कळीत होत
मुंबई- राजधानी दिल्लीतील प्रसिद्ध असलेल्या जेएनयू अर्थात जवाहरलाल नेहरू विद्यापीठात अखेर सुरक्षा अभ्यासाचे छत्रपती शिवाजी महाराज सेंटर सुरू करण्यात आले आहे.मागील २० वर्षापासून यासाठी प्रयत्न
Add. Display : +91 8108116423 / +91 8108116429 | Classified : +91 8422817445