
कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोलमाफी
मुंबई – गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना ५ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर या कालावधीत पथकर (टोल) माफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. त्यासंबधीचा
मुंबई – गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना ५ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर या कालावधीत पथकर (टोल) माफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. त्यासंबधीचा
मुंबई -विसर्जनानंतर गणेशाच्या मूर्तींचे फोटो काढून का, असे आदेश मुंबई पोलिसांनी दिले आहेत. विसर्जन झाल्यावर गणरायाच्या मूर्तीचे फोटो काढले, तसेच प्रसारित केले तर संबंधित व्यक्तीवर
पुणे :पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेशोत्सव मंडळाने यंदा हिमाचल प्रदेश, जटोली येथील ‘श्री शिव मंदिर’चा देखावा केला असून तो भाविकांचे आकर्षण ठरणार आहे. श्रीमंत
मुंबई – गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेने आणखी एक स्पेशल ट्रेन सुरू केली आहे. ही मुंबई छशिमट- कुडाळ विशेष (अनारक्षित)ट्रेन निर्धारित स्थानकातून 4 आणि 6 सप्टेंबर रोजी
सातारा- जगप्रसिद्ध कास पठारावरील फुलांचा बहर उद्या गुरुवार ५ सप्टेंबरपासून सर्वांना पाहता येणार आहे.खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते उद्या गुरुवारी कास
मुंबई – लालबागचा राजा या मुंबईतील प्रसिद्ध व श्रीमंत गणेशोत्सव मंडळाच्या सन्माननीय सल्लागारपदी रिलायन्सचे अनंत अंबानी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात झालेल्या सर्वसाधारण
नाशिक- लासलगावसह अन्य बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या बाजारभावात तेजी दिसत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी खुशीत आहेत.मात्र आता केंद्र सरकारने नाफेड एनसीसीएफ मार्फत खरेदी केलेल्या ५ लाख
नाशिक- आदिवासी विकास विभागाने पहिली ते चौथीच्या क्रमिक पुस्तकांचे १२ स्थानिक बोलीभाषांमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे.टप्प्याटप्प्याने ही पुस्तके उपलब्ध होणार असल्याने आता राज्याच्या आदिवासीबहूल
मुंबई – सांताक्रूझच्या यशवंतनगरमध्ये गणेशोत्सवानिमित्त अयोध्येतील राम मंदिरांची भव्य प्रतिकृती उभारण्यात आली आहे. यशवंतनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आमि शिवसेना शाखा क्रमांक ९१च यंदाचे ४० वे
पुणे-फुलांची पणन व्यवस्था बळकट व्हावी,शेतकरी फूलशेतीकडे वळावेत, यासाठी केंद्र सरकारची शेतीमाल निर्यात मार्गदर्शन संस्था अपेडा आणि राज्य कृषी पणन मंडळ यांच्यावतीने बंगळुरूच्या धर्तीवर पुणे जिल्ह्यातील
रत्नागिरी – रत्नागिरी तालुका मनसेचे तालुकाध्यक्ष रुपेश जाधव यांच्यावर काल रात्री १० वाजता रत्नागिरी शहरातील गोडबोले स्टॉपनजिक हल्ला झाल्याने एकच खळबळ उडाली. त्यांना जिल्हा रुग्णालयात
मुंबई- गेल्या महिन्यात राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने मुंबईतील कॉलेज ऑफ फिजिशियन अँड सर्जन म्हणजेच सीपीएस अंतर्गत असलेले सर्व अभ्यासक्रम बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता
मुंबई- महाराष्ट्रातील एसटी कामगारांनी 2021 मध्ये ॲड. गुणरत्न सदावर्ते, भाजपाचे गोपीचंद पडळकर आणि सदा खोतांच्या नेतृत्वाखाली तब्बल 5 महिने चक्काजाम आंदोलन केले. सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी
अहमदनगर – अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर करण्याची घोषणा केल्यानंतर आता रेल्वेस्थानकाचे नावही अहिल्यानगर करण्याला आपली हरकत नाही असे पत्र भारतीय रेल्वेने दिले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री
मुंबई – मुंबई, कोकण, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भासह राज्याच्या अनेक भागात चांगला पाऊस झाला. मराठवाड्यात मात्र गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन
नाशिक -गेल्या महिन्यापासून पालेभाज्यांचे दर वधारले असून 20 ते 30 रुपयांना मिळणारी कोथिंबीर जुडी दोनशे रुपयांहून जास्त किमतीने विकली जात आहे. नाशिकच्या बाजारात गावठी कोथिंबीर
सावंतवाडी- जिल्हा परिषदेच्या तत्कालिन पदाधिकाऱ्यांनी स्थानिकांना विश्वासात न घेता मडूरा- सातोसे- सातार्डा – किनळे हा रस्ता उत्तम स्टील कंपनीला वर्ग केल्याने या रस्त्याची दुरवस्था झाली
*’आप’चा इशारामुंबई – मुंबई महापालिकेत लिपिक म्हणजे कार्यकारी सहाय्यक पदासाठी मोठी भरती होणार आहे.मात्र या भरतीसाठी उमेदवारांना काही जाचक अटी घातल्या आहेत.त्या रद्द कराव्यात,अन्यथा येत्या
मुंबई- गगनचुंबी इमारती असणार्या देशाच्या यादीत भारताची आर्थिक राजधानी असलेले मुंबई शहर १५ व्या क्रमांकावर आहे. या यादीत चीन पहिल्या क्रमांकावर असून टॉप टेन यादीत
बांदा – सावंतवाडी येथे दुर्गम भागात असनिये व घारपी ही दोन गावे आहेत. येथील ग्रामस्थांना मोबाईल नेटवर्क मिळावे यासाठी भारत संचार निगमकडून दोन टॉवर उभारण्यात
जेजुरी – महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या तीर्थक्षेत्र जेजुरीच्या खंडोबा देवाची आज सोमवती अमावस्या यात्रा सुरु झाली. या यात्रेत ‘येळकोट येळकोट जय मल्हार’ च्या गजरात करत भाविकांनी
पुणेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरात ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन विधिवत पूजा केली. राज्यात सर्वत्र चांगला पाऊस आहे, शेतात उदंड पीक येऊ दे; राज्यातील
मुंबई – भारतीय शेअर बाजाराने आज ३१ वर्षांचा विक्रम मोडला. निफ्टी आज सलग १३ व्या सत्रात तेजीत बंद झाला. निफ्टीने २५,३३३ नवा उच्चांक गाठला. त्यानंतर
पुणेपुणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारी चारही धरणे ९९ टक्के भरली. या धरणांमध्ये सध्या २८ टीएमसी पाणीसाठा असल्यामुळे पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली आहे. टेमघर धरणात १००
Add. Display : +91 8108116423 / +91 8108116429 | Classified : +91 8422817445