
नाशिकहून जयपूरसाठी लवकरच विमानसेवा
नाशिक – नाशिक विमानतळावरून जयपूर साठी विमानसेवा सुरु करण्याचा निर्णय इंडिगो विमान कंपनीने घेतला आहे. येत्या २९ ऑक्टोबर पासून नाशिक इंदूर-जयपूर ही विमानसेवा सुरू होणार
नाशिक – नाशिक विमानतळावरून जयपूर साठी विमानसेवा सुरु करण्याचा निर्णय इंडिगो विमान कंपनीने घेतला आहे. येत्या २९ ऑक्टोबर पासून नाशिक इंदूर-जयपूर ही विमानसेवा सुरू होणार
कोल्हापूर- पश्चिम महाराष्ट्रातील पहिला सौर ऊर्जा प्रकल्प कोल्हापूर जिल्ह्यातील हरोली येथे कार्यान्वित झाला आहे. तीन मेगावॉट क्षमतेचा हा सौरऊर्जा प्रकल्प शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करणार आहे.
चिपळूण- शहरातील संघर्ष क्रीडा मंडळाच्यावतीने रविवार २९ डिसेंबर रोजी चिपळूण हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.ही स्पर्धा सकाळी साडेसहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकातून
पुणे – नवरात्रोत्सवात गरबा खेळताना आणखी एका दांडिया सिंगचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना पुण्यात घडली आहे. अशोक माळी असे या व्यक्तीचे नाव आहे.पुण्यातील चाकण
मुंबई – काँग्रेसच्या नेत्या माजी खासदार प्रिया दत्त पाच वर्षात पहिल्यांदाच काल मुंबईत झालेल्या पक्षाच्या बैठकीला हजर राहिल्या.त्या वांद्रे पश्चिम मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक
इंदापूर – भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांनी आज अखेर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला. इंदापूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात शरद पवार यांच्या प्रमुख
मुंबई – हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिध्द गायक अदनान सामी याच्या आईचे वृद्धापकाळाने निधन झाले.त्या ७७ वर्षांच्या होत्या. अदनान याने आज सोशल मीडियावर पोस्ट करून आपल्या आईच्या
मुंबई – राज्य परीक्षा परीषदेमार्फत घेण्यात येणारी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा २२ डिसेंबर रोजी घेण्यात येणार आहे. त्यासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याच्या
शिरूर – तालुक्यातील श्री क्षेत्र टाकळी भीमा येथील नैसर्गिक देण लाभलेल्या भीमा नदीपात्रातील रांजणखळग्यांकडे प्रशासनासह ग्रामपंचायतीचेदेखील दुर्लक्ष झाले आहे.सध्या हे आकर्षक रांजणखळगे भग्नावस्थेत पडले असून,
पुणे – इंडिगो कंपनीने पुणे आणि भोपाळ मार्गावर नव्याने विमानसेवा सुरू केली आहे.यामुळे पर्यटनासह या दोन शहरांमधील महत्त्वाच्या व्यापार व्यवसायाला देखील प्रोत्साहन मिळणार आहे. येत्या
मुंबई – उद्योगपती रतन टाटा आज सकाळी मुंबईतील ब्रीड कॅंडी रुग्णालयात दाखल झाले. त्यानंतर त्यांचा रक्तदाब कमी झाल्याने त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू असल्याची अफवा पसरली.
मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी दसऱ्यानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. नांदेड आणि चिमूर येथे राहुल गांधी यांच्या जाहीर सभा
मुंबई- मध्य रेल्वे मुंबईतील मुख्य मार्गावर धावणार्या १५ डब्यांच्या लोकल फेऱ्यांची संख्या वाढविणार आहे. त्यासाठी ठाणे ते कल्याण दरम्यानच्या स्थानकातील फलाटांचा विस्तारा करण्याचे काम सुरू
पालघर – मोखाडा तालुक्यातील खोडाळा येथे ग्रामीण रुग्णालय सुरू करण्याची गेल्या १२ वर्षांपासूनची मागणी अखेर पूर्ण झाली आहे.या मागणीच्या प्रस्तावाला राज्य शासनाची लेखी मंजुरी मिळाली
मुंबई- लँडलाईन टेलिफोनच्या काळात मुंबई आणि दिल्लीमध्ये दूरसंचार क्षेत्रातील आघाडीची महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (एमटीएनएल) ही सरकारी कंपनी आता पूर्णपणे डबघाईस आली आहे. एमटीएनएल कोट्यवधींच्या
पुणे -गेल्या पाच ते सात दिवसांत पुण्यात अत्याचाराच्या चार घटना झाल्या आहेत. पुणे शहरातील गुन्हेगारीही वाढली आहे. त्यामुळे पुणे पोलिसांनी आता शहरातील टेकड्यांवर आणि घाटांमध्ये
सोलापुरात – टेम्पो-कार धडकचौघांचा मृत्यू ! तीन गंभीरसोलापूरसोलापुरातील नातेपुते-फलटण महामार्गावरील कारूंडे पुलाजवळ आज सकाळी टेम्पो आणि कार यांच्यात भीषण धडक झाली. त्यात चार जणांचा मृत्यू
चाकण –खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटयार्ड मध्ये कांदा, रताळी, बटाटा व हिरव्या मिरचीच्या दरात वाढ झाली आहे. पालेभाज्यांची भरपूर आवक
वेंगुर्ले : वेंगुर्ले तालुक्यातील निवती येथील समुद्रात मासेमारी करून येणारी मच्छीमारी बोट उलटून या दुर्घटनेत दोन मच्छीमारांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री पावणेदोन
मुंबई – नायगावच्या बीडीडी चाळीला महाविकास आघाडीचे सरकारअसताना शरद पवारनगर हे नाव देण्यात आले होते. मात्र, महायुती सरकारने आता हे नाव बदलून डॉ. बाबासाहेब आंबेडकर
कोल्हापूर – काँग्रेसचे खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज कोल्हापूर येथे आश्वासन दिले की, आमची सत्ता आली तर आम्ही निश्चितपणे 50 टक्के आरक्षणाची
चंद्रपूर- चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर येथे लालबहादूर शास्त्री विद्यालयाची बस हरदोना गावाजवळ उलटली. या बसमध्ये ६० विद्यार्थी होते त्यातील सुमारे वीस विद्यार्थी जखमी झाले आहेत.विद्यार्थ्यांना घेऊन
यवतमाळ – शेतातील कपाशीच्या पिकाला वन्य प्राण्यांपासून वाचविण्यासाठी कुंपणाच्या तारेत सोडलेल्या जिवंत वीज प्रवाहाचा धक्का लागून एका दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला.काल पहाटेच्या दरम्यान ही घटना
मुंबई- यंदा नवरात्र उत्सवानिमित्त दादरच्या फूल बाजारात फुलांची आवक वाढली असल्याने फुलाचे दर ६० टक्क्यांनी घसरले आहेत.त्यामुळे विक्रेत्यांना मोठा फटका बसत असला तरी ग्राहकांकडून मोठी
Add. Display : +91 8108116423 / +91 8108116429 | Classified : +91 8422817445